@Jollyboy Profile picture
Nov 7, 2020 16 tweets 4 min read
डॉ . अल्बर्ट एलिस .
अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ . यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल . विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (rational emotive behaviour thearapy ) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध . अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध
1) खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता . या शोधाची सुरुवात त्यांनी लहानपणीच केली होती . भावनेच्या आहारी न जाता , तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला . त्यासाठी अनेक उदाहरणे आणि दाखले दिले .
2)
Nov 7, 2020 42 tweets 8 min read
नाणेघाट

नुकतीच नाणेघाटला जाऊन आले होते.त्यासंदर्भात #मर्यादित वाचन केलं होतं.त्यातून हे कळालं की, हा नाणेघाट म्हणजे घाटांचा राजा.हा इसवीसनपूर्व काळात बांधला गेलाय.हे वाचूनच रोमांच उभे राहिले. काय ते कसब? अभियांत्रिकीमधला चमत्कारच.

सातवाहन सम्राज्ञी गौतमीपुत्र
1) सातकर्णीची पत्नी नागणिका हिचा नाणेघाटातल्या लेणीतला तो प्रख्यात शिलालेख. पहिल्यांदा गेले तेव्हा वेड्यासारखी धावत गेले होते त्या भित्तीकडे. त्या पाषाणातल्या अक्षराईत हरवून गेले होते.मला न समजणाऱ्या ब्राम्ही भाषेतली ती अक्षरं पण विलक्षण प्रेमानं,कदाचित इतिहासाच्या फारसं न
2)
Nov 7, 2020 4 tweets 1 min read
सोनबा येलवे पाणपोई, पनवेल

इथल्याच (पनवेल स्टॅंडजवळ) एका छोटेखानी हाॅटेलवाल्याने बाबासाहेबांना पाणी नाकारले त्यावेळी अस्वस्थ झालेले, गरीब मजूर असलेले सोनबा येलवे बाबासाहेबांसाठी पाणी आणायला गेले.

पाणी आणले, तोपर्यंत बाबासाहेब पुढील प्रवासाला निघूनही गेले होते.
1) बाबासाहेब परत याच मार्गाने येतील तेव्हा त्यांना पाणी मिळायला हवे आणि ते मी देईन या इच्छाशक्तीने ते दरदिवशी पाणी घेऊन येत. परंतु बाबासाहेब परत त्या मार्गाने आले नाहीत.

...आणि वाट पाहून अखेर, इथेच सोनबा येलवेंचा मृत्यू झाला.
2)
Nov 7, 2020 33 tweets 6 min read
मनुस्मृती दहन केल्यानंतर तत्कालीन काही ब्राह्मण्यग्रस्त वृत्तपत्रांनी टीकात्मक लेखन केले. त्यावर बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत पत्रातून त्यांचा समाचार घेतला. वाचा !
- आनंद गायकवाड

आमच्या मित्रांचा दुसरा असा एक आक्षेप आहे की मनुस्मृती ही जुन्या काळी अंमलांत असलेल्या
1) नियमांची एक जंत्री आहे. त्या जंत्रीतील नियम आज कोणास लागू नाहीत. मग असले जुने बाड जाळण्यात काय अर्थ आहे ? मनुस्मृती हे एक जुने बाड आहे असे आमच्या मित्राप्रमाणे आम्हासही म्हणता आले असते तर आम्हास मोठाच आनंद झाला असता. परंतु दुर्दैवाने आम्हांस तसे म्हणता येत नाही. आणि आमची
2)
Nov 6, 2020 5 tweets 3 min read
#जमालगढी_स्तूप_व_विहार

जमालगढी सध्याच्या पाकिस्तानातील खबैर पक्ख्तुन्ख्वामधील मरदानच्या कटलांग मरदान मिर्गापासून १३ किमी अंतरावर हे शहर आहे. जमालगढी येथे प्राचीन स्तूप व विहारांचे अवशेष सापडले आहेत.

