Shantanu Kude Profile picture
HINDUSTANI | GRADUATE | TRADER | ON THE WAY OF SATISFACTION | RTs not ENDORSEMENT | उडान अभी बाकी है ✌️ Check - #SSKude
Sep 30, 2020 9 tweets 2 min read
आपले ठेवावे झाकून,
दुसऱ्याचे पाहावे वाकून..!

उत्तर प्रदेश मधील हथरस येथे एका मुलीवर सामुहिक बलात्कार झाला.आरोपींना ताबडतोब पकडण्यात आले. यासर्व गोष्टींचा राजकीय फायदा कसा घेतला जावा याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्र चे गृहमंत्री आणि उर्जा मंत्री यांनी दाखवले. उ.प्र च्या घटनेवरून राजकारण करणाऱ्या नेत्यानी महाराष्ट्र मध्ये काय कामगिरी बजावली ते आता पाहुयात.

1) महाराष्ट्र मध्ये कोरोना योद्धा वर हल्ले झाले तेव्हा कुठे होते आपले गृहमंत्री साहेब ?

2) संभाजीनगर मध्ये दिवसा ढवळ्या पोलिसांवर हल्ला झाला तेव्हा काय केले आपल्या गृहमंत्री +
Sep 20, 2020 5 tweets 1 min read
शिवसेनेचे संसदीय राजकारण...

अटल बिहारी वाजपेयी हे NDA चे प्रमुख नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व NDA निवडणूक लढवली जात असे.

राष्ट्रवाद आणि हिंदुत्व या मुद्द्यावर शिवसेना NDA मध्ये होती.25 वर्ष NDA मध्ये असताना 1 वेळेस संपूर्ण 5 वर्ष कुठलीही तक्रार न करता महाराष्ट्र मध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री होते.

2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मध्ये NDA ला संपूर्ण बहुमत मिळाले तेव्हाही शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी NDA पासून वेगळी झाली.पण लोकसभेत शिवसेना NDA सोबत असल्या कारणाने महाराष्ट्र मध्ये 18 ठिकाणी शिवसेनेचे खासदार निवडणूक आले.
Sep 16, 2020 5 tweets 4 min read
मराठा आरक्षण वर राज्य सरकारची बैठक.

1) खूप दिवसांन पासून @BJP4Maharashtra आणि @Dev_Fadnavis हे या बैठकीचे आयोजन करा,आम्ही पूर्ण सहकार्य करू आहे सांगत होते.

2) पत्राद्वारे @Dev_Fadnavis यांनी खूप वेळेस मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्या कडे हा मुद्दा अति महत्वाचा आहे असे सांगून + सुद्धा @OfficeofUT यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.

3) युती सरकारने दिलेले आरक्षण सर्व स्थरांवर टिकावे यासाठी योग्य वकिलाची निवड युती सरकारने केली होती. ते वकील मविआ सरकारने बदलले.

4) छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज @YuvrajSambhaji आणि @Chh_Udayanraje यांनीही अनेक +
Sep 10, 2020 16 tweets 4 min read
मराठा आरक्षण....

1) कित्येक वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण ज्यावर चालले तो म्हणजे #मराठा_आरक्षण चा मुद्दा.

2) 2009 मध्ये निवडणूक मध्ये विजयी झालेल्या आघाडी सरकारने 2014 मध्ये अगदी निवडणूक तोंडावर असतांना मराठा आरक्षण दिले.

#MarathaReservation
++ 3) संविधानातील तरतुदी नुसार 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही.त्यामुळे 2014 मध्येच आघाडी सरकारने कुठलाही कायदेविषयक अभ्यास न करता दिलेले आरक्षण High कोर्टाने नाकारले.

4) 13 जुलै ला महाराष्ट्र च्या संस्कृती वर काळीमा फासणारी घटना कोपर्डी येथे घडली.
त्या घटनेचा जाहीर निषेध.
++
Sep 5, 2020 4 tweets 1 min read
कुठे होती मराठी अस्मिता ?

1) पालघर साधूहत्या कांड-कुठे होती मराठी अस्मिता ?

2) 1800+ शेतकरी आत्महत्या - कुठे होती मराठी अस्मिता ?

3) छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाचे पुरावे मागितले जातात - कुठे होती मराठी अस्मिता ?

4) कोकण वादळ आणि विदर्भ पूर - कुठे होती मराठी अस्मिता ? 5) औरंगाबाद चे नावं संभाजीनगर सत्तेत आल्यावर करू - कुठे आहे मराठी अस्मिता ?

6) करिष्मा भोसले या मराठमोळ्या बहिणीला परप्रांतीय आमदार धमक्या देतो - कुठे होती मराठी अस्मिता ?

7) नागपूर मध्ये वीजबिल पाहून आत्महत्या केलेल्या व्यक्ती बाबत - कुठे होती मराठी अस्मिता ?
Sep 3, 2020 8 tweets 2 min read
मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विकासासाठी दिलेले आश्वासन आणि घेतलेले निर्णय थोडक्यात..,

1) शेतकरी यांना 25 हजार रुपये हेक्टरी देणार
दिले किती,7 हजार पन नाही.

