आशीष माळी Profile picture
क्षण क्षण आयुष्य
Jul 14 17 tweets 4 min read
आपले नशीब की १३ शतकातील चंगेज खान हा हिटलर च काळात जन्माला आला नाही कारण विमाने,तोफखाना नसताना चंगेज खान ने 4 कोटी लोक मारले.इराण मध्ये घुसत असताना इराण ची लोकसंख्या २५ लाख वर होती, बाहेर पडताना फक्त २ लाख जनसंख्या जिवंत होती.त्यात सुद्धा मंगोल नी मेले असे म्हणून एवढे तरी वाचेले Image माणस मारताना पशू प्राणी ची सुद्धा संपवायचे हा चंगेज च कटाक्ष.त्याचा आवडता छंद होता हत्ती मारताना हत्तीचा वेदनादायक आवाज ऐकणे.लोकांना चहा पिताना गाणी आवडतात तसे ह्याला हत्तीचा आक्रोश आवडायचा.
एकदा त्याने पर्वताच्या खाली सिंहासन लावले आणि पर्वतावरून १००हत्ती ना चढवून खाली ढकलले Image
Jul 7 8 tweets 2 min read
1982 मधील बाजार चित्रपट मधील हे जबरदस्त गाणे.मिर ताकी मिर यांनी लिहलेले आणि खय्याम यांनी संगीतबद्ध केलेले, लता च जादुई आवाजमधील गाणे अप्रतिम आहे.
सुरुवातीला वाटेल हे गाणे एका प्रियकराने आपल्या प्रेयसी साठी लिहला आहे.परत तुम्ही हे गाणे ऐकताना लक्षात येईल की हे गाणे देवासाठी एका Image भक्ताने म्हणाले आहे.
तुम्ही अर्थ घ्याल तसे हे सुंदर गाणे तुमच्या हृदयात ठाण मारेल.

दिखाई दिए यूं के बेखुद किया

हमें आप से भी जुदा कर चले

(तुझ्या कडे पाहताच मी इतका वेडा झालो,मी स्वतःला विसरलो आणि स्वतःपासून वेगळा झालो.)
Jun 23 5 tweets 2 min read
मराठ्यांचे मित्र बेरड समाज.
मराठ्या इतकाच किंवा सरस त्याग ह्या समाजाने केलं.पण दुर्दैवाने आज ह्याची माहिती नाही.
१६८० ते १७०७ मध्ये मराठा मुघल २७ वर्षाच्या युद्धात शंभु महाराज मृत्यूनंतर१६८९ नंतर लढाई केंद्रबिंदू सरकला तो उत्तरं कर्नाटक.पुढे १० वर्ष मराठ्यांना सहाय्य ठरले ते

Image
Image
Image
बेरड सैनिक.संताजी घोरपडे ह्यांची जहागीर सांगली पासुन बदामी पर्यन्त होती. सागर मधील पाम नायक त्याच्या मुलापेक्षा त्याचा पुतण्या सरस ठरला पिडया नायक .बेरड ची राजधानी आधीच सागर पासुन वाकिन खेड्यात पिडिया नायक ने नेली.
पाम नाईक १६८६ मध्ये मरण पावलेला.पण pidiya नाईक ने खरे तर
Image
Image
May 12 6 tweets 1 min read
इतिहास वाचल्यावर कळते की
गेल्या किती दशकातील काँगेस च पंतप्रधानांनी पाकिस्तान ल भेट दिली?
0
गेल्या प्रत्येक भाजप पंतप्रधान पाकिस्तान पा भेट दिलीच आहे ...
काँग्रेस ने पाक चे दोन तुकडे केले.
भाजप ने फक्त बढाई च मारली आहे.
मोदी नी नेहरू वर हल्ला केला पण इंदिरा गांधी आता पर्यन्त हिंदू साठी सर्वोत्तम पंतप्रधान होत्या ते समजते wikileaks ने लिक केलेल्या पत्रानुसार.
अमेरिका असो चीन सर्वा नी इंदिरा चे टेन्शन घेतलेले.
आणीबाणी मागचीं कारणे बघा.
जयप्रकाश नारायण च अचानक उदय.
जॉर्ज ने पुकारलेला रेल्वे संप आणि बंद पडणारा भारताचा विद्युत पुरवठा.