जमालगढी येथील स्तूप व विहार १/५ शतकातील भरभराटीचे बौद्ध ठिकाण होते.
1) जमालगढीचे स्थानीय नाव "जमालगढी कंदारत" किंवा "काफिरो कोटे" असे आहे. जमालगढीच्या भग्नावशेषांचा प्रथम शोध ब्रिटीश पुरात्ववेत्ता व गाढे अभ्यासक अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी इसवी सन १८४८ मध्ये लावला.

कर्नल ल्युम्स्डेन यांनी जमालगढी येथे उत्खनन केले होते पण तेव्हा तेथे विशेष
2)
Nov 5, 2020 7 tweets 2 min read
आम के पेड़ के नीचे ब्राह्मण तुलसीदास रामचरित्रमानस लिख रहे थे. अचानक पेड़ से आम तुलसीदास के सर पर गिरा. तुलसीदास बहुत खुश हुआ, उसने आम को ईश्वर का दिया हुआ उपहार समझकर खा लिया !

मुग़ल राज में गाय कट रही थी, मुग़ल समोसे में गाय का मांस भर भर कर खा रहे थे.
1) Image लेकिन तुलसीदास को कोई आपत्ति नही थी, वह मग्न होकर आनंदित होकर, लगा लिखने "ढोल गंवार पशु नारी सकल ताड़ना के अधिकारी" !

किसान का बेटा इसाक न्यूटन सेब के पेड़ के नीचे विज्ञान की पढ़ाई कर रहा था. अचानक से एक सेब न्यूटन के सर पर गिर गया. न्यूटन ने सेब उठाया उसे ध्यान से
2)
Nov 5, 2020 8 tweets 2 min read
'मुझे मेरे गोत्र "गौतम" से सम्बोधित मत करो I मै अब अरहन्त हूँ, सम्यक सम्बुद्ध हूं I'
- तथागत बुद्ध

सम्बोधि प्राप्ती के पश्चात जब तथागत बुद्ध ने पीडित मानवता के कष्टों का विचार किया, उनका दिल करुणा से ओत प्रोत हो गया I उन्हों ने निश्चय किया कि जिन अनादी सत्तों
1) Image का उन्हों ने आविष्कार किया है, वे सभी मानवों तक उन सत्यों को पहुचायंगे I.
इस निश्चय को लेकर तथागत ने वाराणसी की ओर प्रस्थान करने का संकल्प किया I वाराणसी सदियोंसे धार्मिक चिंतन और धार्मिक जीवन बिताने वालों का मिलन-स्थान माना जाता रहा है I रास्ते में उनकी मुलाखत उन के
2)
Nov 5, 2020 13 tweets 3 min read
होय मी कार्ल्याचा स्तूप बोलतोय...

अचंबित झालात.. होणारच ना तुम्ही कारण दगड आहे ना मी, पण तुम्हाला माहीत आहे माझ्यातही जीव आहे, प्राण आहे. माझ्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या त्या हातांनी माझ्यामध्ये प्राण ओतलाय. मला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी कीती खस्ता खाल्ल्यात त्यांनी याची
1) Image जाणीव होते मला. मला सुद्धा जाणीव होत असते आजकाल माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची. मला दुःखात लोटणार्यांची सुध्दा. पण मी अटळ राहीन बुध्दाप्रमाने. त्याच्या समतेच्या शिकवणीमुळे मी कोणाशीही निष्ठूर वागणार नाही. नेहमी प्रमाणे प्रेम देत राहील.

हो मी बोलतो माझ्यावर प्रेम करणाऱ्यांशी
2)
Sep 24, 2020 6 tweets 2 min read
☸तथागत बुद्ध ने 38 प्रकार के "मंगल कर्म" बताये है जो "महा मंगलसुत्त" के नाम से जाना जाता है, जो निम्नलिखित है -

🔹1 मूर्खों की संगति ना करना !
🔹2 बुद्धिमानों की संगति करना ॥
🔹3 शीलवानो की संगति करना ॥
🔹4 अनुकूल स्थानों में निवास करना ॥
🔹5 कुशल कर्मों का संचय करना ॥