2) शिवभोजण योजना अंतर्गत गोर गरीब जनतेला पोटभर जेवण 10 रु. मध्ये.
काय झालं, जेवण्यात आळ्या,आधार दाखवा, निकृष्ट दर्जाचे अन्न,घोटाळा केला ते उघडकीस आणणारे यांचेच सत्तेतील आमदार .

3)पीक विमा चे पैसे अजून भेटले नाहीत कंपनी सोबत ना कुठली बैठक ना काही त्यावर निर्णय.

4)बहुतांश सिंचन योजना त्यापैकी एक म्हणजे मागेल त्याला शेततळे योजना बंद.

5)सप्टेंबर महिन्यात शेतकरी बांधवांना
Aug 30, 2020 17 tweets 6 min read
अंतिम वर्षाच्या परीक्षेत केलेले राजकारण....

एप्रिल महिन्यात @ugc_india यांनी एक पत्र राज्य सरकाराला दिले त्या लिहिले होते की, राज्यातील कोरोना मुळे झालेली निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षेबाबत तेथील सरकारने निर्णय घ्यावा.
@CMOMaharashtra यांनी एप्रिल महिन्यात एक सूचना जाहीर केली होती की सद्य परिस्थिती लक्षात घेता,प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा रद्द करून त्यांना मागील दिलेल्या पेपर्स च्या गुणांवर ग्रेड देऊन पुढील वर्षात प्रवेश द्यावा.त्यावेळेस राज्य सरकारला किंवा @ugc_india ला माहिती नव्हत का की अंतिम वर्षाचे पण विद्यार्थी असतात ?
Aug 28, 2020 5 tweets 3 min read
#finalyearexams
आज जे निर्णय सुप्रिम कोर्ट ने दिलाय,
त्याचे पडसाद खूप वाईट होऊ शकतात, खासकरून,@BJP4Maharashtra @ABVPVoice , यांना संपूर्ण 10,00,000 विद्यार्थी यांना सामोरे जावे लागणार आहे.कारण महाराष्ट्र सरकार जेव्हा परीक्षा रद्द करत होते, तेव्हा हे विरोधात होते, आणि 10,00,000 विद्यार्थी त्यांचे पालक, कॉलेज कर्मचारी अशे जवळपास 3500000 लोक यांनी महाराष्ट्र सरकार च्या निर्णयाचे स्वागत केले होते. करायचा म्हणून विरोध @ShelarAshish @ABVPVoice यांनी केला,लोक सगळं लक्षात ठेवतात.
जर विद्यार्थी हितच पाहिजे होते ते त्यांना विचारात
Aug 16, 2020 8 tweets 2 min read
मंगेश दादा माझंही असंच काहीतरी म्हणणं आहे.
क्रिकेट खेळणं आणि त्याच्या व्यापार करणं यात खूप मोठा फरक आहे.
क्रिकेट खेळणं मला वाटत आरोग्यदायी असू शकते,पण त्याचा बाजार करणं तेही राष्ट्रीय खेळांना डावलून ? भारत सरकार मग ते कोणत्याही पक्षाचे असो स्पोर्ट्स या विषया वर आवश्यक ती खबरदारी घेत नाहीत.हेच एक मूळ कारण आहे ऑलम्पिक मध्ये आपण अपेक्षित यश प्राप्त करू शकत नाहीत.
आपल्या कडे विविध पारंपरिकखेळ आहेत.
त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी न सरकार तैयार आहे न प्रेक्षक.
Aug 12, 2020 6 tweets 2 min read
नमस्कार,

5 ऑगस्टला श्रीराम मंदिर चे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. तिथे पूर्वी काय झालं, काय नाही हे सर्वांना माहितीच आहे. पण तुम्हाला एक प्रश्न पडला का की आक्रमक करणाऱ्या लोकांनी मंदिरचं का पाडली ? मंदिर मग ते कुठलेही असो कोणत्याही देवी देवता यांचे असो, ते समाजातील लोकांसाठी शक्तीस्थान असते,मंदिर म्हणजे फक्त प्रार्थना स्थळ नसून प्रेरनास्थळ असते.
Aug 2, 2020 4 tweets 2 min read
मी अडीच वर्षा पासून सोशल मीडिया वर नव्हतो.पण नंतर मी लवकर आणि खऱ्या बातम्या नवीन गोष्टी बघण्यासाठी म्हणून @Twitter चालू केले. मला या ठिकाणी सुरुवाती पासून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यातच खूप जवळचे मित्र भेटले.
खासकरून @The_NitinD @Ok_Bharatiya @KaduAmol @MrBabarMatiKAR @AJBhagwadhari @pandehrushikesh या दादानी खूप चांगले मार्गदर्शन केले. समविचारी असल्याने या सर्वांच्या पोस्ट बघण्यात आनंद वाटतो. वेळोवेळी योग्य त्या सूचना मार्गदर्शन केले.
कधीही न भेटलेलो आम्ही सर्व खूप जुनी मैत्री असल्या सारखे बोलतो.आणि या सगळ्या सोबत