SWAPNIL K.K. Profile picture
Freedom, Equity, Integrity. स्वातंत्र्य, समता, बंधुता. फुले, शाहू, Ambedkar. संविधानवादी.
Mar 8, 2022 7 tweets 2 min read
झुंड सिनेमा फक्त झोपडपट्टी आणि फुटबॉलवर नाहीये. तर जातीय विषमतेचे बळी गेलेल्या समुहाचा आंतरिक संघर्ष आहे. फुटबॉल फक्त एक रुपक आहे जे इथे समान संधीच्या निमित्ताने दाखवलं. झुंड मधे संधी नाकारणे ते संधी मिळणे यामधला जो प्रवास आहे तो वर्णित करण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी कोविडच्या प्रभावात आॅनलाईन शिक्षणाचा फार्स आला मोबाईल असणं गरजेचं पडलं विद्यार्थ्यांना. किती शोषित मागास विद्यार्थ्यांना मोबाईल व डेटा मिळु शकला ? कितीना आॅनलाईन शिकता आलं ?
Mar 6, 2022 4 tweets 2 min read
झुंड... या चित्रपटातील प्रमुख पात्र आहे भिंत! एक अशी भिंत जी लोकांना विभागते. त्या भिंतीला असलेला एक लोखंडी दरवाजा आणि तिथे असलेलं एक कुलूप हा या कहाणीचा आत्मा आहे... बाकी कथा, पात्र, अभिनय ही सगळी माध्यमं आहेत! ImageImage ही भिंत प्रातिनिधिक स्वरूपात असली तरी चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये नागराजने अशी एक वेगळी भिंत दाखवली आहे आणि त्या प्रत्येक भिंतीच्या दरवाजावर लावलेलं कुलूप त्याला तोडायचं आहे आणि शेवटी ती भिंतच उध्वस्त करायची आहे जी समाजाला कोणत्याही दोन गोष्टीत विभागाते!
Aug 20, 2021 10 tweets 2 min read
#गुरूवर्य_कृष्णाजी_केळुस्कर_जयंती.
गुरूवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांचा जन्म कोकणातील वेंगुर्ले तालुक्यातील केळूस येथे दि.२० आॅगस्ट १८६० रोजी झाला.त्यांचे पूर्वज लष्करात होते.त्यांचे प्राथमिक शिक्षण सावंतवाडीत झाले. १८८१ ते १९२५ पर्यंत त्यानी विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नौकरी केली.त्यानी संत तुकाराम, गौतमबुध्द, शिवाजी महाराज,गुणाजी घुले,एल्लपा बाळाराम आदी चरित्रग्रंथ लिहिले.महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीत त्यानी काम केले.ते नेहमीच डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहिले.
Aug 19, 2021 8 tweets 2 min read
बरं झालं अफगाणिस्तान सारखी परिस्थिती नाही म्हणून धन्यता मानणाऱ्यांनो ही परिस्थिती त्याच दिशेने चालली. अफगाणिस्तान किंवा सिरीया बनायला जे लागतं तेच ब्राम्हणवादी मोदींच्या नेतृत्वात तुमच्या झोळीत देत आहे. शिक्षण व्यवस्था उध्वस्त करणे, नंतर बेरोजगारी वाढवणे, महागाई आणि जीवनावश्यक वस्तू आवाक्याबाहेर बाहेर, सामाजिक सुरक्षा नाकारणे, न्याय व्यवस्था जटिल शक्यतो तो न्याय नाकारणारी बनवने म्हणजे नागरिक भुक, बेरोजगारी, दारिद्र्य, असुरक्षित जीवन, नाकारलेले न्यायाची सुड भावना किंवा आत्मरक्षण वाट्टेल त्या कारणाने हिंस्रक बनतील. टोळ्या बनवतील.
Jan 3, 2021 11 tweets 2 min read
1)खोले नावाच्या ब्राम्हण बाईने मराठा समाजातील महिलेवर जात लपवून खोले बाईच्या घरी स्वयंपाक केला म्हणून पोलिस केस तरीही ब्राम्हण द्वेष करु नका.
2) कुणबट संसदेत जाऊन नांगर हाकणार आहेत का? असे बाळ टिळक अथणीच्या सभेत बोलले. ब्राम्हण द्वेष करु नका. 3) सावित्रीमाईवर दगड आणि चिखलाचा मारा करणारे, क्रांतीबा फुले यांना वरातीतुन हाकलणारे जरी ब्राम्हण होते तरीही ब्राम्हण द्वेष करु नका.
4) स्त्री, अस्पृश्य यांच्यावर अन्याय करणारा मनुस्मृती या ग्रंथाचे नाव पुण्यातील ब्राम्हणाच्या घराला दिले जाते. ब्राम्हण द्वेष करु नका.
Jan 2, 2021 7 tweets 1 min read
पाणिपत मराठ्यांचे झाले आणि अटकेपार झेंडे पेशव्याने लावले.फासावर भगतसिंग,सुखदेव,राजगुरु गेले आणि माफीवीर, स्वांतंत्र्यवीर बनले. शिवरायांवर तलवार चालवली ती कृष्णाजी भास्कर ने पण तो कृष्णाजी कुलकर्णी होता हे लपवले जाते. शिवराय व रामदास गोसाव्याची कधी भेटच झाली नसताना शिवरायांचे गुरु बनवण्याचा हरामीपणा केला जातो. शिवरायांच्या सर्व लढाया केवळ राज्यविस्तार करण्यासाठीच होत्या पण त्याला हिंदु मुस्लिम जातधर्मिय तेढ बनवले गेले.
Jan 2, 2021 6 tweets 2 min read