1) 🔹6 कुशल कर्मों में लग जाना ॥
🔹7 अधिकतम ज्ञान का संचय करना ॥
🔹8 तकनीकी विद्या अर्थात शिल्प सीखना ॥
🔹9 व्यवहार कुशल एवं विनम्र होना ॥
🔹10 विवेकवान होना ॥
🔹11 सुंदर वक्ता होना ॥
🔹12 माता पिता की सेवा करना ॥
🔹13 पुत्र-पुत्री-स्त्री का पालन पोषण करना

2)
Sep 23, 2020 9 tweets 4 min read
*म्यानमारचे 'मंडाले' - एक बौद्ध संस्कृतीचे शहर* Mandalay in Myanmar - City of Buddhist Culture

म्यानमार देशातील एक नंबरचे शहर म्हणजे यंगून (म्हणजेच रंगून) आणि दोन नंबरचे शहर मंडाले असून ते इरावती नदीच्या किनारी वसलेले आहे. इ.स.सन १८५७-५९ मध्ये मिनदोन राज्याच्या
1) राजवटीत हे शहर स्थापित झाले. दुसऱ्या महायुद्धात या शहराची अपरिमित हानी झाली. पण फिनिक्स पक्षा प्रमाणे हे शहर पुन्हा भरभराटीस आले. बर्माचे हे सांस्कृतिक आणि बुद्धीझमचे मोठे धार्मिक केंद्र आहे. येथे बौद्धांचे प्राबल्य जास्त आहे. त्यामुळे असंख्य मॉनेस्ट्रीज आणि
2)
Sep 23, 2020 11 tweets 3 min read
आसान भाषा में समझिए- आज जिस बिल को पास किया गया वह किसान विरोधी क्यों है?
किसानों को लेकर जिन तीन बिलों पर आज राज्यसभा में बहस के बाद उसे पास कर दिया गया, उसे सरल भाषा में समझिये।

पहला बिल- जिस पर सबसे अधिक बात हो रही है कि अब किसानों की उपज सिर्फ
1) सरकारी मंडियों में ही नहीं बिकेगी, उसे बड़े व्यापारी भी खरीद सकेंगे।

यह बात मेरी समझ में नहीं आती कि आखिर ऐसा कब था कि किसानों की फसल को व्यापारी नहीं खरीद सकते थे। बिहार में तो अभी भी बमुश्किल 9 से 10 फीसदी फसल ही सरकारी मंडियों में बिकती है। बाकी
2)
Sep 23, 2020 6 tweets 2 min read
उन्होंने पूछा काला धन आना चाहिए,
टैक्स चोरी बंद होना चाहिए,
भ्रष्टाचार बंद होना चाहिए,
महंगाई कम होना चाहिए,
आतंकवाद कम होना चाहिए,
युवा को रोजगार मिलना चाहिए,
किसानों की आय दुगनी चाहिए,

यह कुछ ऐसे सवाल थे जिनका जवाब "नही" में हो ही नही सकते थे और होना भी नही चाहिए
1) कालेधन और टैक्स चोरी को समाप्ति के लिए नोटबंदी लाई गई जो बुरी तरह असफल हो गई काला धन और टैक्स चोरी तो नही रुकी लेकिन मंदी जरूर आ गई.. रियल स्टेट् , रिटेल से लेकर सारे छोटे व्यापारियों को भारी नुक्सान हुआ लेकिन आपने कोई सवाल पूछा नही

महंगाई रोकने के लिए करोड़ो का महंगाई
2)
Sep 23, 2020 16 tweets 4 min read
*श्रेष्ठतम गुरू भगवान बुद्ध* The Greatest Guru Lord Buddha

