How to get URL link on X (Twitter) App
केली,हे मला माहिती नाही.🙏
आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांनी देह ठेवल्यानंतर सन १८८८ मध्ये स्वामी विवेकानंदांनी आपल्या परिव्राजक काळात कलकत्यापासून सुरवात करीत भारताच्या उत्तरेपासून दक्षिण टोकापर्यंत भारतभ्रमण केले. या परिव्राजक काळात त्यांनी कोल्हापूर शहरास आक्टोबर १८९२ मध्ये भेट दिली. कोल्हापूरच्या (२/५)
रक्ताची गरज भागवण्यासाठी त्यांनी तीस वर्षांपूर्वी पंढरपुरामध्ये ब्लड बँक स्थापन केली आणि गरजू रुग्णांना रक्ताची उपलब्धता करून दिली. आत्ताचे अरिहंत पब्लिक स्कूल जुने इंग्लिश मीडियम हे सुद्धा डॉक्टर अशोक दोशी यांच्या प्रेरणेतूनच स्थापन झाले. याच शाळेतून हजारो विद्यार्थी आज (२/४)
नेते म्हणून नानाजी ओळखले जात. आणीबाणी नंतर जनता पक्षाची निर्मिती आणि सरकार स्थापना यात त्यांची महत्वाची भूमिका होती. पण वयाची ६०वर्षे पूर्ण होताच नानाजी यांनी दिल्लीच्या राजकारणात महत्वाची भूमिका असतानाही निवृत्ती घेतली व उरलेल्या आयुष्यात उत्तरप्रदेशात आरोग्य, शिक्षण, (२/६)
युद्धकौशल्य मराठ्यांना गवसले, ते संपुर्ण पचवून त्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा रणनायक समरधुरंधर म्हणजे थोरला बाजीराव पेशवा.
जडदेह पंचमहाभूतांचा तर सूक्ष्मदेह वासनांचा बनलेला असल्याने पुरुष,वासना व पंचमाहाभूते मिळून जीव रचला जातो. त्यामध्ये पंचकोश (अन्नमय, प्राणमय, मनोमय,विज्ञानमय आणि आनंदमय) तीन अवस्था पण असतात. चौथी तुर्यगा या मध्ये शिवो$हं हा अनुभव स्वरूप असल्याने जीवाची अवस्था बदलून जाते. (२/४)

- ‘गंगू तेली’ म्हणून जातीवाचक हिणवणारे नेते.
मन हेलावून गेलंच. कदाचीत त्या माकडीणी साठी नसेल, पण तीला तेव्हड्याच विश्वासांनं बिलगून बसलेल्या पिल्लासाठी. त्या निरागस लेकराला कदाचीत माहीत आहे का नाही कुणास ठाऊक,की आपल्या आईची शिकार झाली आहे. त्याला एव्हडंच माहीत की आईच्या कुशितील सुरक्षितता जगात कुठेच नाही आणि तितक्याच (२/१०)
जमीनदारांविरोधात उसळलेल्या स्थानिक जनचवळीचा प्रमाद झाला आणि पुढे ही चळवळ नक्षलवादी या नावाने कुप्रसिद्ध झाली. पुढे ही चळवळ चीनसमर्थित माओवादाने ग्रासली आणि भारतीय घटनेविरोधात एल्गार पुकारला गेला.