जय (JD) (मोदीजी का परिवार ) Profile picture
बहुत जरुरी नही हूं मै, मगर मेरे बगैर कुछ कमी जरूर रहेगी... ❣️ #SBI_हॉटेल_संचालक_मंडळ , #दिल_टूट्स
Apr 28 4 tweets 2 min read
तिच्या लग्नामध्ये बुंधी वाढायचं काम माझ्या हाती होतं,
दिवसा नाही बरं का, लग्न तीच रात्री होतं...
वाढता वाढता अधून मधून,तिच्याकडं डोकावत होतो,
काय सांगू तिच्या लग्नात, किती मी धावत होतो...
वऱ्हाड आलं तेंव्हा पासून, माझ्या पायाला दम नव्हता, Image हे सर्व पाहून तुम्ही म्हणाल, ह्याला काहीच गम नव्हता...
अंतरपाट धरण्यापर्यंत, मी इतका कामात होतो,
चार दिवस अगोदर, खरंच मी तिच्या प्रेमात होतो...
तिने निरोप पाठवला होता, लग्न जवळ आल्यावर,
घेतलं ब्वा एक वचन, तिला भेटायला गेल्यावर...
आता मला आठवू नको, पत्र कोणतं धाडू नको, Image
Jan 7 11 tweets 2 min read
सावधान मित्रो
(खासकरून विवाहित मित्रांनी लक्ष देऊन वाचा.)
काही दिवसांपूर्वी मला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली.
ती कोण्यातरी प्रिया जोशी नावाने होती. जास्त करुन मला तर पुरुष मंडळींच्याच रिक्वेस्टी येत असतात.
पण ह्या वेळी एका मुलीने रिक्वेस्ट पाठवली त्यामुळे मी आश्चर्यचकीत होणं सहाजिक होतं.
एक्सेप्ट करायच्या आधी सवयीप्रमाणे मी, तिचं प्रोफाईल चेक केलं तर समजलं की अजुनपर्यंत तिच्या मित्र यादीत कोणीच नाहीये.
थोडी शंका आली की कोणाचं फेक अकाउंट तर नसेल?
नंतर विचार केला की असंही असू शकतं की फेसबुकने ह्या यूजरला नवं समजुन
Oct 12, 2023 12 tweets 4 min read
आमचाही एक जमाना होता
पुर्वी बालवाडी हा प्रकारच नव्हता .
पुढे ६ /७ वर्षांनंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे . जर शाळेत गेलो नाही तरी कोणाला काही वाटायचे नाही.
सायकलने/ बसने पाठवायची पद्धत नव्हती,
मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी भिती आमच्या आईवडिलांना कधी वाटलीच नाही. पास / नापास हेच आम्हाला कळत होतं...
% चा आणि आमचा संबंध कधीच नव्हता.

शिकवणी लावली, हे सांगायला लाज वाटायची...
कारण "ढ" असं हिणवलं जायचं...

पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपिस ठेवून
आम्ही हुशार होऊ शकतो, असा आमचा दृढ विश्वास होता... Image
Feb 19, 2023 7 tweets 3 min read
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच राजकिय गोष्टी सांगितल्या जातात....!
1.अफजलखानाचा कोथळा
2.शाईस्तेखानाची बोटे
3.आग्राहून सुटका
पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे कार्य पण समजून घ्यायला हवे .👇👇 1.आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज "सामाजिक क्रांती" करणारे होते...!

2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे "लोकपालक" राजे होते...!
Jan 28, 2023 10 tweets 3 min read
केपु. कर्नाटकातल्या अद्यानाडका जवळचं एक छोटं गाव. एक माणूस तिथं सुपारी आणि नारळाच्या बागेत मजुरी करत होता. स्वतःचं ना घर ना जमीन. पण त्याचं समर्पण आणि प्रामाणिकपणा बघून त्या बागेचे मालक महाबाला भट यांनी 1978 मध्ये त्याला 2 एकर जमीन बक्षीस म्हणून दिली. जमीन एका टेकडीच्या माथ्यावर होती. पूर्ण नापीक आणि ओसाड. पाण्याचा मागमूसही नाही. आपल्यासारखा कोणी असता, तर जमिनीचा नाद सोडून दिला असता.
पण त्या माणसानं ह्या जमिनीवर सुपारीच्या बागेचं स्वप्नं बघितलं; आणि सुरू झाला एक शोध - संघर्ष अंगावर घेणार्‍या साहसांचा,
Nov 16, 2022 6 tweets 2 min read
गेल्या काही वर्षांत आपण जवळ जवळ रोजच #श्रद्धा_आफ़ताब_मर्डर सारख्या बातम्या वाचत आहोत, हळहळ व्यक्त करत आहोत पण हे सर्व कुठून सुरू झालं आणि यावर उपाय काय? याचा गंभीरपणे विचार करायची वेळ आली आहे. सेक्युलरिझम चे भूत काँग्रेस सारख्या पक्षाने हिंदूंच्या मानगुटीवर बसवलंय आणि त्याला अजून घट्ट करायचं काम केल ह्या थर्ड क्लास बॉलीवूड वाल्यानी आणि आपल्या सदोष शिक्षण पद्धतीने.
या लोकांनी आधुनिकता, स्त्री स्वातंत्र्य हे सगळं रीतसर डोक्यात भरताना ड्रग्ज आणि स्वैरपणाचा वापर केला.
हिंदू आपल्या धर्म, संस्कृती, आचरण यापासून दूर गेले.