भगवान बुद्धांच्या जन्मापूर्वीचा काळ हा भारतीय इतिहासातील तमो युगाचा काळ होता. प्रज्ञेच्या दृष्टिने ते एक मागासलेले युग होते. श्रद्धाळू लोक धर्मग्रंथावर विश्वास ठेवून आचार विधींचे आचरण करत होते. नैतिक विचारांना
1) स्थान नव्हते. भगवान बुद्धांनी हे सर्व बदलले. त्यांच्या शिकवणुकीमुळे समाज जीवनावर अदभुत बदल घडून आला. सत्यमार्गाचे आणि विज्ञानमार्गाचे आकलन लोकांना झाले. सदाचार प्रवृत्ती होण्यासाठी मानसिक संस्काराचे महत्व लोकांना उमगले. आजही त्यांच्या शिकवणुकीचे अपूर्व स्वरूप भारतीय
2)
Sep 22, 2020 5 tweets 2 min read
कॉरपोरेट घरानों का प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अमेरिका और यूरोप में असफल हो चुका "कृषि फ्री मार्केट प्रारूप" को भारत में जबरदस्ती अध्यादेश पास कराकर लागू कर दिया !

बिल क्लिंटन सरकार ने बड़े बड़े दावे किए. नए किसान अध्यादेश से उनकी आय बढ़ेगी. डेमोक्रेटिक हो या
1) रिपब्लिकन पार्टी, दोनों कांग्रेस सदन में एक हो गए. 1996 में कांग्रेस हाउस ने नए अध्यादेश को पास कर कृषि सब्सिडी को खत्म कर दिया और कृषि क्षेत्र को पूरी तरह फ्री मार्केट के हवाले कर दिया !

सारे दावे झूठे साबित हुए. फायदा केवल उद्योगपतियों को हुआ. किसानों की आमदनी
2)
Sep 21, 2020 4 tweets 2 min read
#महाकाश्यप_और_भिक्षु

महाकाश्यप भिक्षुओं को क्रियाशील और धार्मिक जीवन व्यतीत करने के लिये हमेशा प्रेरित करते थे। इस कारण भगवान उन्हें अपने समान मानते थे। अपनी अल्पेच्छता और संतोष के लिये भगवान की दृष्टि में ऊंचे थे। भगवान उनका अनुकरण करने का भिक्षुओं को उपदेश दिया करते।
1) Image महाकाश्यप के उपदेशों लोग बड़े प्रभावित होते। भगवान ने उन्हें चंद्र की उपमा दी थी। वे लौकिक बंधनों से मुक्त थे।

एक समय श्रावस्ती में विहार करते हुये उनके संबंध में भगवान ने कहा,
"भिक्षुओं ! काश्यप चीवर से संतुष्ट रहता है, चाहे वह कैसा भी रहे, वह उसकी प्रशंसा करता है।
2)
Sep 21, 2020 5 tweets 2 min read
1.ई. पू. प्रथम शताब्दी में' पश्चिमोत्तर भारत' पर कुछ समय के लिए 'पार्थियन' (पहलव) शासकों ने भी शासन किया।
2.'पहलव' शक्ति का 'वास्तविक संस्थापक' यूक्रेटाइडीज का समकालीन 'मिथ्रेडेट्स' था।
3.'पार्थियन या पहलव' पार्थिया के मूल निवासी थे। 'सिस्तान, कंधार व काबुल' से
1) Image प्राप्त इनके सिक्के 'बैक्ट्रिया' के साथ-साथ इन भागों पर भी 'इनके अधिकार' को दर्शाते हैं।
4.भारत का प्रथम पार्थियन शासक 'माउस' (90-70 ई. पू.) था जिसे 'स्वात घाटी व गांधार प्रदेश' से प्राप्त 'खरोष्ठी' लिपि के सिक्कों में 'मोय' कहा गया है।
2)
Sep 20, 2020 16 tweets 4 min read
"पांडव बौद्ध होते का?"

माझ्यासारख्या अनेक इतिहास आणि लेणींमध्ये रुची असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. जगभरातल्या संशोधकांनी मान्य केले आहे कि पांडवांचे कुठलेही पुरातत्त्वीय अथवा ऐतिहासिक संदर्भ मिळत नाही आणि जे काही साहित्यात उपलब्ध आहे ते "मिथक"
1) Image या प्रकारात मोडते. मात्र तरीही समजा थोड्यावेळ आपण पांडव होऊन गेले असे गृहीत धरले, तर पांडव त्यांच्या वनवास काळात कुठे कुठे हिंडले हे तेथील प्राचीन वास्तूंच्या नामकरणातून कळते. या वास्तूंना पांडवकालीन किंवा पांडव निर्मित म्हणतात. मुळात त्या वास्तू आहेत तरी कोणत्या याचा
2) Image
Sep 20, 2020 5 tweets 2 min read
मित्रांनो,