पाक चे दोन तुकडे
Apr 30 4 tweets 1 min read
बाळ गंगाधर टिळक जेव्हा परदेशी समुद्रमार्गे जाऊन आले तेव्हा टिळकांनी समुद्र उल्लंघन करून धर्मद्रोह केला आहे अस पुण्यातील ब्राम्हणांनी उठवली होती.त्यांनी प्रायाशित्त म्हणून टिळकांना गोमुत्र आणि शेण मिश्रित पंचगव्य प्राशन करायला लावले होते. तरीही पोथीनिष्ठ कर्मठ ब्राम्हणांचे समाधान झाले नव्हते. (त्यातून पुरेशी दक्षिणा न मिळाल्यामुळे.) मग धर्मग्रंथांचा हवाला देऊन त्यांनी सांगितले की, "समुद्र उल्लंघन हे पाप आहे,त्यासाठी देहांत प्रायाशित्त हीच शिक्षा आहे.मग टिळकांना या पापातून मुक्त करण्यासाठी आणि दान मिळण्यासाठी ब्राम्हणांनी टिळकांचा
Jan 25 18 tweets 5 min read
मुघलांच्या जनानखान्याला"हरम" मध्ये खोजे (हिजडे)असायचे.नैसर्गिक खोजे संख्या कमी पडायची म्हणून बादशाह चांगल्या सशक्त तरुणाचे बीज फोडायचे आणि खोजे बनवायचे.मुघल स्त्रियाच्या सेवेसाठी पुरुष ऐवजी हे खोजे ठेवायचे.फारशी शब्द आहे हरम.लोकांना बातम्या गुपित ठेवायला म्हणून बहिरे केले जायचे Image जनानखान्यात पुरूष नसायचे कारण पुरुष ठेवले तर लफडी होईल अशी भीती मुळे खोजे राहायचे. हे खोजे ठेवण्याची प्रथा अगदी प्राचीन काळापासून जगभरात आहे.जसे बैलाचे निरबीजकारं करायचे तसे माणसाचे निरबीजीकरं करायचे ती पद्धत खूप वाईट आणि विचित्र होती.दहा माणसामध्ये 5 जण निरबीजीकरं करताना मरण
Image
Image
Jan 14 5 tweets 1 min read
तुम्ही पानिपत तिसरे युद्धासाठी साठी शेजवलकर हउदय कुलकर्णी किंवा विश्वास पाटील ह्यांचे पुस्तक वाचले असल.
पण ह्या युद्धाचे वर्णन अब्दाली ह्यांनी मधोसिंह ह्यांना पत्र पाठवून वर्णन केले होते.

हे पत्र युद्धानंतर लगेच लिहलेले होते. अब्दालीचे शब्द

"दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर Image मजबूत छावणी कायम केली होती. युद्धाच्या दिवशी त्यांनी अत्यंत निकरानं आमच्या लष्करावर पुनःपुन्हा हल्ले चढवले. शूर योद्धे एकमेकांवर तुटून पडले आणि सिंहासारखे लढले. असं अजोड धैर्य पूर्वी कोणी पाहिलं नसेल. रुस्तम आणि इस्पंदियारनं (अफगाणांच्या इस्लामिक पुराणातील कृष्णार्जुन) हे
Nov 28, 2023 26 tweets 4 min read
नारायणराव पेशवे यांच्या खूनाला कारणीभूत
त्यांचा चुलता राघोबा पेशवे जबाबदार आहे, तुळाजी पवार हा त्यांचाच खास माणूस मूळ मावळ प्रांत मधील.
खुनाला अजून एक कारण म्हणजे पेशव्यांनी बाळगलेले अरब, गारदी ह्यांनी उठाव केला.ह्याचात आनंदीबाई ह्यांची नाहक बदनामी झाली. ध च मा हे मोडी Image लिपीत शक्य नाही.
