Entrepreneur | Proud Indian & Hindu | Devotee of Lord Shiva | Right Winger (Rightist) | सह-संयोजक and Social Media Team @BJP4Satara | Swayamsevak of @RSSorg |
शेंडी जानव्याचं हिंदुत्व हे स्वामींच्या रक्षणासाठी अंगाचे तुकडे पडे पर्यंत घोडखिंड राखायला सांगतं...
शेंडी जानव्याचं हिंदुत्व युवराजांचा जन्म-किल्ला शत्रूच्या हाती लागू नये म्हणून गर्दन कापली गेली तरी नुसत्या धडाने तलवार चालवायला भाग पाडत... 👇
शेंडी जानव्याच हिंदुत्व हे युवराजाना सुखरूप आणि कुठलाही त्रास होऊ न देता शत्रूच्या प्रदेशातून स्वराज्यात आणायला शिकवत...
शेंडी जानव्याचं हिंदुत्व हे आपल्या स्वामींचा घोडा पाण्यात वाहत जाताना बघत जीवाची पर्वा न करता स्वतः पाण्यात उडी घेऊन स्वामींना वाहण्यापासून वाचवायला शिकवत. 👇
शेंडी जानव्याचं हिंदुत्व हे मित्राला एकटं न सोडता त्याच्या सोबत क्रूर खुनाला सामोरं जायला शिकवतं...
शेंडी जानव्याचं हिंदुत्व हे युवराज मोगलांकडे असताना सुद्धा त्याला सगळ्या सुविधा पुरवायला शिकवतं...
शेंडी जानव्याचं हिंदुत्व हे कुठलीही अपेक्षा न करता शाहू हेच शंभुपुत्र आहेत-
संपूर्ण राज्यात पूजा चव्हाण प्रकरण धगधगत असताना व वीस दिवसांनी संजय राठोडांचा राजीनामा अखेर राज्यपालांकडे पोचला असताना, काल परवा शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरने एका तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला होता. 👇
हे प्रकरण घडते न घडते तोच जळगावमधून एक अत्यंत घृणास्पद प्रकार उघडकीस आला. जळगाव येथील शासकीय रुग्णालयात पोलिसांनी तेथील विद्यार्थिनी व महिलांना विवस्त्र होऊन नाचण्यास भाग पडल्याची अत्यंत लाजिरवाणी घटना उघडकीस आली. अर्थात राज्याच्या आजवरच्या सर्वात निष्क्रिय गृहमंत्र्यांनी असा -
काही प्रकार घडला असल्याचे नाकारण्यात अतिशय तत्परता दाखवली, परंतु हे प्रकरण माध्यमांपर्यंत पोचू न देण्यात त्यांना अपयश आलं. निलाजरेपणाचा कळस म्हणजे बिनकामाच्या गृहमंत्र्यांनी पहिले असा काही प्रकार घडलाच नसल्याचे ढळढळीत खोटे सांगितले आणि प्रकरण अंगाशी आल्यावर "गरम होत असल्याने-
मोठ्या प्रमाणात कर बुडविल्याप्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू (@taapsee) यांच्या-
विविध ठिकाणावर काल गुरुवारी देखील आयकर विभागाची छापेमारी सुरूच असून, तापसी पन्नूने 5 कोटी रुपयांची रोख रक्कम स्वीकारल्याचे पुरावे आम्हाला मिळाले आहेत, असे आयकर विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले. या कारवाईमुळे बॉलीवूड क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप (@anuragkashyap72) तसेच चित्रपट उद्योगाशी संबंधित अन्य व्यक्तींच्या ठिकाणावर आज गुरुवारी देखील आयकर विभागाने छापेमारी केली.
छापेमारी दरम्यान प्रॉडक्शन हाऊसच्या उत्पन्न आणि समभागांसदर्भात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे पुरावे मिळाले आहेत,
भारत सरकारला सीरम इन्स्टिट्यूटने दिलेल्या प्रति डोस 220 रुपयांच्या सवलतीच्या दराने, 130 कोटी भारतीयांचे लसीकरण करण्याची (2 डोस) किंमत 57200 कोटी रुपये होते. रोल-आऊट, लॉजीस्टिक्स, स्टोरेज, इतर इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादीचे खर्च पकडून साधारण (किमान) 60000 कोटी रुपये खर्च होणार आहे. 👇
लसीकरणासाठी वर्ल्ड बँकेने 7300 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. CSR मधून कॉर्पोरेट्सकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करायचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. याने सरकारच्या तिजोरीवरचा भार काही प्रमाणात कमी होणार आहे.