गेल्या 10 वर्षांपासून आम्हीं भारताच्या सर्वात प्राचीन लिपिला "धम्मलिपि" म्हणत आलो आहे. आपण ही सर्वजण हेच म्हणत आहात. एवढे सगळे पुरावे असतांना आणि ब्राह्मी शब्दाला काहीही पुरावा नसताना देखील काही जणांची खोड काही मोडत नाही! येनकेन प्रमाणे ब्राह्मी शब्द लिपि साठी
1) Image द्यायचाच अशा विचाराने पछाडलेल्यांनी त्यांच्या "कुपोषित मेंदू"ने आणखीन एक "जावईशोध" लावला आहे... आणि तो म्हणजे सम्राट अशोकांची लिपि ही धम्मलिपि आहे पण काही काळानंतर त्यातून ब्राह्मी लिपि उत्त्पन्न झाली!

यातील chronology लक्षात घ्या...म्हणजे तुम्हांला खूश करण्यासाठी सम्राट
2)
Sep 19, 2020 9 tweets 2 min read
पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकऱ्यांची प्रचंड मोठी आंदोलने चालू आहेत. केंद्र सरकारमध्ये सामील असणाऱ्या शिरोमणी अकाली दलाने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला आहे.

हे आंदोलन केंद्र सरकारने शेतमाल विक्री खुली करण्यासंदर्भात
1)
काढलेल्या अध्यादेशाविरुध्द चालू आहे. मुळात अध्यादेश कशासाठी? ज्या विधेयकावर सरकारला चर्चा नको असते त्यावर अध्यादेश काढून हुकूमशाही पद्धतीने त्याची अंमलबजावणी करणे हा या सरकारने पायंडा पाडला आहे.

नवीन नियमानुसार शेतीमालाच्या विक्रीवर बाजार समिती (मंडी) चे बंधन आणि नियमन
2)
Sep 19, 2020 5 tweets 2 min read
पढ़ा लिखा होना और शिक्षित होना दोनों बातों में बहुत बड़ा फर्क है। नाथूराम गोडसे, से लेकर ओसामा बिन लादेन तक सब पढें लिखे थे और कबीर दास सरीखी लोग अनपढ़ होकर भी शिक्षित एवं जागृत थे। जिनकी चेतना जागृत हो वह शिक्षित कहलाते हैं और जिनकी आत्मा मरी हो वे केवल पढें लिखे होते हैं।
1) Image यही बात हर व्यक्ति समाज और देश पर लागू होती है।

जिस देश मे पढे लिखे डाक्टरों, इंजनियरों, अफसरों, शिक्षकों को जानकारी देकर अपने हक अधिकारों के लिए संघर्ष करना चाहिए ऐसा बताना पड रहा है। उनको गुलामी का अहसास कराया जा रहा हो। विचार करो इनको शिक्षित कहा जा सकता है? जाग्रत
2)
Sep 19, 2020 5 tweets 2 min read
#तथागत_और_महाकाश्यप

भगवान और महाकाश्यप राजगृह के लिये रवाना हुये। नगर के पास जाकर भगवान ने एक वृक्ष की छाया में बैठने की इच्छा प्रकट की। काश्यप ने अपना उत्तरासंध का आसन बनाया और वृक्ष के नीचे बिछा दिया। भगवान पीछे आसन पर बैठ गये। संघाटी को हाथ से स्पर्श कर भगवान ने
1) Image मृदुलता से उसकी प्रशंसा की। काश्यप ने संघाटी को स्वीकार करने की भगवान से प्रार्थना की।

भगवान ने पूछा — "तुम क्या पहनोंगे ? "
उन्होंने भगवान के जीर्ण चीवर की याचना की।
"किंन्तु यह जीर्ण हुआ है और फट गया है" भगवान ने कहा।
काश्यप ने पुनः याचना की — "सारे संसार से
2)