सध्या 'रामशास्त्रीं' सारखे न्यायनिष्ठ असणे ही खुपच दुर्मिळ गोष्ट आहे. न्यायमूर्ती रामशास्त्री नी नारायणरावांच्या हत्येची चौकशी करून आनंदीबाईना धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले (तेथेच दुसरा बाजीराव जन्मला.) त्यानंतरच्या चौकशीत रामशास्त्री प्रभुण्यांनी Image
Nov 21, 2023 8 tweets 3 min read
पानिपत मध्ये तीन युद्ध लढली गेली आणि त्या नंतर दिल्ली आणि भारताचे भविष्य ठरवलं गेले
पहिले युद्ध लोधी व बाबर मध्ये झाले, बाबर चा तोफखाना निर्णायक ठरला. मोठे सैन्य असून तोफांचा आवाज ऐकून लोधी चे सैन्य स्वतःच्या हत्तीच्या पायाखाली मारले गेले.दुसरे युद्ध अकबर व हेमू विक्रमदित्य मध्ये Image झाले नि त्यात अकबर जिंकला. तिसरे युद्ध मराठे आणि अब्दाली मध्ये झाला त्यात मराठे हरले.
१) भारत वर प्रामुख्याने हल्ला झाला तो दिल्ली वर , दिल्ली म्हणजे भारताची चावी अगदी महाभारत पासून दिल्ली महत्वाची .ज्याची दिल्ली त्याचा भारत असं ठरले असायचे . भारतावर जे जे हल्ले झाले ते Image
Nov 13, 2023 6 tweets 2 min read
नामदेवांपासून तुकारामांपर्यंतच्यामुळे वारकरी परंपरा पुढे जात होती. परंतू काळात पेशवाई मध्ये निर्बंध लागू करण्यात आले. एका पेशव्याने तर असा हुकुम काढला होता की, पंढरपूर नगरप्रदक्षिणा मार्गाच्या बाहेर हे अस्पृश्य थांबतील. त्यांनी नगरप्रदक्षिणा मार्गाच्या बाहेर प्रवेशही करायचा
Image नाही आणि मंदिर परिसरात फिरकायचं नाही, असे हुकुम काढण्यात आले.”केवळ दलित असल्याने त्या काळात संत चोखोबांनाही विठ्ठल मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. साने गुरुजी उपोषण आधी सुद्धा १९२९ मध्ये तेथील पहिलं विठ्ठल मंदिर गणपती महाराजांनी अस्पृश्यांसाठी खुलं केलं. त्यानंतर स्थानिक Image
Nov 10, 2023 18 tweets 4 min read
#शिवप्रतापदीन
तो आला नव्हता, त्याला आणला गेला होता,
तो मेला नव्हता, त्याला मारला गेला होता.
आज पासून ३६४ वर्षापुर्वी १० नोव्हेंबर १६५९ ल अफजलखान ल शिवाजी महाराजांनी संपवला होता, ह्या एकाच घटनेमुळे देशभरात शिवाजी महाराजांचे नाव पोचले अगदी आसाम पर्यन्त.कारण अफजलखान हा काही साधा Image सुधा असामी नव्हता.आदिलशहाने त्याला 'फर्जंद रशीद' ( कर्तबगार मुलगा) असा किताब दिला होता! हा अफजलखान क्रुर धर्मवेडा होता! त्याचा एक शिलालेख मध्ये तो स्वतःला "कातिल-इ-काफिरान", म्हणजे काफिरांची कत्तल करणारा आणि "शिक्नन्दा-इ-बुतान" म्हणजे मूर्ती फोडणारा अशी विशेषणे लावतो. Image
Oct 17, 2023 7 tweets 2 min read
३५३ वर्षापुर्वी आजच्याच दिवशी १७ऑक्टोबर १६७० लं मराठ्यांची आणि मुघलांची प्रसिद्ध कांचन बारी किंवा वणी दिंडोरी ची लढाई झाली पण actually ती नाशिकमधील कंचन-मंचन घाटमाथ्यावर लढली गेली.
ऑक्टोबर १६७० च्या सुरुवातीला राजांनी सुरत शहर दुसर्यांदा लुटले. Image मुघलांसाठी हा जोरदार अपमान होता. कारण, सुरतेतुन मुघलांना केवळ पैसा मिळत होता असे नाही तर, मक्केला जाणारे यात्रेकरु मुळे 'दार-उल-हज' म्हणजेच मक्केचे द्वार असेही म्हणत.