म्हणजे, केंद्र सरकारला 130 कोटी भारतीय नागरिकाच्या लसीकरणासाठी साधारण 50000 कोटी रुपये खर्च तिजोरीतून येणार आहे.
वरील सगळी माहिती अगदी बेसिक आहे. ही माहिती पब्लिक डोमेन मध्ये अगदी सकाळ, सामना, लोकमत सारख्या फडतूस पेपरच्या पोर्टल्स वर पण उपलब्ध आहे.
काल सोमवारपासून सुरू झालेल्या लसीकरणाच्या नव्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची स्वदेशी लस घेऊन देशवासीयाच्या मनात विश्वास निर्माण केला, तसेच या लसीबाबत 👇
जनतेच्या मनात असलेला संभ्रमही दूर केला, अशी माहिती एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली.
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि विविध आजार असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना लस टोचण्याची मोहीम आजपासून देशभरात सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी आज सकाळी सात वाजताच एम्समध्ये आले आणि 👇
लस टोचून घेतली. यानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. गुलेरिया म्हणाले की, रविवारी रात्रीच आम्हाला मोदी यांच्या निर्णयाची माहिती देण्यात आली होती. त्यांच्यासाठी कोणतीही विशेष व्यवस्था केली जाऊ नये, असेही सांगण्यात आले होते. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने, इतर रुग्णांची गैरसोय 👇
मला १९९६ पासूनच्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार आठवतो. १९९६ ते २०१९ पर्यंतच्या प्रत्येक लोकसभा निवडणूक प्रचारातील एक सामाईक घटक म्हणजे, 'आपले साहेब यंदा पंतप्रधान होणार' हा शरद पवारांच्या समर्थकांना वाटणारा विश्वास. 👇
पवार साहेब हे मुरब्बी राजकारणी आहेत देशातल्या सर्व पक्षामध्ये त्यांचे मित्र आहेत बाळासाहेब ठाकरे शरद पवार यांच्यात मैत्री होती आणि शरद पवार नरेंद्र मोदीचेही गुरु आहेत असे आणखी बरेच काही सांगत प्रत्येक लोकसभा निवडणुकापूर्वी पवार समर्थक कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्याकडून वातावरण 👇
निर्मितीचा प्रयत्न केला जातो. याच वातावरण निर्मितीच्या जोरावर शरद पवार यंदा पंतप्रधान होतील अशी खात्री त्यांच्या समर्थकांना लोकसभा निवडणुकीपूर्वी असते. कार्यकर्त्यांच्या भाबड्या आशावादावर देशाचा पंतप्रधान ठरत नाही. त्यासाठी लोकसभेत तुमच्या पक्षाला बहुमत असणे आवश्यक आहे. 👇
कोरोना संकट काळात उत्तरप्रदेश सरकार (@UPGovt) ने उत्तरप्रदेश मधील जनतेला आर्थिक मदत केली होती. जनतेचा पैसा जनतेसाठी वापरला होता. पण आमच्या राज्य सरकार (@CMOMaharashtra) ची तिजोरी कोरोना संकट काळात जनतेला आर्थिक मदत करायच्या वेळेस मोकळी झाली होती. (१/४)
पण जेव्हा कंगना राणावत प्रकरणा वेळेस वकिलावर पैसे खर्च करायचे होते. मुगल गार्डन बांधायच होत, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची इमेज चांगली करण्यासाठी PR Team वर पैसे उधळायचे होते. किंवा बाळासाहेब ठाकरे यांची मुर्ती बनवायची होती. (२/४)
तेव्हा मात्र कोरोना संकट काळात रिकामी झालेल्या तिजोरीत अचानक पैसे आले आणि ते जनतेचे पैशाचा स्वताच्या फायद्यासाठी चुराडा करण्याच काम या ठिकाणी राज्य सरकार करत आहे. पण आशा मुद्यावर विरोधी पक्षाचे (@BJP4Maharashtra) नेते राज्य सरकार ला वेटीवर धरणार नाहीत (३/४)
#खिलाफत_आंदोलन | खिलाफत ही संज्ञा इस्लामच्या धार्मिक-राजकीय परंपरेस उद्देशून वापरली जाते. खलीफा या शब्दाचा मूळ अर्थ प्रेषिताचा वारस. मुहंमद पैगंबर हे धर्मसंस्थापक आणि राज्यकर्ते होते. त्यामुळे त्यांच्या वारसाला धर्मप्रमुख व राज्यप्रमुख म्हणून दुहेरी अधिकार प्राप्त झाले.
