How to get URL link on X (Twitter) App
प्रभावी रितीने मांडण्याचा प्रवास त्यांचा कार्यकाळात झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वाच्या प्रवासाची वाटचाल सा विवेकच्या आगामी 'लोकनेता ते विश्वनेता' या ग्रंथाद्वारे उलगडली जाणार आहे.
हुतात्मा भगतसिंहांनी येथीलच माती घरी नेली होती आणि त्यातूनच त्यांना क्रांतिकाऱ्याची पहिली प्रेरणा भेटली होती.
पाठवणाऱ्या व्यक्तीला मुळात मोडी येत नसल्याने, केवळ मोडी हि शिवकालीन लिपी, त्यामुळे प्रत्यक्ष महाराजांची म्हणून तो समोरच्याला काहीही माहित नसताना चिकटवून देतो ! अशाने काय होतं ? जी गोष्ट मुळात नाही ती पसरण्यास आपण कारणीभूत होतो.
घरची परिस्थिती एवढी नाहीये कि ते स्वतः हा खर्च करू शकतील. आत्ताच ही बातमी न्यूज १८ लोकमतवर पहिली.
त्याला बोलवून घेतले सहज विचारलं, "बाळा नाव काय तुझं?" "सागर माने" असं नाव सांगून त्याने नकळत अंगावर असलेल्या वर्दी कडे बघितले. त्याला विचारले, "बाळा चहा का विकतोस?" तर त्याने सांगितले "२९ मार्च ला वडील वारले, त्यांचं चहा च कॅन्टीन होतं, आता पर्यंत जितकं कमवल होत तितकं सगळ संपलं
वाढती व्यसनाधीनता आणि सामाजिक बेजबाबदारपणा यामुळे अनेक गडकिल्ले असुरक्षिततेच्या जाळ्यात अडकले आहेत. कधी दारूचे अड्डे तर कधी गर्दुल्यांचे अड्डे तर कधी सिगरेट, हुक्का पिणे.गड-किल्ले हा केवळ सामाजिक किंवा सांस्कृतिक विषय नाहीये.
उन्हासाठी सनब्लॉक, टोपी, गॉगल असेल , पावसासाठी वाऱ्यासाठी जॅकेट आणि थंडी साठी कानटोपी, थर्मल्स, स्वेटर...याच्यासाठी हे आणि त्याच्यासाठी ते..तरीही जोरात पाऊस यायच्या आत त्यात उबदार गोष्टींचा बंदोबस्त असून.थंडी वाजणार नाहीच तळपत्या उन्हानं सनबर्न होणार नाहीच याची काही खात्री नाही.
झाला. हनुमान शेंदूरलिप्त, रक्तवर्ण, भुतांचा स्वामी, रोगांपासून वाचविणारा, संततिदायक असल्याने गावात याचे स्थान पाण्याजवळ, पिंपळाखाली पारावर किंवा वेशीजवळ आढळते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या प्रत्येक किल्ल्यावर कमीत कमी ५० तर जास्तीत जास्त २००० चे सैन्य असे.
"अण्णा गोंद्या" शेजारच्या झाडीतून एक तरुण बाहेर येतो व बग्गीवर चढून गोळीबार करतो.