How to get URL link on X (Twitter) App
या सर्व प्रश्नांवर गेले महिनाभर खूप चर्चा सुरू आहे.याविषयी माझे मत व्यक्त करावे असा विचार खूप वेळ मनात आला पण ते शक्य झाले नाही..पण आज या सर्व प्रश्नांवर माझे मत व्यक्त करतो आहे.महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या घटनांचे निरीक्षण केल्यानंतर माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या
https://twitter.com/mayurjoshi999/status/1520695964952055808एकत्र येऊन कार्य करायचे आहे याविषयी सर्वांचे एकमत झाले..त्यानुसार आम्ही योग्य ते नियोजन केलं आहे. माझे वयक्तिक मत असे आहे की ज्यांना कुणाला शक्य असेल त्यांनी एकमेकाशी प्रत्यक्षात भेट घ्यावी म्हणजे आपल्या सर्वांचे राष्ट्रभक्ती चे नाते अजून घट्ट होईल..
आता सैनिकांचे दुःख समजून घेणे गरजेचे आहे कारण सैनिकांना आता विजयाची सवय झालेली आहे..त्यांना आता ईतका आत्मविश्वास आहे की आपल्या समोर कितीही ताकदवान विरोधी येऊ द्या त्याचा आम्ही पराभव हा करणारच.माघार घेणे त्यांना चुकूनही मान्य नाहीये..अश्या वेळी आपला सेनापती एका युद्धातून ..
आता सर्वांना वाटेल की महा विकास आघाडी तर पूर्ण ताकदीने एकत्र आहेत.तसेच या आघाडीचे निर्माते पवार साहेब खुप वेळा विश्वासाने सांगत असतात की हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल.. ज्या अर्थी पवार साहेब कोणतीही गोष्ट मोठ्या विश्वासाने सांगत असतात त्याचाच अर्थ असतो ...२/
आता सर्वांनाच माहिती आहे की काल संध्याकाळी एक बातमी टीव्ही स्क्रीन वर झळकली आणि त्या बातमीमुळे खूप लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता की काय?.असे मला लोकांच्या प्रतिक्रिया वाचून वाटले.सामान्य लोकांचे सोडून द्या ते न्यूज चॅनल चे पत्रकार असे बोलत होते जसे काय यांनी ...२/
इथे राज्यात आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासन व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. राज्यात ही भयानक परिस्थिती असताना पाकीट मार मराठी मिडिया गप्प बसली आहे. पण तरीही राज्यातील सत्ताधारी मंडळींना या परिस्थिती चे थोडेतरी भान असावे इतकीही अपेक्षा राज्यातील जनतेने करू नये का?..
मला या लोकांच्या मुंबई वरील प्रेमाचे आश्चर्य वाटले कारण जी लोक आजपर्यंत नीट देशप्रेमी होऊ शकली नाहीत ती अचानक आमची मुंबई, मुंबई ही हिंदुस्थान आहे वगेरे कशी काय बोलू लागली?.जरा शोध घेतल्यावर समजून आले की नक्की काय भानगड आहे ती?.काही भुरट्या, गुलाम, लाचार लोकांचे मुंबई वरील .
पसंत नव्हते. पवारांना कसे पसंत पडेल म्हणा?. मराठ्यांचा फायदा होईल अशी कोणतीही गोष्ट पवारांना कशी पसंत पडणार?. मराठ्यांना देण्यासाठी यांच्याकडे पैसे नव्हते पण आता करोडो रुपये कुठून आले खर्च करण्यासाठी?.सरकारने त्या समाजासाठी पैसे जरूर खर्च करावेत त्याला आम्ही विरोध करणार नाही..
माझी फक्त इतकीच इच्छा आहे की पुन्हा एकदा हिंदूंनी बेसावध राहून विरोधकांच्या जाळ्यात फसू नये आणि स्वतःचा आणि धर्माचा नाश करू नये. तुम्हाला वाटेल की आपला तर विजय झालेला आहे तेंव्हा आता काय घाबरायचे कारण आहे?. मित्रांनो एक षडयंत्र चालू आहे त्याविषयी सावध राहणे गरजेचे आहे..२/
मुलाखतीच्या सुरवातीला पवारांची ओळख करून देताना संजय राऊत बोलले की पवार साहेब हे ५० वर्षापेक्षा जास्त काळ सक्रिय व अजिंक्य आहेत तसेच ते राजकारणातील भीष्म पितामह आहेत.शरद पवारांना अजिंक्य बोलणे हे हास्यास्पद आहे.१९८०,१९८५ विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव तसेच १९९५ ला स्वतः ..२/