मुहंमद पैगंबरांच्या निधनानंतर त्यांचे वारस म्हणून ⇨ अबू बकर, ⇨ उमर, ⇨ उस्मान व ⇨ अली यांच्याकडे अनुक्रमाने खलिफापद आले. अरब टोळ्यांमध्ये वयाने वडील आणि कर्तृत्वाने श्रेष्ठ असलेल्या व्यक्तीकडे टोळीचे प्रमुखत्व जात असे, याच न्यायाने मुहंमदांनंतरचे पहिले चार खलीफा निवडण्यात आले.
अबू बकरने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. मक्का व मदीना या ठिकाणी स्वतंत्र अधिकारी नेमला नाही. या वेळी इस्लामची स्थिती मोठी चमत्कारिक होती. जे मुहंमदांना अमर समजत, ते त्यांच्या मृत्यूने भांबावले होते. साहजिकच इस्लामचा डोलारा कोसळतो की काय, अशी स्थिती झाली होती.
एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याने पत्र लिहून केली उध्दव ठाकरेंची खरडपट्टी!
प्रती,
उद्धव ठाकरे,
आपल्या नावापुढे आता मा.श्री. वगैरे लावावस वाटत नाही, ना नावापुढे मुख्यमंत्री म्हणून आपला उल्लेख करावासा वाटत, ना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करावासा वाटत त्यामुळे फक्त उद्धव ठाकरे-
पत्र लिहिण्याचे कारण असे की,
मी ना भाजप कार्यकर्ता, ना शिवसैनिक, ना अन्य कुठल्या पक्ष किंवा संघटनेचा. मी धर्माभिमानी हिंदू असल्या कारणाने आणि मला माझ्या देशाचा, धर्माचा व मराठी भाषेचा फार अभिमान वाटत असल्याने मी अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे कधी भाजपला मतदान केले, तर कधी आपल्या-
धनुष्यबाणाला. त्या मोबल्यात मला वैयक्तिक म्हणून काहीही लाभ झाला नाही. ना मी कधी कुठल्या भाजप, शिवसेना नेत्याकडे कुठलं काम घेऊन गेलो ना माझी पुढेही असली काही अपेक्षा आहे. परंतु काँग्रेसच्या राजवटीत धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरून हिंदू धर्मावर ज्या पद्धतीने हल्ले होत होते-
27 फ्रेंबुवारी 2002 एक काळा दिवस या शतकातला भारतातील सर्वात मोठा मानवसंहार ज्याची सुरुवात गोधरा हत्याकांड ने सुरुवात झाली आणि भारतात नरेंद्र मोदी युगाची सुरुवात झाली आणि काँग्रेसच्या शेवटची सुरुवात २००२ सालच्या फेब्रुवारी महिन्यात अयोध्याला पूर्णहुती महायज्ञ आयोजित केला होता. 👇
विश्व हिंदू परिषद तर्फे गुजरातमधून हजारो कारसेवक अयोध्येला गेले होते. २५ फेब्रुवारीला जवळ जवळ १७०० कारसेवक हे साबरमती एक्सप्रेसमध्ये बसले गुजरातला परत यायला. साबरमती वाराणसी ते अहमदाबाद प्रवास करते. वाराणसीतुन मध्यप्रदेश मधून रतलाम सोडून ही गाडी पहाटे पावणे चारला गोध्राला येते.👇
पण दुर्दवाने ती गाडी त्या दिवशी उशिरा आली चार तास. सकाळी पावणे आठला ही रेल्वे गोध्राला आली. गोध्रा हे मुस्लिम बहुल शहर(४०%) आहे आणि मोठे JUNCTION आहे. रेल्वे स्टेशन वरून गाडी निघाली आणि सतत चेन ओढल्यामुळे थांबवली. २०००च्या मुस्लिम समुदायाने या रेल्वेवर हल्ला केला. 👇
अकेला देवेंद्र क्या कर लेगा?
बागेत १०० कोटीच्या वांग्याच उत्पन्नाच्या क्रांतीच्या जनक मा.सुप्रिया ताई सुळे (@supriya_sule) ह्यांची डायलाॅग मागील अदृष्य भिती चेहरा वर गरगरत होती...