औरंगजेबाचा मुलगा शाहजादा मुअज्जम याला कळाली म्हणुन मग त्याने दाऊदखान या मुघल मनसबदाराला मराठ्यांचा विरोधात
Sep 19, 2023 4 tweets 2 min read
ऑस्ट्रेलिया क्रिकेट पट्टूचा दांडपना आक्रमकपणा हा त्यांच्या DNA मधुन आलाय.17 व्या शतकापासून इंग्लंड मधील असलेले गुन्हेगार इकडेच पाठवलेले होते.अमेरिका 1776 ल स्वतंत्र झाली मग इंग्लंड ने त्याचे कैदी ऑस्ट्रेलिया ल पाठवण्यास सुरुवात केली.१७८८पासुन १८६८पर्यन्त १६२०००कैदी इंग्लंड मधुन
Image
Image
ऑस्ट्रेलिया ल आले. त्यात 8 वर्षापासून मुले ते म्हातारे लोक पण होती.त्यानं convict ship मधुन आणले जायचे.1800 ते 1899 मध्ये अनेक जहाजे वाटेत बुडून असंख्य कैदी मरण पावले.1834 मध्ये amhitrite नावाचे जहाजं बुडून 136 लोक मेले तयत 108 स्त्रिया कैदी आनी 12 कैदी मुले च होत्या. Image
Sep 3, 2023 6 tweets 2 min read
मोदींनी शिवाजी महाराजांना indian navy जनक म्हटल्यावर अनेक तमिळ बंधू नाराज झाले. त्यांच्या मते राजेंद्र चोल हे जनक हवेत.पण जदुनाथ सरकार यांनी महाराज विषयी लिहून ठेवले आहे.
Nothing proves Shivaji’s genius as a born statesman more clearly than his creation of a navy and naval bases Image अखंड हिंदुस्थानात सागरी आरमार बांधणाऱ्या मध्ये छत्रपति शिवाजी महाराज आणि तामिळनाडू मधील राजा राजेंद्र चौल हेचं. पण ह्यात एक मोठा फरक होता. महाराजांनी युद्धासाठी युद्ध नौका बांधल्या पण चोल मधील युद्धासाठी बोटं नव्हत्या , व्यापारी जहाजं वापरून आक्रमण केले.ह्यात महाराज professional Image
Sep 1, 2023 11 tweets 2 min read
संताजी घोरपडे म्हणजे शापित अर्जुन.दिल्लीची संपूर्ण मुघल सल्तनत तर महाराष्ट्रात डेरा देऊन बसली होती. 5 लाखाची फौज. शंभू महाराजांची क्रूर हत्या .त्यातच 19 वर्षाचा कोवळा छत्रपती.तेव्हा आमच्यापैकी बऱ्याच घरभेद्यांना आपली "वतनं" आठवली आणि ही सर्व स्वार्थी मंडळी औरंगजेब बादशहाच्या Image तंबूत दाखल झालेली .राजाराम महाराजांनी निर्णय घेतला.महाराष्ट्र सोडायचा दक्षिणेंत जाऊन लढा द्यायचा…!कायम करायचाजिंजीला यावेळी थोरल्या महाराजांच्या महान कर्तुत्वाने, पुण्याईने.स्वराज्य, नाशिक जवळील साल्हेर, मुल्हेर ते तामिळनाडूतील तंजावर, तिरूमलवाडी पर्यंत विस्तारलेलं होतं.
Jul 3, 2023 5 tweets 2 min read
२५ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी ३ जुलै १९९८ ला सत्या प्रदर्शित झाला.सत्या नावाचा हिरो आणि उर्मिला नायिका बघायला गेलेल्या लोकांना लक्षात राहील ते भिकू म्हात्रे साकारणार मनोज वाजपेयी.
