आशीष माळी Profile picture
क्षण क्षण आयुष्य
Jun 8 17 tweets 5 min read
गौरवशाली मराठा सरदार ह्यांचे वंशज
संताजी घोरपडे यांचे वंशज उदय घोरपडे व राणोजीराव घोरपडे आज सेनापती कापशी कोल्हापूर मध्ये राहतात,एके काळी या घोरपडे कुटुंबाकडे भाळवणी विटा मिरज सांगली कुरुंदवाड इचलकरंजी एवढा भाग होता.त्यांच्या वाड्याचे फोटो पहा.आता इथे मोठा वाडा बांधायचा चालू आहे Image हंबीरराव मोहिते
मराठ्यांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज संग्राम मोहिते(गणवेशात),ते ब्रिगेडियर आहेत पहिल्या बटालियन मराठा infantry मध्ये.
1674 ते 1686/87 पर्यंत दगदगीचे वर्ष स्वराज्याचे सरसेनापती म्हणून जबाबदारी पार पडली.आपल्या लहान Image
Jun 3 6 tweets 2 min read
भाऊ च धक्का बांधणारे पाठारे प्रभू समाजाचे लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य उरणच्या करंजा इथं जन्मलेले , 1801 मध्ये अजिंक्य कुटुंब मुंबईत आलं आणि इथं लक्ष्मण यांना ब्रिटीशांच्या गन कॅरिएजमध्ये नोकरी मिळाली. लक्ष्मण यांची कामाप्रतीची ओढ आणि सहकाऱ्यांबाबतची त्यांची तगमग एका प्रसंगी तिथं Image असणाऱ्या तोफखाना विागातील कॅप्टन रसेलच्या नजरेत आली.आणि त्यांनी लक्ष्मण यांचं कौतुक करताना 'माय ब्रदर' असं म्हटलं. अधिकाऱ्यांना आदर वाटणाऱ्य़ा या व्यक्तीविषयी इतक कामगारांमध्येही आपुलकी आणि आदरभाव निर्माण झाला आणि 'भाऊ' ही त्यांची ओळख तिथूनच रुढ झाली. Image
Mar 22 7 tweets 3 min read
समोरासमोर युद्ध करून औरंगजेबाने २७ वर्षात फक्त ०२ च किल्ले जिंकले, तोरणा आणि वसंतगड , बाकी सर्व किल्ले खंडणी देऊन, फितुरीने /तह करून जिंकले.
पण आपल्या महाराजांनी १० नोव्हेंबर १६५९ ल अफझल खानाला संपवून २८ नोव्हेंबर १६५९ पर्यंत पन्हाळा सहित १५ किल्ले १८ दिवसात जिंकले

पैसे देऊन Image
Image
जिंकलेले किल्ले मराठे लगेच काही महिन्यात पुन्हा घेत होते.
ब्रम्हपुरी(सोलापूर जवळील) मधून१७९९ मध्ये औरंग्याने मोठी मोहीम घेतली.कराड जवळ तोफखाना प्रमुख मीर आतिश तरबियतखानाने मोगली तोफा वसंत गड किल्ल्यासमोर आणून तटावर मारा सुरु करून जींकला.त्याचे नाव किल्ला द फतेह ठेवले Image
Mar 8 10 tweets 3 min read
या एकाच किल्ल्यामुळे औरंगजेब आणि मुघलांना कळून चुकले की सर्व भारत एक बाजूला आन महाराष्ट्र एक बाजूला…समुद्र सपाटीवर 975 मीटर हा छोटा किल्ला वर ना धातूच्या तोफा पण नव्हत्या.छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी तब्बल 65 महिने हा किल्ला झुंजत ठेवला होता. Image आपल्या लाडक्या मुलाचा अकबर चा पाठलाग करत औरंगझेब जेंव्हा महाराष्ट्रात घुसला तेंव्हा त्याची नजर पडली ती रामशेज वर . औरंगजेबाने शहाबुद्दीन खान फिरोजजंग या सरदाराला महाराष्‍ट्राच्‍या स्‍वारीवर पाठवले.

औरंगजेबाच्या या कारवाईची अंदाज लागताच संभाजीराजांनी रामशेजच्‍या संरक्षणासाठी Image
Feb 16 8 tweets 2 min read
शत्रूला फितवण्यासाठी संभाजी राजेंनी इस्लाम मान्य किंवा स्वीकार असण्याचे नाटक का केले नाही?