पहीली असुया, देवेंद्र फडणवीस (@Dev_Fadnavis) जी यांचा अगोदर पासून राष्ट्रीय राजकारणात असून आजवर 👇
कूठलीही छाप पाडता अाली नाही ना कधी अभ्यासपूर्ण भाषण संसदेत देता आल नाही...
आज देवेंद्रजी राष्ट्रीय पातळी वर,बिहार व आता बंगाल मध्ये पण एक भाजपा (@BJP4India) चा चेहरा म्हणून परीचित होताना दिसत अाहेत.....
हा काय करणार ह्या तूच्छतेने महाराष्ट्रात सेना २०१५ ला तयार असताना 👇
पण काकांनी सत्ता नाकारली
पण झाल उलटच,फडणविसांनी सत्तेवर अशी काही मांड ठोकली व जे आजवर शरद पवार (@PawarSpeaks) ना शक्य झाल नाही त्या सर्व आघाडीवर यश मीळवल...
ह्यांचा नाजूक बाजुंन वर अशा काही फाचर मारुन ठेवल्या कि सत्ता परत मीळवण हा एकमेव मार्ग काकांन पुढ शिल्लक ठेवला....
👇
दिल्लीत ल्यूटेन्स बंगलोज, या नावाचा भाग आहे. Lutyen या ब्रिटिश आर्किटेक्चरने संसदेच्या सभासदांना रहाण्यासाठी रेखांकित केलेला हा दिल्लीतला एक विशेष प्रभाग आहे.यातले बंगले हे अत्याधुनिक सोयींनी युक्त असून फक्त संसद सदस्यांनी ते लोकसभेचे सभासद असेतो ते वापरावे असा संकेत होता. 👇
पण काॅन्ग्रेसच्या अनेक सदस्यांनी हे बंगले त्यांचे सदस्यत्व संपल्यानंतरहि आपल्या बापाचा माल असल्याप्रमाणे ते ताब्यात ठेवून उपभोगले. त्याना बाहेर काढणे भोंदू काॅन्ग्रेस सरकारला जमले नाही. जनतेच्या पैशांवर ही स्वार्थलोलूप मंडळी ऐष करीत राहिली. 👇
परंतु,मोदी सरकार आल्यावर त्यांनी या फुकटखाऊंची उचलबांगडी सुरू केली. पहिल्या वर्षीच चारशे साठ फुकटे हाकलले गेले.त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन पाहिले.पण हाय ! त्याना आपले बाडबिस्तरा गुंडाळावाच लागला. आता ही संख्या पंधराशेवर पोहोचली आहे. आता हे सर्व फुकटखाऊ नरेंद्र मोदी 👇
महात्मा गांधींचे साऊथ आफ्रिकेतील जीवन आणि भारतात आल्यावर स्वातंत्र्यासाठी अहिंसेच्या मार्गाने केलेले प्रयत्न यांबद्दल सर्वांनाच माहीत असेल. परंतु या दोन्ही कालखंडांंच्या दरम्यानचा काळ फार जणांना माहीत नसावा. त्याबद्दलच इथे माहिती देत आहे. 👇
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात साऊथ आफ्रिका मध्ये ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात दुसरं बोअर युद्ध झालं. हे युद्ध ११ ऑक्टोबर १८९९ ते ३१ मे १९०२ दरम्यान लढलं गेलं होतं.
यात ब्रिटिशांविरोधात साऊथ आफ्रिकन रिपब्लिक आणि द ऑरेंज फ्री स्टेट या २ राज्यांनी बंड पुकारलं होतं. 👇
या युद्धात शेवटी विजय ब्रिटिशांचाच झाला. सांगायची गोष्ट अशी की ब्रिटिशांतर्फे जे भारतीय या युद्धात लढले गेले होते त्यात महात्मा गांधींजींंनीही सहभाग घेतला होता.
गांधीजींनी ब्रिटिश फौजेत ३०० भारतीय आणि ८०० इतर सैनिक मिळून Natal Indian Ambulance Corps मध्ये भारतीय सैनिकांच्या 👇
महाराष्ट्रात परत एकदा कोरोना पेशंट वाढायला लागले असताना, कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवूण तुकडे तुकडे गैंगचा सरगना कन्हैया कुमार (@kanhaiyakumar) यांची सभा कोल्हापुरात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (@mrhasanmushrif) यांच्या उपस्थित होते.
आणि या सभेला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (@OfficeofUT) यांनी परवानगी दिली आहे.