सत्या आर्ट फिल्म नव्हता, त्याच्या मागे रामू ची , रंगीला आणि शिवा ची पुण्याई होती , त्यामुळे पब्लिक सत्या पहायला गेलं होतं. नंतर आत गेल्यावर लोकांनी जे पाहायला मिळालं त्याला तोड नव्हती. हा अनुभव थोडा फार अंकुश च्या वेळी आला होता.सत्या ला प्रत्येक सिनेवेड्या पर्यंत पोचले सत्या तेही कुठलीही जाहिरात न करता हिट झाला,
Jun 29, 2023 5 tweets 2 min read
वारीला मोठा इतिहास असला तरी आधी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांची पालखी एकत्र निघायची ओण नंतर मतभेद झाले .तेंव्हा ग्वाल्हेर चे शिंदे पदरी असलेले हैबतबाबा पवार या सरदार यांनी स्वतंत्र पालखी १८३२ ला सुरू केली.हैबतबाबा यांच्या मुळे आजचे सुसंघटित आणि सैन्यातली शिस्त ह्या वारीला लागली. बेळगाव सांगली रोड वरील अंकली गावाचे चे शितोळे सरदार यांच्याकडे ह्या वारीचे संरक्षण पिढ्या नि पिढ्या केले आहे. माऊलीच्या पालखी पुढे असलेला अश्व हा शितोळे सरदार यांचा .यावर कोणत्याही माणसास बसण्यास परवानगी नसते.अंकली वरून आळंदी ला जाताना पश्चिम महाराष्ट्रात याचे
May 28, 2023 17 tweets 5 min read
मराठ्यांच्या इतिहासात अनेक  गाजलेल्या लढाया झाल्या , जशी छत्रपती शिवाजी महाराजांची अफझलखान बरोबर प्रतापगड , कारतलबखान बरोबर उमरखिंड , संभाजी महाराजांची दक्षिण कोकण , बुऱ्हाणपूर पहिले बाजीराव यांची पालखेड . पण एकाच लढाई जी इतकीच महत्वाची आणि दुर्लक्षित ती म्हणजे संताजी घोरपडे यां Image कासीमखान आणि खानाजादखान ची दोद्देरी ची लढाई १६८९ मध्ये संभाजी महाराजांची मृत्यूनंतर राजाराम महाराज जिंजी ला गेले त्यामुळे ५-६ जिल्ह्यातील लढाई हजार किलोमीटर मध्ये पसरली. १६८९-१६९५ मध्ये संताजी आणि धनाजी यांनी मुघलांना कर्नाटकात पळो की सळो करून ठेवले . स्वतः झुल्फिकारखान राजाराम
May 15, 2023 16 tweets 3 min read
छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर मध्ये झालेली कैद ही मराठ्यांच्या इतिहासातील एक काळे पान. प्रत्येकाला ०१ फेब १६८९ ची घटना वाचायला नकोशी वाटते . पण संभाजी महाराजांना पकडून देण्यात नक्की मुकर्रबखान ला कोणी मदत केली याविषयी इतिहासात ठोस पुरावा नाही.स्वतःच्या हिमतीवर प्रचितगड सारखे घनदाट जंगल उतरून येणे अशक्य आहे.(आजही इथून जाणे म्हणजे अवघड बाब) .
पहिला आरोपी नेहमी गणोजी शिर्के याना ठरवतात . छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यास गणोजी शिर्के यांनी मदत केली याचा कुठेही समकालीन पुरावा नाही.गणोजी शिर्के यांनी मदत केली याचा उल्लेख 120
May 14, 2023 8 tweets 2 min read
स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींनी "जगावे कसे" हे शिकवले असेल तर स्वराज्याचा दुसर्‍या छत्रपतींनी , स्वाभिमानी माणसाने "कसे मरावे" एह्वढे तरी नकीच दाखवले नाही काय? Image या शापित राजकुमाराची उंटावरून बसून तख्ता कुलाह लावून विदुषकाच्या पेहेरावातील काढलेली धिंड, मग हाल हाल करताना आधी डोळे, मग जीभ , मग सार्‍या अंगाची सालडी , मग हात, मग पाय आणि सर्वांत शेवटी त्यांचे मस्तक धडावेगळे करून एक एक अवयव वढू
May 12, 2023 4 tweets 1 min read
२८मे १६७७ दमण मधील पोर्तुगीज अधिकारी मॅन्युएल फुरताड चे गोव्या मधील व्हॉईसरॉय याना लिहलेले पत्र.
मराठ्यांचे आणि महाराजांचे कौतुक करत आहे. शेजारी असून त्रास दिला नाही, लुटालूट नाही.उलट शिवाजी महाराज आमचे चोर दरोडेखोर पासून रक्षण करतात.छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५८ ला कल्याण चौल Image भागात मराठा आरमार ची ची स्थापना केली
१६६४ मराठा आरमार ची ताकद वाढलेली .१६७२ मोरोपंत यांनी जव्हार घेतले.गुजरात मधील बलसाड पर्यंत चा व्यापार मराठयाकडे आला.तोपर्यंत पोर्तुगीज जव्हार च्या कोळी राज्याकडे चौथाई कर द्यायचे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आता पोर्तुगीज कडे चोथाई ची