कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC Profile picture
Jul 22, 2021 4 tweets 1 min read
पाणी पुरवठा!

मागील चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने उल्हास नदीच्या पातळी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.(1/4) उल्हास नदी किनारी असलेल्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्र व त्या शेजारील मोहिली उदंचन केंद्रामध्ये दिनांक 22/07/2021 रोजी पहाटे 3.00 च्या सुमारास उल्हास नदीचे पाणी शिरल्यामुळे मोहिली जलशुद्धीकरण केंद्र व मोहिली उदंचन केंद्रामधून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.(2/4)