पण ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर यांच्या पक्षाच नाव आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर आजपर्यत मत मागितली आज त्यांच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला मात्र निर्बंध घातले आहेत.
आणि कलम 144 लावला आहे, यांच्या मनात इतका मोदी द्वेष भरला आहे. कि हे आता देशाचे तुकडे करण्याचे नारे देणाऱ्या कन्हैया कुमार यांला बोलवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात सभा घेत आहेत, आणि लोकाचे जीव धोक्यात घालत आहेत. कन्हैया कुमार यांच्या सभेने कोरोना पळून जाणार आहे का?
महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी अभिनेता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना धमकी दिली आहे, कि त्यांच्या फिल्मचे शुटींग महाराष्ट्रात होवून देणार नाही. पटोले यांना मला एक विचारायच आहे, महाराष्ट्र हा काय सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांची वडिलोपार्जित संपत्ती आहे का?👇
जे तुम्ही महाराष्ट्रात त्यांच्या फिल्मचे शुटींग होऊन देणार नाहीत. आणि जेव्हा कंगना राणावत यांनी मुंबई ची तुलना पीओके बरं केली होती. तेव्हा पाकिट घेऊन किती तरी मराठी अभिनेत्यानी आणि अभिनेत्री नी हॅशटॅग चालवले तसेच कंगना यांना ट्रोल केल होत. मग आज राज्यात महाराष्ट्रात बलात्कार 👇
होत आहेत, अनेक घटना घडत आहेत मग मराठी कलाकरांनी कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या सरकार विरूद्ध आवाज का उठवला नाही. त्यांच्या विरूद्ध आम्ही काही बोललो का? त्यांना दम दिला का? देशावर जबरदस्ती आणिबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या पक्षाच्या नेत्याकडुन अपेक्षा तरी काय ठेवणार पण 👇
जेजूरीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याच उद्घाटन आधी झालेलं असतानाही केवळ स्वतःच्याच घराण्याला मोठेपण देण्याच्या हट्टाखातर, आणि होळकर घराण्यात वाद निर्माण करून फूट पाडून धनगर मतांची मलई ओरपता यावी या कुटील हेतूने पुन्हा उद्घाटन करताना केलेल्या भाषणात शरद पवार नेहेमीच्याच👇
"महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही.. मला म्हणालात तर मात्र चालेल" या देशमालकी शैलीत आता जाहीरपणे म्हणालेत की..
"ज्या कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार आमदार आहेत त्या मतदार संघातील चौंडी गावात आहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला" 👇
म्हणजे रोहित पवार यांचे थोरपण मोठेपण समाजातील स्थान मानमरातब खानदानी रुबाब वगैरे वगैरे कितीतरी जास्त आहे हे समस्त धनगर आणि बहुजन समाजाच्या गळी उतरवण्याचा हा अगदी टिपिकल डाव आहे.. धनगर समाजाने रोहित पवारांना नेता मानावे यासाठीच्या वातावरणनिर्मितीची ही पहिली पायरी पुण्यश्लोक 👇
चूक आमचीच आणि शंभर टक्के आमचीच आहे.! आम्ही फार लवकर घटना आणि नाव विसरून जातो.
#प्रशांत_पुजारी आठवतोय का कुणाला ? ज्याच्या आईवडिलांच्या देखत मुडबिद्री मध्ये शांतिदूतांनी चाकू आणि तलवारींनी फाडून मारलं होत.!
कुणाला आठवतोय का तो रामलिंगम ज्याचे तामिळनाडूमध्ये हात फक्त ह्यासाठी 👇
कापून टाकले होते की त्याने मुस्लिम धर्मप्रसाराला विरोध केला होता!
