How to get URL link on X (Twitter) App
कालांतराने हिकडे तिकडे मन रमते पण कधीतरी अचानकपणे परत ती व्यक्ती नजरेसमोर आली तर परत मनात राग, संताप, चीडचीड, दातओठ खाणे हे येतंच. परत माणसात आग पेटत राहते. त्यात तो स्वतः ही जळत असतो. (२)
भाजपच्या मतदारांचा राग मूळातच राष्ट्रवादी काँग्रेस वर होता. काँग्रेस किंवा शिवसेनेबद्दल त्यांना विशेष राग नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल त्यांचा टोकाचा रोष होता.
ठाकरे, शिंदे, फडणवीस या तिघांहून सरस @AjitPawarSpeaks आहेत. यात महाराष्ट्राला शंका नाही. अगदी विरोधकही हे उघडपणे मान्य करतात. दांडगा प्रशासकीय अनुभव, कामं करायची तर ती बेधडकपणे, बोलायचं तर बिनधास्त आणि उघड. छक्केपंजे नाहीत. (२)
मागे एकदा दिल्ली मधील केंद्रीय मंत्र्याच्या घरी राहू काळाचा मोठा बोर्ड लावलेला फोटो सोशल मिडिया वरून व्हायरल झाला होता. तर आपल्या देशातील राजकारणी हे जोतिष, पंडीत, बाबा बुवा यांच्या नादी लागले असताना सतिश जारकीहोळी यांचं वेगळेपण उठून दिसतं (२)
सिद्धरामय्या यांचे व्हायरल होणारे रील किंवा व्हिडिओ बघा. त्यात अतिरंजित किंवा लै भारी असं ईडिटींग नाही. आपल्या नगरसेवक लोकांचे कितीतरी स्टायलिश व्हिडिओ प्रसिद्ध होत असतात तशी इथं काही भानगड नाही. इथे जो काही आहे तो सच्चेपणा आहे. (२)
आता त्यावेळचा NCB zonal director समीर वानखेडे याच्याविरोधात CBI ने FIR दाखल केली आहे. कोट्यावधी रूपयांची खंडणी उकळण्यासाठी आर्यन खान याला अटक केली होती. हे आता CBI च सांगत आहे. नवाब मलिक यांनी केलेले आरोप पुर्णतः खरे ठरत आहेत. (२)
स्वतःला पराभवास कारणीभूत होण्यापासून वाचवलं आहे.
गॅस सिलिंडर, डिझेल, पेट्रोल, खाद्यतेल, खतांच्या किमती, जीएसटी रूपी लागलेला घोडा यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. त्याची हातातोंडाशी गाठ पडेपर्यंत नाकी नऊ येत आहे (२)
बंटी पाटील हे कल्पक प्रचारयंत्रणा नेहमी राबवत असतात. @ruturajdyp यांच्या निवडणूक कार्यक्रमात असेल, गोकुळ संस्थेच्या निवडणुकीत चांगली प्रचारयंत्रणा राबविली होती. (२)
परवा झालेल्या कसबा निवडणूकीत भाजपचे पराभूत झालेले उमेदवार रासणे यांचं तिकीट मंत्री @ChDadaPatil यांनी दिल्लीतून जाऊन आणलं मात्र तिथं @Dev_Fadnavis यांच्या मनात दूसराच उमेदवार होता म्हणे मात्र चंद्रकांत दादांपुढे फडणवीस यांचे काही चालत नाही. त्यामुळे रासणेंना तिकिट मिळालं (२)
भाजप हा विकृत आणि किळसवाणा सत्तापिसाट पक्ष आहे. त्यांना कोणाच्याही प्रकृतीपेक्षा सत्ता महत्वाची वाटते. गोव्यातही मनोहर पर्रीकर यांना अशाच अवस्थेत फिरवलं होतं. हे झालं अत्यवस्थ रुग्णांच्या बाबतीत (३)