कैलास सुर्यवंशी Profile picture
अडिअल बैरागी जिद्दी अनुरागी.
Sep 11, 2023 26 tweets 4 min read
गुन्‍हेगारावर १०७ गुन्‍हे नोंद असूनही केरळ उच्‍च न्‍यायालयाने दिला दिलासा !
१०७ फौजदारी गुन्‍हे नोंद असलेल्‍या आरोपीची १० दिवसांचा अवधी मागण्‍यासाठी केरळ उच्‍च न्‍यायालयात याचिका

‘शाजन स्‍करीह याने केरळ उच्‍च न्‍यायालयात एक याचिका प्रविष्‍ट केली. त्‍याचे म्‍हणणे होते की, 1/2 केरळचे पोलीस महासंचालक आणि राज्‍य सरकार यांनी त्‍याला ‘फौजदारी प्रक्रिया संहिते’मधील कलम ‘४१-अ’प्रमाणे नोटीस देऊन त्‍याच्‍या विरुद्ध असलेल्‍या गुन्‍ह्यात उत्तर देण्‍यासाठी अन् न्‍यायालयात जाण्‍यासाठी १० दिवसांचा अवधी द्यावा.

2/3
Sep 1, 2023 11 tweets 3 min read
युधिष्ठिर के कुत्ते की कहानी - महाभारत

भारतीय पारिया कुत्ता , जिसे वैज्ञानिक महान भारतीय महाकाव्य महाभारत में वर्णित पहला वास्तव में पालतू कुत्ता मानते हैं। समापन अध्याय में राजा युधिष्ठिर और उनके भाइयों (पांडवों) द्वारा अपने अंतिम विश्राम स्थल की तीर्थयात्रा करने की कहानी 1/2 Image बताई गई है। हमारे घरेलू विशेषज्ञ महामहिम चुन्नू प्रस्तुत करते हैं युधिष्ठिर के कुत्ते की कहानी - महाभारत से।
पांडव अपने राज्य को त्यागने के अपने संकल्प पर दृढ़ थे और अपनी अंतिम यात्रा के हिस्से के रूप में हिमालय में मेरु पहाड़ी पर चढ़ाई शुरू की। युधिष्ठिर ने भीम, अर्जुन,2/3
May 22, 2023 20 tweets 4 min read
दुर्लक्षिलेले ‘अजमेर सेक्स स्कँडल’ !
द केरल स्टोरी’ चित्रपटामुळे धर्मांध कशा प्रकारे हिंदु मुलींना खोट्या प्रेमजालात अडकवतात, त्यांचा उपभोग घेतात, धर्मांतर करतात आणि त्यांना ‘इस्लामिक स्टेट’साठी आतंकवादी म्हणून लढण्यासाठी पाठवतात, याचे वास्तव जगासमोर उघड झाले.
1/2 Image काहींनी ‘यातून इस्लामची अपकीर्ती करण्याची मोहीम उघडली आहे असे सांगितले, काहींनी ‘असे काही नाहीच आहे, हे खोटे आहे’असेही सांगितले. यानंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये धर्मांधांच्या कारवायांना बळी पडलेल्या २६ मुलींनाच सर्वांसमोर उपस्थित केले.2/3
May 22, 2023 5 tweets 1 min read
गौतमी पाटिलचा गावात फड आणुन युवा पिढी बिघडत जात आहे..
१० लाख रुपये एक एका कार्यक्रम मध्ये घालत आहेत. त्यापेक्षा समाजसेवा करून गरीबांच्या लेकरांसाठी किंवा सामुहिक विवाहाला हेच पैसा द्या जिवन भर समोरची व्यक्ती तुमचं नाव घेत राहिल व तुमच्या आत्माला शांती मिळेल... हे असे गावात लावण्या आणुन युवा पिढी भटकत जात आहे.
तुम्हाला कोणत्या एंगल ने तिचा नाच किंवा ती गौतमी आवडते..
तिला सोशल मीडिया व आडानचोट लोकांनी डोक्यावर घेतले आहे.
वेळीच आवारा पश्चिम महाराष्ट्रातील तरूण शेती विकून भिकेला लागेल.
नदीचं पाणी पुरत नाही पैसा तर काय आहे...
May 7, 2022 32 tweets 4 min read
💢स्टॅम्प घोटाळा 💢
भारतातील कोणतेही प्रकारचे खरेदी व्यवहार असो, सरकारी कामकाज, प्रतिज्ञापत्रे किंवा करारनामे.. स्टॅम्प पेपरचा देशात सर्रास वापर केला जातो. अगदी शंभर रुपयांपासून ते काही हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा वापर संबंधित प्रकरणाच्या महत्त्वाचा अवलंबून असते. सामान्यतः तहसिल कार्यालय, जिल्हाजिल्हा कचेरी किंवा न्यायालयातील नोंदणीकृत एजंटकडून स्टॅम्प पेपर खरेदी केले जातात. त्यातून सरकारला महसूलही मिळतो. स्टॅम्प खरेदी विक्रीतील मेख ओळखून अब्दुल करीम तेलगीने बनावट स्टॅम्प विक्री करून सरकारला जवळपास २० हजार कोटींचा चुना