काल नविन वर्षाचा पहिलाच दिवस होता आणि मी काल एक गोष्ट नोटीस केली. ती अशी की सोशल मीडियावर बहुसंख्य हिंदूंनी न्यू इयरच्या शुभेच्छा देणं टाळलं, मला मोबाईलवरही माझ्या हिंदू मित्रांनी न्यू इयरच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. ज्या हिंदू मित्रांना मी स्वतःहून मेसेज करून शुभेच्छा दिल्या त्यांनी मला रिप्लाय दिला नाही. मला ज्या शुभेच्छा आल्या त्या अहिंदू ख्रिश्चन मित्रांच्याच आल्या, मुस्लिम मित्रांनीही न्यू इयरच्या शुभेच्छा देणं टाळलं, त्यांच्याही शुभेच्छा आल्या नाहीत आणि त्यांनी रिप्लायही दिला नाही.
Jan 1, 2021 8 tweets 3 min read
शूरवीरांचा, क्रांतिकारी लोकांचा, क्रांतिकारक सत्य घटनांचा आपण इतिहास लपवून ठेवूच शकत नाही, तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने समोर आल्याशिवाय राहत नाही. दोन वर्षांपूर्वी भीमा कोरेगाव येथे क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांवर जी अमानुष दगडफेक केली गेली - ImageImageImageImage त्यामुळे संपूर्ण जगभरात भीमा-कोरेगावचा क्रांतिकारी इतिहास पोहोचायला मोठी मदतच झाली आहे. आणि त्यामुळेच फुले, शाहू, आंबेडकरी क्रांतीचा, भारताचा बौद्ध संस्कृतीचा सत्य इतिहास आजपर्यंत लपवून ठेवणाऱ्या,
Dec 14, 2020 12 tweets 2 min read
रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगडपासून पाच मैलांवर आंबडवे नावाचे एक खेडे आहे. हाच आंबेडकर घराण्याचा मूळ गाव. या घराण्याचे कुलनाव सकपाळ. त्याची कुलदेवता भवानी.तिची पालखी ठेवण्याचा मान ह्याच महार घराण्याचा असे. गावातील वार्षिक उत्सवसमयी तर त्यांना गावकऱ्यांत विशेष मानाचे स्थान असे. आणि या कुटुंबाला वर्षाकाठी तो दिवस
मोठा महत्त्वाचा, सोहळ्याचा नि अत्यंत उत्साहाचा वाटे.
आंबेडकरांच्या आजोबांचे नाव मालोजी सकपाळ. ते एक सेवानिवृत्त लष्करी शिपाई होते. त्यांच्या मुलांपैकी मीराबाई नावाची मुलगी आणि रामजी नावाचा मुलगा ह्या दोघांचीच
काय ती माहीती मिळते.
Dec 1, 2020 10 tweets 2 min read
"जय जवान,जय किसान" या नाऱ्याला कोणी काळीमा फासला असेल तर तो इथल्या निष्ठुर आणि निर्दयी भाजप सरकारनेच, जवानांना जेवणात पाण्यासारखी डाळ देणारे,आणि त्यांची पेन्शन कपात करणाऱ्या बिलाचा प्रस्ताव आणणारे कोण आहेत? जे वरवर आमच्या छातीतून देशप्रेमाचे दूध इतकं ओसंडून वाहतंय की, आम्ही दिवाळीत जवानांसोबत वेळ घालवतो, वेळ कसला? फोटोसेशन करण्याची एक संधी शोधत असतात. "शिव छत्रपतींचा आशीर्वाद,चला देऊ मोदींना साथ" म्हणत मागच्या दाराने ही पिलावळ कोणी घुसवली? महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्या छींदम चे पुढे काय झाले?
Nov 28, 2020 4 tweets 1 min read
" कोरोनाच्या लसीवर जगभरात जे महत्वपूर्ण संशोधन चालू आहे त्या आजमितीस नऊ लसी प्रतिक्षेत आहेत. त्यात एकट्या चीनच्या चार लसी आहेत व उर्वरित जगाच्या पाच लसी आहेत....... सीरम इन्स्टिटय़ूटची जी लस भारतात येणे अपेक्षित आहे तिचे संशोधन अॅस्ट्रोजेनका/ अॉक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे आहे व तिचे मॅन्युफॅक्चर्स सीरमचे आहे. याचा अर्थ भारतात करोना लसीविषयक संशोधन नाही तर दुसऱ्यांनी केलेल्या लसीच्या संशोधन फॉर्म्युल्यावर फक्त मॅन्युफॅक्चरिंग करून विकणार आहेत.
Oct 19, 2020 8 tweets 2 min read
राज्यघटना प्रत्यक्ष बदलली तर मोठा असंतोष होऊ शकतो याचं भान ब्रामणवादी, मनुवाद्यांना नाही असं नाही. जागतिक आंतरराष्ट्रीय स्तरावर पण याला क्रिटिसाईज होऊन विश्वासार्हतेवर प्रश्र्न चिन्ह निर्माण होईल. हे ही ब्रामणवादी जाणुन आहे. शोषण ज्याचं होतं त्यांच्या साठी संविधान लास्ट रिसॉर्ट आहे. जरी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होत नसली तरी. २२ टक्के भारतीय दलित आदिवासी अल्पसंख्याकाचा असंतोष दाबायचा असेल तर संविधान आहे तसंच आहे हे दाखवनं गरजेचं आहे शोषणकर्त्यांना.
Sep 30, 2020 7 tweets 2 min read
हातरस येथील घटना गंभीर आणि दुर्मिळ असली तरीही या घटनेवरून केवळ योगी,यूपी,बीजेपी यांना पाहून आगपाखड आणि विरोध करणाऱ्यांनी ध्यानात घ्या..