तुम्हाला आठवतोय का #चंदन_गुप्ता ज्याची कासगंज मध्ये निर्ममतेने, हत्या केली गेली फक्त वंदेमातरम म्हटल्याबद्दल! तो #लोटन_निषाद आठवतोय ज्याला प्रयागराज मध्ये दिवसाढवळ्या गोळी घातली गेली? आठवतायत का अंकित सक्सेना, 👇
लक्षात आहे का तो आय बी चा ऑफिसर #अंकित_शर्मा ज्याला आम आदमी पार्टीचा नेता ताहीर हुसैन ह्याच्या घराबाहेरच्या नालीत टोचून टोचून मारल्यावर फेकून दिलं होतं.? लक्षात आहेत का दिल्लीचे डेंटिस्ट 👇
'खलिस्तानवाद्यांची तळी नेहमीच उचलून धरणारे कॕनडाचे पंतप्रधान ट्रुडो (@JustinTrudeau) यांनी पंतप्रधान मोदी (@narendramodi) यांना फोन करुन 'कोविड'ची लस पाठवण्याची 'विनंती' केली. एवढंच नाही तर, 'जगाने कोविडचा पराभव केल्यास त्यात भारतीय औषध क्षेत्राच्या 👇
विराट क्षमतेचा व ही क्षमता जगाबरोबर शेअर करण्या-या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचा मुख्य वाटा असेल' असंही ते म्हणाले. वास्तविक या दोन नेत्यांमधलं 'सख्य' सर्वज्ञात आहे. कॕनडा हे खलीस्तानवाद्यांचं अभयारण्य आहे. किंबहुना कॕनडाच्या मंत्रीमंडळातले शीख मंत्रीही खलिस्तानी 👇
विचारसरणीचे आहेत. 'माझ्या मंत्रीमंडळात मोदींच्या मंत्रीमंडळापेक्षा अधिक शीख मंत्री आहेत', असं भडक विधान ट्रुडो यांनी केलं होतं. ट्रुडो 2019 मधे भारतात आले तेव्हा मोदी त्यांच्या स्वागतालाही गेले नव्हते. ते ताजमहाल पहायला गेले तेव्हा उ.प्र.चा एक मंत्रीही उपस्थित राहिला नव्हता. 👇
अर्जेंटिना संघाने मेक्सिकोमध्ये विश्वचषक जिंकल्याच्या अवघ्या एका वर्षानंतर म्हणजेच, १९८७ मध्ये डिएगो अरमांडो मॅराडोना प्रथम क्युबाला गेला आणि क्युबाचे अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांच्या पहिल्याच भेटीत त्यांच्या बोलबच्चन ना बळी पडून कॉम्रेड मॅराडोना बनला! एकदा का एखादा माणूस कॉम्रेड-
बनला की त्या माणसात कसे बदल होतात याची केस-स्टडी म्हणजे मॅराडोना.
पहिल्याच भेटीनंतर कॉम्रेड मॅराडोनाचे फिडेल कॅस्ट्रो बरोबर राजकीय, भावनिक आणि वैयक्तिक नाते इतके घट्ट झाले, की मॅराडोना क्युबाला वारवार भेट देऊ लागला आणि तिसऱ्या की चौथ्या भेटीतच फिडेल कॅस्ट्रो हे ‘माझे नवीन वडील’
असल्याचे मॅराडोना जाहीररित्या मोठ्या अभिमानाने सांगू लागला. कॉम्रेड बनताच मॅराडोनात झालेला पहिलाच बदल म्हणजे त्याने बाप बदलला!
फिडेल कॅस्ट्रोच्या संपर्कात सातत्याने आल्याने मॅराडोनाने साम्राज्यवाद विरोधी आणि डाव्या मतांची विधाने करायला सुरूवात केली.
एक आठवड्याआधी ४ फेब्रुवारी रोजी ब्रिटनने चीनच्या CGTN (चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क) चे लायसन्स रद्द केले. ब्रिटन त्यामागचे कारण काहीही सांगत असला तरीही खरं कारण हेच होतं की चीनी चॅनल ब्रिटनबद्दल बातम्या देताना आपला 'अजेंडा' राबवत होते!
परवा म्हणजे ११ फेब्रुवारी रोजी बीबीसी वर्ल्ड न्यूज या ब्रिटिश टीव्ही वाहिनीच्या प्रसारणावर चीनमध्ये बंदी घालण्यात आली. बीबीसी देत असलेल्या बातम्या सत्यता आणि निष्पक्षता मांडणाऱ्या नसून त्यामुळे चीनच्या राष्ट्रीय हिताला व एकजुटीला धोका निर्माण झाला आहे.
असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. युरोपियन चॅनल पण चीनमधून त्यांच्या सोयीचा 'अजेंडा' राबवत होते..
चीनची तळी उचलणारी आणि 'लिबरल व्हॅल्यूज'ची टिमकी वाजवणारी जगभरातील लिब्रांडू गॅंग आणि अभिव्यक्ती आणि प्रेसच्या स्वातंत्र्यावर लेक्चर देणारे युरोपियन-अमेरिकन गोरे' आता 'फ्री स्पीच'