How to get URL link on X (Twitter) App
त्यांचे पूर्वज कृष्णाजी राजे १६१४ साली युसूफ आदिलशहाच्या विरोधात लढताना पडले . त्याकडे दाभोळची मोकदमी होती. यांचे च बंधू कानोजी राजे १६५० ला युद्धात मारले झाले. पुढे त्यांचा मुलगा परसोजी,जे शहाजीराजेंना कर्नाटक मोहिमेत मदत करत होते,तिथे त्यांची आहुती पडली.
https://twitter.com/nastikpakyabhau/status/1942284559736799415

आहेत ज्याची चर्चा फक्त भारतात नाही तर अंतरराष्टीय स्तरावर झाली
बाजीराव पेशवे स्वतः सोन्याच्या ताटात सोन्याच्या २८ वाट्या व चमचे ठेवून जेवण करीत. मुलांना चांदी व इतरांना केळीचे पान असे. १० भाज्या, १० चटण्या/कोशिंबिरी, कढी व तुपासाठी १ द्रोण असे. सर्व स्वयंपाक तुपाच्या फोडणीचा असे व तूप पाहिजे तितके वाढीत.
हंबीरराव मोहिते
असणाऱ्या तोफखाना विागातील कॅप्टन रसेलच्या नजरेत आली.आणि त्यांनी लक्ष्मण यांचं कौतुक करताना 'माय ब्रदर' असं म्हटलं. अधिकाऱ्यांना आदर वाटणाऱ्य़ा या व्यक्तीविषयी इतक कामगारांमध्येही आपुलकी आणि आदरभाव निर्माण झाला आणि 'भाऊ' ही त्यांची ओळख तिथूनच रुढ झाली.

जिंकलेले किल्ले मराठे लगेच काही महिन्यात पुन्हा घेत होते.
आपल्या लाडक्या मुलाचा अकबर चा पाठलाग करत औरंगझेब जेंव्हा महाराष्ट्रात घुसला तेंव्हा त्याची नजर पडली ती रामशेज वर . औरंगजेबाने शहाबुद्दीन खान फिरोजजंग या सरदाराला महाराष्ट्राच्या स्वारीवर पाठवले.
लम्हो ने खता की थीं सदियों ने सजा पाइ".
शक्य असेल तर स्कूटर भाड्याने घ्या. कार महाग आहे.हॉस्टेल दक्षिण पालोळे (साऊथ पलोलिम) किनाऱ्यावर आहे हे निश्चित करून घ्या. लगेच फ्रेश व्हा. एक छान बिअर , आवडत असेल तर प्या. नाहीतर स्कूटर ने निघा… पहिल्या दिवशी फक्त आणि फक्त palolem किनाऱ्यावर घालवा .खूप मोठा किनारा आहे हा त्या
सर्वच किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले नाही हे जरी खरे असले तरी आधीचे किल्ले महाराजांनीच भक्कम केले. अनेक जुने किल्ले शिलाहार, सातवाहन , बहामनी तसेच स्थानिक राजांनी बांधले राजगड, पुरांधर, रायगड, सिंहगड, पन्हाळा विशाळगड सारखे अनेक गड किल्ले हजार वर्षापासून असले तरी शिवाजी महाराजां
दुसरे कारण म्हणजे छ्त्रपती शिवाजी महाराज ह्यांची दूरदृष्टीने मराठयांची राजधानी जिंजी ल नेली आणि साडे तीन जिल्हातील युद्ध तीन राज्यात पसरले. मुघलांची आणि मराठयांची रसद जत सांगोला विजापूर बागलकोट रायचूर मार्गे दक्षिणेत पसरली.
माणस मारताना पशू प्राणी ची सुद्धा संपवायचे हा चंगेज च कटाक्ष.त्याचा आवडता छंद होता हत्ती मारताना हत्तीचा वेदनादायक आवाज ऐकणे.लोकांना चहा पिताना गाणी आवडतात तसे ह्याला हत्तीचा आक्रोश आवडायचा.
भक्ताने म्हणाले आहे.


बेरड सैनिक.संताजी घोरपडे ह्यांची जहागीर सांगली पासुन बदामी पर्यन्त होती. सागर मधील पाम नायक त्याच्या मुलापेक्षा त्याचा पुतण्या सरस ठरला पिडया नायक .बेरड ची राजधानी आधीच सागर पासुन वाकिन खेड्यात पिडिया नायक ने नेली.
जनानखान्यात पुरूष नसायचे कारण पुरुष ठेवले तर लफडी होईल अशी भीती मुळे खोजे राहायचे. हे खोजे ठेवण्याची प्रथा अगदी प्राचीन काळापासून जगभरात आहे.जसे बैलाचे निरबीजकारं करायचे तसे माणसाचे निरबीजीकरं करायचे ती पद्धत खूप वाईट आणि विचित्र होती.दहा माणसामध्ये 5 जण निरबीजीकरं करताना मरण 
मजबूत छावणी कायम केली होती. युद्धाच्या दिवशी त्यांनी अत्यंत निकरानं आमच्या लष्करावर पुनःपुन्हा हल्ले चढवले. शूर योद्धे एकमेकांवर तुटून पडले आणि सिंहासारखे लढले. असं अजोड धैर्य पूर्वी कोणी पाहिलं नसेल. रुस्तम आणि इस्पंदियारनं (अफगाणांच्या इस्लामिक पुराणातील कृष्णार्जुन) हे
लिपीत शक्य नाही.
झाले नि त्यात अकबर जिंकला. तिसरे युद्ध मराठे आणि अब्दाली मध्ये झाला त्यात मराठे हरले.
https://twitter.com/MarathiRT/status/1723176218617606570
नाही आणि मंदिर परिसरात फिरकायचं नाही, असे हुकुम काढण्यात आले.”केवळ दलित असल्याने त्या काळात संत चोखोबांनाही विठ्ठल मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. साने गुरुजी उपोषण आधी सुद्धा १९२९ मध्ये तेथील पहिलं विठ्ठल मंदिर गणपती महाराजांनी अस्पृश्यांसाठी खुलं केलं. त्यानंतर स्थानिक