थोर संतांचा वारसा लाभलेल्या याच पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात विहिरीत पोहायला गेले म्हणून खालच्या जातीतल्या Image मुलांना नागडं करून ढुंगणावर बसवलं होतं तापलेल्या फरशीवर, मजुरी वाढवून मागितली म्हणून आईशी संभोग कर किंवा विष्ठा खा हे प्रकरण सुद्धा इथंच घडलंय..
नितीन आगे या विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणात रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांनीं जबानी फिरवली,
Sep 30, 2020 7 tweets 2 min read
If this image does not hurt us, nothing will!

"The uniformed thugs of Adityanath forcibly burnt(not cremated) the body of the 19-year-old Dalit woman who was raped and murdered, by four upper caste men in Uttar Pradesh’s Hathras, at 3 a.m after locking up her family! "It appears that my sister has been cremated; the police are not telling us anything. We begged them to let us bring her body inside the house one last time, but they didn't listen to us," the woman’s brother told The Indian Express at 3.30 am Wednesday.
Sep 28, 2020 7 tweets 1 min read
लता मंगेशकर .....

बाईचा आवाज छान, बाई गाते छान, बाईला भारतरत्न देखील मिळालाय, लोक यांना भारताची गानकोकिळा म्हणतात.

पण जेव्हा या गानकोकिळेच्या घरासमोर बीएमसी ने ब्रिज बनवायला घेतला तेव्हा ही गानकोकीळा कावळ्याच्या आवाजात गुरगुरत म्हणाली "जर माझ्या घरासमोर हा ब्रिज बनवला तर मी भारताचे नागरिकत्व त्यागुन पाकिस्तानात जाऊन राहील" पहा किती हे भारतरत्नचे देशप्रेम......
Sep 25, 2020 6 tweets 1 min read
अल्लाद्दुन खिलजी ने जेवढं हिंदूच नुकसान केलं नसेल तेवढं नुकसान मोदी हिंदुचं करत आहे. शिक्षण व शेती धोरणाची वाट तर लावलीच पण रोजगाराची परिस्थिती बिकट करुन ठेवली. काश्मीर ३७०, CAA, आणि राम मंदिराच्या मोबादल्यात हिंदुना काय दिले ? शासकीय नौकऱ्या शिल्लकच नसताना खासगी क्षेत्रात किमान कायद्यान्वये पर्मनंट रोजगाराची प्रोवीजन जी होती ती पण काढुन घेतली. कोणत्याही हिंदु परिवाराचं सरासरी आर्थिक उत्पन्न व आर्थिक स्थिरता ही २०१४ पासुन सतत ढासळत आलेली आहे.
Sep 17, 2020 11 tweets 2 min read
भैय्यासाहेब आंबेडकर म्हणजेच यशवंत भीमराव आंबेडकर..!

