How to get URL link on X (Twitter) App
तुमचा एक पेपर बॅक राहिला आहे त्याची परीक्षा देऊन जा नाहीतर तुमची डिग्री कॅन्सल होईल.
महाराष्ट्राच्या राजकारणात हा Dark प्रकार सुरू आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने याचा काहीतरी निष्कर्ष काढला आहे. साधारणपणे 2019 साली या गुंत्याची सुरुवात झाली असं बरेचजण म्हणतात, पण मला वाटतं याची सुरुवात त्यापूर्वी झाली आहे.
नवनवीन आयाम फिरायचे असतील तर जुने कुठेतरी थांबवलेच पाहिजेत. अनंत सुखाची ओढ प्रत्येक जीवाला असते. त्यासाठी जुन्या आठवणीत रमून कसं चालेल!
आज सत्तेसाठी वाट्टेल ते काळे धंदे करत आहे हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून सिद्ध झालं.
1. एक गृहिणी आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्या Mutual Fund SIP करतात. त्यांचं कुटुंब सर्वसामान्य कुटुंबासारखंच एक आहे. नवरा-बायको दोघेही थोडंसं कमावतात. काळाची गरज ओळखून त्यांनी SIP केली होती. अलीकडेच सरांना काहीतरी आजार झाला अन तो बळावत गेला. बऱ्यापैकी खर्च झाला.
सहा महिन्यांच्या प्रेमानंतर ती सोडून गेली की जीव सोडून रडणारे पोरं पण उद्धव ठाकरेंवर टीका करतात, पण सगळं काही गमावूनही हा माणूस कणखरपणे उभा आहे. कारण आत्मविश्वास! लोकांच्या मनात आपल्यासाठी खरं प्रेम आहे याची त्यांना शाश्वती आहे.
पण ती वृत्ती अजूनही या भूतलावर आहे. ती कधी हिटलरच्या स्वरूपात असेल किंवा अन्य कोणी... या सर्वामध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे अगदी अंतिम लढाईपर्यंत या खलनायक वृत्तीचं पारडं जड असतं आणि शेवटच्या एका क्षणी त्यांचा अहंकार तुटतो... आणि सत्याचा विजय होतो!!!
जन्मापासून मृत्यूनंतर कशाचा ना कशाचा शोध सुरूच असतो. आपण ज्याचा आयुष्यभर शोध घेतोय ते ज्यादिवशी अवगत होतं तो क्षण आयुष्यातील सर्वात सुखाचा क्षण असतो. पण केवळ तुमचंच नाही तर तुमच्या कैक पिढ्या जर एका विशिष्ट शोधयात्रेचे प्रवासी असाल तर...?https://twitter.com/abpmajhatv/status/1550821270962728960यांना सगळं स्वतःसाठी हवं असतं. बाळासाहेब किंवा उद्धव ठाकरे हे प्रचार करणार अन आमदार, खासदार इतर नेतेमंडळी होणार असंच वर्षानुवर्षे सुरू होतं. चंद्रकांत खैरे सुद्धा नाराज झाले होते. त्यांचा पक्षांतर्गतही वाद झाला अन मातोश्रीशीही, पण त्यांनी विषय तिथेच संपवला.
जशी शनिवार वाडा वगैरे पुण्याची ओळख. कोल्हापूरला रंकाळा आहे. तशी लातूरची विशिष्ट अशी काही ओळख नाही. काहीजण ठिकाणांची यादी देतील. पण ती लातूरपासून तशी दूर आहेत. शहरात म्हंटलं तर गोलाईच्या पलीकडे खास असं काही नाही. गोलाई सुद्धा तासाभरात पाहून होते.
जगाच्या पाठीवर जिथंही व्यवस्था आहे तिथे तिथे कधीतरी व्यवस्थेविरोधात बंडही उभं राहिलं आहे. कारण प्रत्येक व्यवस्थेत शोषित आणि शोषक असतोच असतो. हा चांगल्या-वाईटांचा संघर्ष सदैव असणारच आहे!