१.राजांना माहीत होते की जर इस्लाम स्वीकारला असता तर पूर्ण महाराष्ट्र मध्ये धर्मपरिवर्तन चालू झाले असते .ती ऐतिहासिक चूक ठरली असती. एक कविता प्रमाणे" ये जब्र भी देखा है तारीख की नजरों ने , Image लम्हो ने खता की थीं सदियों ने सजा पाइ".
२.फक्त इस्लाम धर्म बदलून औरंगझेब खुश झाला असता काय?एवढ्या लांब 5 लाख फौज घेऊन फक्त संभाजी महाराजांना धर्म बद्दलण्यासायही आला होता का? मुळात इस्लाम धर्म ची offer देणे ही एक सुरुवात होती नंतर अनेक मानहारिकर मागण्या पाठोपाठ आपल्या असत्या
Oct 13, 2024 11 tweets 5 min read
गोव्याला फिरायचा असेल तर गोंगाट वाला उत्तर गोवा पेक्षा दक्षिण गोवा स्वर्ग आहे.मुंबई वरुन मडगाव तिथून काणकोण ल उतरा . हात वर करा ,लांब श्वास घ्या आपण गोव्यात आहोत ही फिलिंग दोन मिनिट एन्जॉय करा. पलोलेम लाच रहा .हॉटेल चुकून सुद्धा online बुक करू नका, तिथेच beach कॉटेज घ्या. Image शक्य असेल तर स्कूटर भाड्याने घ्या. कार महाग आहे.हॉस्टेल दक्षिण पालोळे (साऊथ पलोलिम) किनाऱ्यावर आहे हे निश्चित करून घ्या. लगेच फ्रेश व्हा. एक छान बिअर , आवडत असेल तर प्या. नाहीतर स्कूटर ने निघा… पहिल्या दिवशी फक्त आणि फक्त palolem किनाऱ्यावर घालवा .खूप मोठा किनारा आहे हा त्या Image
Aug 15, 2024 19 tweets 6 min read
या मुलुखात यवनांचे राज्य व्हावे हे अल्ला लाच मंजूर नाही असे बोलून निघालेला औरंगझेब महाराष्ट्रातच मरण पावला. देशामध्ये असलेल्या किल्यांच्या पैकी 25%किल्ले फक्त महाराष्ट्रातच आहे.पण राजस्थान आणि गुजरात मध्ये किल्ल्यांची अवस्था ही महाराष्ट्रातील किल्ल्यापेक्षा चांगली आहे. Image सर्वच किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले नाही हे जरी खरे असले तरी आधीचे किल्ले महाराजांनीच भक्कम केले. अनेक जुने किल्ले शिलाहार, सातवाहन , बहामनी तसेच स्थानिक राजांनी बांधले राजगड, पुरांधर, रायगड, सिंहगड, पन्हाळा विशाळगड सारखे अनेक गड किल्ले हजार वर्षापासून असले तरी शिवाजी महाराजां Image
Aug 13, 2024 11 tweets 3 min read
सांगली जिल्ह्यातील जत डफळापूर सोलापूर मधील सांगोलां दुष्काळाने त्रस्त आहे.पण मराठ्यांच्या स्वतंत्र संग्रमात जेवढे महत्त्व गडकिल्ले ल होते त्या तितके महत्त्व १६८०-१७०७ मध्ये ह्या इलाख्या ल आले.जत डफळापूर ल आत्यंतिक महत्व होते कारण सटवाजी डफळे त्यांचे बंदूकधारी सैन्य. Image दुसरे कारण म्हणजे छ्त्रपती शिवाजी महाराज ह्यांची दूरदृष्टीने मराठयांची राजधानी जिंजी ल नेली आणि साडे तीन जिल्हातील युद्ध तीन राज्यात पसरले. मुघलांची आणि मराठयांची रसद जत सांगोला विजापूर बागलकोट रायचूर मार्गे दक्षिणेत पसरली. Image
Jul 14, 2024 17 tweets 4 min read
आपले नशीब की १३ शतकातील चंगेज खान हा हिटलर च काळात जन्माला आला नाही कारण विमाने,तोफखाना नसताना चंगेज खान ने 4 कोटी लोक मारले.इराण मध्ये घुसत असताना इराण ची लोकसंख्या २५ लाख वर होती, बाहेर पडताना फक्त २ लाख जनसंख्या जिवंत होती.त्यात सुद्धा मंगोल नी मेले असे म्हणून एवढे तरी वाचेले Image माणस मारताना पशू प्राणी ची सुद्धा संपवायचे हा चंगेज च कटाक्ष.त्याचा आवडता छंद होता हत्ती मारताना हत्तीचा वेदनादायक आवाज ऐकणे.लोकांना चहा पिताना गाणी आवडतात तसे ह्याला हत्तीचा आक्रोश आवडायचा.