६ डिसेंबर १९५६ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर भैय्यासाहेब भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले. 'मी सारा भारत बौद्धमय करीन’ हा बाबासाहेबांचा संकल्प उराशी घेऊन भैय्यासाहेबांनी काम सुरु केले. Image त्यांनी अनेक ठिकाणी धम्मदीक्षेचे कार्यक्रम घेतले, धम्म परिषदा भरविल्या, धम्म मेळावे सर्वत्र होत होते. प्रचार सर्वत्र जोरात सुरू केला. १९६२ ते ६८ दरम्यान महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य (आमदार) असतांना भैय्यासाहेबांनी विधानपरिषदेत नवबौद्धांच्या हक्कांबद्दल हिरीरीने बाजू मांडली
Sep 11, 2020 4 tweets 1 min read
बहुजन समाजाला कायम विनोदाचा विषय बनवता यावं म्हणूनच भाजप rss ने कंगनाची भेट घेऊन रामदास आठवलेंना 'सेल्फ गोल' करायला लावला. अर्थातच यात रामदास आठवले यांची काहीच चूक नाही असं नाही. Image त्यांची सर्वात मोठी चूक म्हणजे 2014 पासून त्यांनी बीजेपी RSS ची संगत धरली आणि अजूनही सोडली नाही हीच आहे. भाजप rss चं हे नीच बहुजनविरोधी राजकारण समजून घ्या. अर्थातच संघोट्यांचा हा डाव पुर्णतः फसला आहे.
Sep 9, 2020 4 tweets 1 min read
शेमारु नावाचं एक चॕनल लागलाय अचानक ...ते बघत बसलो होतो ....(मी काहीही बघतो ) त्यावर महा मुव्ही नावाचा प्रकार आला ....यातला महा मुव्ही आहे लग्न पहावं करुन ....उमेश कामत आणि मुक्ता बर्वे आणि ईतर ... कंटेंट असा की ... मुलीला मंगळ आहे .....आणि मुलाला कसलातरी खडाष्टक नावाचा योग आहे.. ....आणि त्यातुन तरुन जाणारं लग्नाला आसुसलेलं जोडपं ......
सुधरा यार .....मराठीत ही पेठीय शेंबडी आणुन त्या आद्यचित्रनगरीची माती केलीतच ....
.त्यात ग्रामीण चित्रपट हा भयाण प्रकार आहे .....
मराठी सद्यचित्रपट हा भिषण प्रकारच आहे ...आता गाव तसं चांगलं हा चित्रपट पहातोय .....
Sep 6, 2020 4 tweets 1 min read
गीता बायबल कुराणाचा
रात्री कोर्टात रंगला वाद ।
टेबलावरच्या संविधानाकडे
जो तो मागत होता दाद ॥

बायबल म्हणाला मी मोठा
माझा जगात वाजे डंका ।
पण धर्मांतराची यादी वाचून
आली संविधानाला शंका ॥ Image गीता म्हणाली माझा निर्माता
साक्षात भगवान श्रीकृष्ण ।
पण साक्षीदार हजर नव्हता
तेव्हा उभा राहिला मोठा प्रश्न ॥

मै बडा मै बडा असं म्हणत
कुराणाने मांडली स्वतःची बाजु ।
पण उलट तपासणी होताच
न्यायाचा हलू लागला तराजू ॥
Sep 1, 2020 4 tweets 3 min read
सर्वसामान्य जनता तरी किती दिवस लॉकडाऊन सहन करेल ? हाताला काम नाही, पोटाला जेवण नाही. जनतेचा संयम सुटत चालला आहे. सरकारला जनतेची एवढीच काळजी आहे तर सरकारने कोरोनाची जी प्रतिबंधक साधनं आहेत ती जनतेला मोफत उपलब्ध करून द्यावी. मास्क, सॅनिटायझर, हॅन्डवोश, साबण यांचं मोफत वाटप करावं. ImageImageImageImage सार्वजनिक गर्दीची ठिकाणं वेळोवेळी निर्जंतुक करून घ्यावीत. योग्य ती प्रतिबंधात्मक खबरदारी घेतली तर कोरोनाला घाबरण्याचं कारण नाही. आणि ज्यांना कोरोनाची जास्तच भीती वाटते किंवा जे हायरिस्क पेशंट आहेत ते स्वइच्छेने घरीच थांबतील. सर्वांना का कोंडून ठेवत आहात ?