Jaymala Dhankikar Profile picture
*Daughter of Freedom Fighter, National Secretary of Freedom Fighter Families & Martyr Asso.*Gov.Teacher*
Mar 19, 2023 8 tweets 2 min read
ज्यांना पेन्शन बाबतच ज्ञान नाही, या गोष्टीतल कळत नाही त्यांनी यावर फुकटचे सल्ले देऊ नयेत.
शासन कर्मचाऱ्यांना पेन्शन देते म्हणजे काही उपकार करत नाही. कर्मचाऱ्याच्या वेतनातून दर महिन्याला काही रक्कम pension fuds मध्ये जमा केली जाते. यात शासनाचा एक रुपयाही नसतो. 33-35 वर्षांनी ज्यावेळी कर्मचारी रिटायर्ड होतो त्यावेळी त्याच्या जमा झालेल्या रकमेवर शासन व्याज देते व त्यापैकी ठराविक रक्कम त्याला पेन्शन म्हणून दर महा दिले जाते. म्हणजे कर्मचाऱ्याचे पैसे 30-35 वर्षांनी त्याला मिळायला सुरुवात होते.
May 20, 2022 11 tweets 3 min read
मागच्या 5 वर्षात देवेंद्र फडणवीस कडून सगळे काही महाराष्ट्राचे नुकसान करून गुजरातच्या फायद्याचे करून घेतले आहे.... देवेंद्रजी तुम्ही विरोध का केला नाही?* ◆ *1)* अहमदाबाद ते कुर्ला BKC 'मुंबई' बुलेट ट्रेनचा मार्ग असणार आहे. 508 किलोमीटर असणार्‍या मार्गापैकी *फक्त 108 किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेन मार्ग महाराष्ट्रातून जाणार आहे. तर उरलेला 400 कि.मी. गुजरातेतून.*
Nov 7, 2021 7 tweets 5 min read
आधी म्हणाले होते की हायवेच्या बाजुला आंब्याची झाडं लावुन #बेरोजगार तरुणांना देणार उत्पन्न घ्यायला
मग म्हणाला आता २०० वर्ष #टिकणारे रस्ते बनवणार ....!!
हळुच पुडी सोडली की पेट्रोल मधे #इथेनॉल का काय मिसळणार अन पेट्रोलचे भाव ३० ते ४०% कमी करणार ... मग घोषणा झाली की रस्ते बांधताना त्यात देशात जमा झालेलं #प्लॅस्टिक वापरणार..
मग म्हणाले नागपूरच्या सगळ्या मुताऱ्यां मधलं मुत्र गोळा करु ते साठवुन मूत्र बँक बनवू त्यातुन #युरिया बनवणार आणि देश स्वयंपुर्ण बनवणार...
Aug 19, 2021 10 tweets 2 min read
>फाळणीला मान्यता का दिली?
कारण दंगली थांबत नव्हत्या... पहिली सही वल्लभभाई पटेल यांनी केली.

> दंगली का थांबत नव्हत्या?
कारण पोलिसांची बघ्याची भूमिका...

> पोलीस का बघत बसली होती?
कारण दंगलग्रस्त भागात दंगलखोर हिंदू महासभा व मुस्लिम लीग युतीचे सरकार होते... > दंगलखोर सत्तेत कसे आले?
युती करून... हिंदू महासभा व मुस्लिम लीग यांनी युती करून काँग्रेस विरोधात निवडणूक लढवली होती आणि बंगाल, नॉर्थ फ्रंटीयर, पंजाब व सिंध प्रांतात (सर्व भाग पाकिस्तानात आहे) निवडून आले.
> या युतीचे नेते कोण होते?
माफीवीर सावरकर, जीना आणि श्यामाप्रसाद मुखर्जी.
Aug 19, 2021 9 tweets 2 min read
#पवनहंस

ज्या 23 कंपन्यांना भारत सरकारने विकायला काढले त्यात पवनहंस ही पण एक कंपनी आहे....

पवनहंस ही हेलिकॉप्टर सर्विस देणारी कंपनी आहे,याच्या अगोदर भारताजवळ अशी कुठलीच कंपनी नव्हती की जे हेलिकॉप्टर चा उपयोग करत होती... पवनहंस या कंपनीची निर्मिती 15 ऑक्टोबर 1985 ला राजीव गांधी पंतप्रधान असताना केली गेली... याची पहली व्यावसायिक उड़ान ONGC साठी 6 ऑक्टोबर 1986 झाली... एक वर्षाच्या आतच पवनहंस ने ओएनजीसी मध्ये आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर...सर्व विदेशी कंपन्यांना मात देऊन...अव्वल स्थान पटकावले.