एकदा त्याने पर्वताच्या खाली सिंहासन लावले आणि पर्वतावरून १००हत्ती ना चढवून खाली ढकलले Image
Jul 7, 2024 8 tweets 2 min read
1982 मधील बाजार चित्रपट मधील हे जबरदस्त गाणे.मिर ताकी मिर यांनी लिहलेले आणि खय्याम यांनी संगीतबद्ध केलेले, लता च जादुई आवाजमधील गाणे अप्रतिम आहे.
सुरुवातीला वाटेल हे गाणे एका प्रियकराने आपल्या प्रेयसी साठी लिहला आहे.परत तुम्ही हे गाणे ऐकताना लक्षात येईल की हे गाणे देवासाठी एका Image भक्ताने म्हणाले आहे.
तुम्ही अर्थ घ्याल तसे हे सुंदर गाणे तुमच्या हृदयात ठाण मारेल.

दिखाई दिए यूं के बेखुद किया

हमें आप से भी जुदा कर चले

(तुझ्या कडे पाहताच मी इतका वेडा झालो,मी स्वतःला विसरलो आणि स्वतःपासून वेगळा झालो.)
Jun 23, 2024 5 tweets 2 min read
मराठ्यांचे मित्र बेरड समाज.
मराठ्या इतकाच किंवा सरस त्याग ह्या समाजाने केलं.पण दुर्दैवाने आज ह्याची माहिती नाही.
१६८० ते १७०७ मध्ये मराठा मुघल २७ वर्षाच्या युद्धात शंभु महाराज मृत्यूनंतर१६८९ नंतर लढाई केंद्रबिंदू सरकला तो उत्तरं कर्नाटक.पुढे १० वर्ष मराठ्यांना सहाय्य ठरले ते

Image
Image
Image
बेरड सैनिक.संताजी घोरपडे ह्यांची जहागीर सांगली पासुन बदामी पर्यन्त होती. सागर मधील पाम नायक त्याच्या मुलापेक्षा त्याचा पुतण्या सरस ठरला पिडया नायक .बेरड ची राजधानी आधीच सागर पासुन वाकिन खेड्यात पिडिया नायक ने नेली.
पाम नाईक १६८६ मध्ये मरण पावलेला.पण pidiya नाईक ने खरे तर
Image
Image
May 12, 2024 6 tweets 1 min read
इतिहास वाचल्यावर कळते की
गेल्या किती दशकातील काँगेस च पंतप्रधानांनी पाकिस्तान ल भेट दिली?
0
गेल्या प्रत्येक भाजप पंतप्रधान पाकिस्तान पा भेट दिलीच आहे ...
काँग्रेस ने पाक चे दोन तुकडे केले.
भाजप ने फक्त बढाई च मारली आहे.
मोदी नी नेहरू वर हल्ला केला पण इंदिरा गांधी आता पर्यन्त हिंदू साठी सर्वोत्तम पंतप्रधान होत्या ते समजते wikileaks ने लिक केलेल्या पत्रानुसार.
अमेरिका असो चीन सर्वा नी इंदिरा चे टेन्शन घेतलेले.
आणीबाणी मागचीं कारणे बघा.
जयप्रकाश नारायण च अचानक उदय.
जॉर्ज ने पुकारलेला रेल्वे संप आणि बंद पडणारा भारताचा विद्युत पुरवठा.
