धनेश दांगट | Dhanesh Dangat Profile picture
#औषधनिर्माणशास्त्र #वाचन #खाद्य #भ्रमंती #एकटाजीवसदाशिव #नाट्यप्रेमी #राजकारण #निसर्गप्रेमी #संगीत #प्राणीपक्षी
Feb 14, 2022 6 tweets 3 min read
स्वराज्य म्हणजे परकीय सत्तेच्या राजकीय दास्यापासून मुक्तता एवढाच मर्यादित अर्थ शिवाजी महाराजांच्या स्वराज्यास प्राप्त होत नाही; तर परकीय सत्तेप्रमाणेच स्वकीय जुलमी लोकांपासूनही मुक्तता‚ हाही अर्थ स्वराज्यात अभिप्रेत होता! त्याचबरोबर स्वराज्यात स्वधर्म व स्वसंस्कृती यांचे संरक्षण व संवर्धन झाले पाहिजे‚ असाही त्यांचा आग्रह होता. या दृष्टिकोनातून महाराजांच्या स्वराज्याच्या कार्याकडे पाहिले की‚ त्यांच्या ऐतिहासिक कार्याची महत्ता द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही.
Feb 14, 2022 5 tweets 2 min read
कौन जात हो भाई?
“दलित हैं साब!”
नहीं मतलब किसमें आते हो?
आपकी गाली में आते हैं
गन्दी नाली में आते हैं
और अलग की हुई थाली में आते हैं साब!
मुझे लगा हिन्दू में आते हो!
आता हूँ न साब! पर आपके चुनाव में। क्या खाते हो भाई?
“जो एक दलित खाता है साब!”
नहीं मतलब क्या-क्या खाते हो?
आपसे मार खाता हूँ
कर्ज़ का भार खाता हूँ
और तंगी में नून तो कभी अचार खाता हूँ साब!
नहीं मुझे लगा कि मुर्गा खाते हो!
खाता हूँ न साब! पर आपके चुनाव में।
Oct 11, 2021 14 tweets 4 min read
तो दीड वर्षांचा असताना त्याच्या आईने आणखी एका मुलाला जन्म दिला, दुर्दैवाने तो तीनच महिन्यांत गेला. त्यानंतर दोन वर्षांनी त्याला एक बहीण मिळाली; पण तीसुद्धा चार महिन्यांत गेली. पुढे अडीच वर्षांनंतर त्याच्या आईने चौथ्या मुलाला जन्म दिला; पण वर्ष होण्याच्या आत तेसुद्धा देवाघरी गेले. भावंडांशी खेळण्याच्या वयात त्याने एकापाठोपाठ एक तीन भावंडं गमावली. त्या वेळी तोही लहान असल्याने त्यांचं जाणं त्याला समजण्याच्या पलीकडे होतं. त्यात घरातलं दु:खी वातावरण, ताण, आईचं रडणं यांमुळे तो जास्तच एकटा पडला आणि चिडचिडा झाला. यातून हळूहळू तो खूप हट्टी झाला.
Oct 11, 2021 6 tweets 3 min read
माझा मुद्दा

महाराष्ट्र राज्य सदैव संबंध देशाला योग्य दिशा दाखवण्याच्या कामगिरी मध्ये अग्रगण्य व अग्रेसर राहला आहे. आज महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या भावना, आक्रोश व संताप यांचा सन्मान करत राज्यव्यापी बंद पुकारला आहे.
देशात गेली कित्येक दिवस पंजाब व हरियाणा येथील शेतकरीवर्ग मोदीच्या भाजप सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी, अन्यायकारक व महागाईला प्रोत्साहन देणाऱ्या काळ्या कायद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय. केंद्रातील मोदीचे भाजप सरकार ते आंदोलन दमनशाही करून चिरडण्याचे काम करत आहे.
Oct 10, 2021 6 tweets 3 min read
देशातील शेतकरीवर्ग आपल्या देशचा कणा आहे आणि केंद्रातील भाजपचे मोदी सरकार हा कणा मोडायला निघाले आहे, आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना गुलामीच्या दुष्टचक्रात कायमचे कैद करून संपवायला निघाले आहे. आज देशातील जनता महागाईने होरपळत आहे. तरूणवर्गला बेरोजगारीने जर्जर केले आहे, देशातील शेतकरी मरत आहे. तो केंद्र सरकारने शेतीसंबंधी आणलेल्या काळ्या कायद्यातील ज्या त्रुटी आहेत, त्याबाबत पुनर्विचार करत ते कायदे मागे घेण्याची मागणी करत रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय.