How to get URL link on X (Twitter) App
https://twitter.com/SahilVastad/status/1271827984048173056?s=19
शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाला दिलेला आश्रय‚ त्यांच्या जलशांना दिलेले उत्तेजन‚ ब्राह्मणेतर पक्षाची केलेली स्थापना आणि त्या माध्यमातून घेतलेला कायदे मंडळीच्या निवडणुकीतील सहभाग‚ अस्पृश्यता निवारणाचे कायदे‚ कुलकर्णी वतन बरखास्ती अशा एक ना दोन उपक्रमांमुळे
माणगावच्या बहिष्कृत मंडळांनी
या पृथ्वीवर आता ब्राह्मण व शूद्र असे दोनच वर्ग अस्तित्वात आहेत‚ असे प्रतिपादणाऱ्या अहंकारी ब्राह्मण पंडितांवर महाराजांनी येथे कठोर हल्ला चढविला आहे. ब्राह्मण सोडून बाकीचे तिन्ही वर्ग जिवंत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला आहे.
१४ फेब्रुवारी १९१४च्या रात्री उशिरा बादशहा सातवे एडवर्ड व महाराणी अलेक्झांड्रा यांच्या पुतळ्यास कोणीतरी डांबर फासल्याचे पहाटे पहाटे निदर्शनास आले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुढे हिंदुस्थान सरकारने रामकृष्ण हणमंत पागे या गुप्तचर अधिकाऱ्यास कोल्हापुरात पाठविले.
प्रबोधनकार ठाकरे खूप दिवसापासून आजारी असल्याची बातमी शाहू महाराजांना समजते तेव्हा शाहू महाराज आपल्या श्रीपतराव या कार्यकर्त्यांकडून पाच हजार रुपयाचा चेक मदत पाठवतात, ती मदत पाहताच ‘‘पैशाच्या जोरावर अनेक माणसांची मी गाढवे बनविली आहेत’’असे महाराज एका भेटीत म्हणाल्याचे त्यांना आठवते
त्याचबरोबर सर्व कुलकर्णी मंडळींची पहिली सभा शंकराचार्यांच्या अध्यक्षतेखाली मठात भरली.
कोल्हापूर संस्थानात प्रत्येक गावात एक "कुलकर्णी" असायचे. यांचे वेतन क्षुल्लक असले तरी अनेक ब्राम्हण या कामासाठी तयार असायचे. गावचा पाटील हा "राजा" समजला जायचा पण हा राजा निरक्षर आणि अडाणी असल्यामुळे सर्व कारभार "कुलकर्णी" सांभाळायचे.
याच काळात अनेक कृष्णवर्णीयांची प्रकरणे गाजली होती. शाहू महाराजांचे दत्तक पिता, चौथे शिवाजी महाराज यांचे मानसिक छळ आणि अहमदनगर येथील बंदिवासात झालेली हत्या. अशा घटनेमुळे कोल्हापूर त्याचबरोबर महाराष्ट्र थरारून गेला होता.
तरी तो राजा होण्यास पात्र नाही असे धर्ममत होते. काहींना त्याच्या क्षत्रियत्वाची शंका होती. आणि उरलेल्याना तो मुळात क्षत्रिय कुळातला असला तरी संस्कारक्षय झाल्याने क्षत्रिय राहिला नव्हता. शिवाजीची मुंज झाली नव्हती. मंत्रविधिसह लग्न झाले नव्हते. मग शिवाजी राजा कसा होऊ शकणार?
काही कट्टर हिंदू संघटनांनी मुस्लिम धर्माला बदनाम करण्यासाठी कुराणच्या अर्धवट आयतांचा आधार घेतला. त्यातील काफिर एक. त्यांच्या मते मूर्तिपूजा करणारे काफिर असतात. त्यांना मारा आणि त्यांना धर्मपरिवर्तन करायला लावा असं कुराण सांगतो. आणि त्यामुळे मुस्लिम लोक हिंदूंना मारतात.
वरती दिलेल्या Image वरून दिसून येईल की, जेव्हा जेव्हा धार्मिक तेढ निर्माण करायची वेळ येते तेव्हा महिलांना प्रदर्शित केले जाते. त्यांच्या शिक्षणावर, त्याच्या निर्णय क्षमतेवर प्रश्न चिन्ह उभे केले जातात. पुरुष प्रधान संस्कृतीला महिलांवर लादलं जात. लव्ह जिहाद त्यापैकीच एक.
संभाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये ५००० किलोमीटरची भर घातली. त्यांनी दक्षिणेवर दोनदा स्वारी करून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू प्रांत स्वराज्याला जोडले.