पाक चे दोन तुकडे
Apr 30, 2024 4 tweets 1 min read
बाळ गंगाधर टिळक जेव्हा परदेशी समुद्रमार्गे जाऊन आले तेव्हा टिळकांनी समुद्र उल्लंघन करून धर्मद्रोह केला आहे अस पुण्यातील ब्राम्हणांनी उठवली होती.त्यांनी प्रायाशित्त म्हणून टिळकांना गोमुत्र आणि शेण मिश्रित पंचगव्य प्राशन करायला लावले होते. तरीही पोथीनिष्ठ कर्मठ ब्राम्हणांचे समाधान झाले नव्हते. (त्यातून पुरेशी दक्षिणा न मिळाल्यामुळे.) मग धर्मग्रंथांचा हवाला देऊन त्यांनी सांगितले की, "समुद्र उल्लंघन हे पाप आहे,त्यासाठी देहांत प्रायाशित्त हीच शिक्षा आहे.मग टिळकांना या पापातून मुक्त करण्यासाठी आणि दान मिळण्यासाठी ब्राम्हणांनी टिळकांचा
Jan 25, 2024 18 tweets 5 min read
मुघलांच्या जनानखान्याला"हरम" मध्ये खोजे (हिजडे)असायचे.नैसर्गिक खोजे संख्या कमी पडायची म्हणून बादशाह चांगल्या सशक्त तरुणाचे बीज फोडायचे आणि खोजे बनवायचे.मुघल स्त्रियाच्या सेवेसाठी पुरुष ऐवजी हे खोजे ठेवायचे.फारशी शब्द आहे हरम.लोकांना बातम्या गुपित ठेवायला म्हणून बहिरे केले जायचे Image जनानखान्यात पुरूष नसायचे कारण पुरुष ठेवले तर लफडी होईल अशी भीती मुळे खोजे राहायचे. हे खोजे ठेवण्याची प्रथा अगदी प्राचीन काळापासून जगभरात आहे.जसे बैलाचे निरबीजकारं करायचे तसे माणसाचे निरबीजीकरं करायचे ती पद्धत खूप वाईट आणि विचित्र होती.दहा माणसामध्ये 5 जण निरबीजीकरं करताना मरण
Image
Image
Jan 14, 2024 5 tweets 1 min read
तुम्ही पानिपत तिसरे युद्धासाठी साठी शेजवलकर हउदय कुलकर्णी किंवा विश्वास पाटील ह्यांचे पुस्तक वाचले असल.
पण ह्या युद्धाचे वर्णन अब्दाली ह्यांनी मधोसिंह ह्यांना पत्र पाठवून वर्णन केले होते.

हे पत्र युद्धानंतर लगेच लिहलेले होते. अब्दालीचे शब्द

"दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर Image मजबूत छावणी कायम केली होती. युद्धाच्या दिवशी त्यांनी अत्यंत निकरानं आमच्या लष्करावर पुनःपुन्हा हल्ले चढवले. शूर योद्धे एकमेकांवर तुटून पडले आणि सिंहासारखे लढले. असं अजोड धैर्य पूर्वी कोणी पाहिलं नसेल. रुस्तम आणि इस्पंदियारनं (अफगाणांच्या इस्लामिक पुराणातील कृष्णार्जुन) हे
Nov 28, 2023 26 tweets 4 min read
नारायणराव पेशवे यांच्या खूनाला कारणीभूत
त्यांचा चुलता राघोबा पेशवे जबाबदार आहे, तुळाजी पवार हा त्यांचाच खास माणूस मूळ मावळ प्रांत मधील.
खुनाला अजून एक कारण म्हणजे पेशव्यांनी बाळगलेले अरब, गारदी ह्यांनी उठाव केला.ह्याचात आनंदीबाई ह्यांची नाहक बदनामी झाली. ध च मा हे मोडी Image लिपीत शक्य नाही.
सध्या 'रामशास्त्रीं' सारखे न्यायनिष्ठ असणे ही खुपच दुर्मिळ गोष्ट आहे. न्यायमूर्ती रामशास्त्री नी नारायणरावांच्या हत्येची चौकशी करून आनंदीबाईना धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले (तेथेच दुसरा बाजीराव जन्मला.) त्यानंतरच्या चौकशीत रामशास्त्री प्रभुण्यांनी Image
Nov 21, 2023 8 tweets 3 min read
पानिपत मध्ये तीन युद्ध लढली गेली आणि त्या नंतर दिल्ली आणि भारताचे भविष्य ठरवलं गेले
पहिले युद्ध लोधी व बाबर मध्ये झाले, बाबर चा तोफखाना निर्णायक ठरला. मोठे सैन्य असून तोफांचा आवाज ऐकून लोधी चे सैन्य स्वतःच्या हत्तीच्या पायाखाली मारले गेले.दुसरे युद्ध अकबर व हेमू विक्रमदित्य मध्ये Image झाले नि त्यात अकबर जिंकला. तिसरे युद्ध मराठे आणि अब्दाली मध्ये झाला त्यात मराठे हरले.
१) भारत वर प्रामुख्याने हल्ला झाला तो दिल्ली वर , दिल्ली म्हणजे भारताची चावी अगदी महाभारत पासून दिल्ली महत्वाची .ज्याची दिल्ली त्याचा भारत असं ठरले असायचे . भारतावर जे जे हल्ले झाले ते Image
Nov 13, 2023 6 tweets 2 min read
नामदेवांपासून तुकारामांपर्यंतच्यामुळे वारकरी परंपरा पुढे जात होती. परंतू काळात पेशवाई मध्ये निर्बंध लागू करण्यात आले. एका पेशव्याने तर असा हुकुम काढला होता की, पंढरपूर नगरप्रदक्षिणा मार्गाच्या बाहेर हे अस्पृश्य थांबतील. त्यांनी नगरप्रदक्षिणा मार्गाच्या बाहेर प्रवेशही करायचा
Image नाही आणि मंदिर परिसरात फिरकायचं नाही, असे हुकुम काढण्यात आले.”केवळ दलित असल्याने त्या काळात संत चोखोबांनाही विठ्ठल मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. साने गुरुजी उपोषण आधी सुद्धा १९२९ मध्ये तेथील पहिलं विठ्ठल मंदिर गणपती महाराजांनी अस्पृश्यांसाठी खुलं केलं. त्यानंतर स्थानिक Image
Nov 10, 2023 18 tweets 4 min read
#शिवप्रतापदीन
तो आला नव्हता, त्याला आणला गेला होता,
तो मेला नव्हता, त्याला मारला गेला होता.
आज पासून ३६४ वर्षापुर्वी १० नोव्हेंबर १६५९ ल अफजलखान ल शिवाजी महाराजांनी संपवला होता, ह्या एकाच घटनेमुळे देशभरात शिवाजी महाराजांचे नाव पोचले अगदी आसाम पर्यन्त.कारण अफजलखान हा काही साधा Image सुधा असामी नव्हता.आदिलशहाने त्याला 'फर्जंद रशीद' ( कर्तबगार मुलगा) असा किताब दिला होता! हा अफजलखान क्रुर धर्मवेडा होता! त्याचा एक शिलालेख मध्ये तो स्वतःला "कातिल-इ-काफिरान", म्हणजे काफिरांची कत्तल करणारा आणि "शिक्नन्दा-इ-बुतान" म्हणजे मूर्ती फोडणारा अशी विशेषणे लावतो. Image
Oct 17, 2023 7 tweets 2 min read
३५३ वर्षापुर्वी आजच्याच दिवशी १७ऑक्टोबर १६७० लं मराठ्यांची आणि मुघलांची प्रसिद्ध कांचन बारी किंवा वणी दिंडोरी ची लढाई झाली पण actually ती नाशिकमधील कंचन-मंचन घाटमाथ्यावर लढली गेली.
ऑक्टोबर १६७० च्या सुरुवातीला राजांनी सुरत शहर दुसर्यांदा लुटले. Image मुघलांसाठी हा जोरदार अपमान होता. कारण, सुरतेतुन मुघलांना केवळ पैसा मिळत होता असे नाही तर, मक्केला जाणारे यात्रेकरु मुळे 'दार-उल-हज' म्हणजेच मक्केचे द्वार असेही म्हणत.
औरंगजेबाचा मुलगा शाहजादा मुअज्जम याला कळाली म्हणुन मग त्याने दाऊदखान या मुघल मनसबदाराला मराठ्यांचा विरोधात
Sep 19, 2023 4 tweets 2 min read
ऑस्ट्रेलिया क्रिकेट पट्टूचा दांडपना आक्रमकपणा हा त्यांच्या DNA मधुन आलाय.17 व्या शतकापासून इंग्लंड मधील असलेले गुन्हेगार इकडेच पाठवलेले होते.अमेरिका 1776 ल स्वतंत्र झाली मग इंग्लंड ने त्याचे कैदी ऑस्ट्रेलिया ल पाठवण्यास सुरुवात केली.१७८८पासुन १८६८पर्यन्त १६२०००कैदी इंग्लंड मधुन
Image
Image
ऑस्ट्रेलिया ल आले. त्यात 8 वर्षापासून मुले ते म्हातारे लोक पण होती.त्यानं convict ship मधुन आणले जायचे.1800 ते 1899 मध्ये अनेक जहाजे वाटेत बुडून असंख्य कैदी मरण पावले.1834 मध्ये amhitrite नावाचे जहाजं बुडून 136 लोक मेले तयत 108 स्त्रिया कैदी आनी 12 कैदी मुले च होत्या. Image