How to get URL link on X (Twitter) App
असल्याचा जाणीवपूर्वक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. सदावर्ते काय बोलतात किंवा त्यांची भूमिका काय आहे याचा आणि भाजपचा किंवा देवेंद्र फडणवीसांचा काहीच संबंध नाही, सदावर्ते हा माणूस तसा थोडा आगाऊ आहे, जेव्हा मराठा समाजाला देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं, ते+
मोठे टेन्शन ताईंना आहे, राष्ट्रीय बेरीज करण्याच्या बेतात असणाऱ्या वडिलांच्या घरातच वजाबाकी होते हे काही बरे नाही, याचे प्रचंड मोठे दुःख मनात आहे. आणि ताईंना ते जगाला दाखवायचेही नाही, देवेंद्र फडणवीस तर काहीच करत नाहीत मग करतात तरी काय असा यक्षप्रश्न ताईंना पडला आहे.
म्हणा मराठा बांधवांच्या वाट्याला त्यांनी काय दिलं?
मराठा समाजाला आरक्षण दिले. खरंतर सुप्रीम कोर्टात आरक्षण जेव्हा स्थगित झाले तेव्हा राज्यात शरद पवारांच्या विचारातून आलेलं उद्धव ठाकरे सरकार होतं, जेव्हा सुप्रीम कोर्टात सुनावण्या होत्या तेव्हा त्या ठिकाणी मराठा आरक्षणची बाजू राज्य सरकार लढवत होते, मात्र शरद पवारांनी आजपर्यंत कधीच+
रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं पवार साहेब बोलून गेले. त्यात त्यांनी वापरलेला नैतिकता हा शब्द माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विचार करायला लावत होता.
आव्हानं आणि रोज नवी संकटं उभी केली जात होती आणि प्रत्येक आव्हानाला पेलत, सामोरे जात हा फडणवीस नावाचा बहाद्दर काटेरी खुर्ची सांभाळत होता, एकीकडं तत्कालीन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसारखा गद्दार पक्ष सोबतीला होता, रोज पाठिंबा काढण्याच्या धमक्या सुरू होत्या, एकीकडं रोज विरोधकांच्या+
सातपुते यांना हीनवत दलित समाजातून आले आहेत, राखीव मतदारसंघातून आले आहेत याची मुद्दाम जाणीव करून देत जातीयवाद करण्याचा प्रयत्न केला, सभागृहात जितेंद्र आव्हाड रामभाऊंना म्हणाले, "तुम्ही ज्या माळशिरस मतदारसंघातून येता तो राखीव आहे, आणि तो राखीव कुणामुळे आहे माहितेय? डॉ. बाबासाहेब+
आयुष्यभर पुरेल आणि सल राहील अशी अद्दल घडवली. आजचा निवडणूक आयोगाचा निकाल हा जेवढा सच्चा शिवसैनिकांना आनंद देणारा आहे, त्याहीपेक्षा जास्त भाजपा भक्तांना आनंद देणारा आहे, कारण सत्तेसाठी पाठीत खंजीर खुपसलेल्या उद्धव ठाकरेंची उतरती कळा याची देही याची डोळा पाहायला मिळाली. आजची त्यांची+
ठाकरेंनी त्या जागेवर ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याची तयारी केली आहे. ऋतुजा लटके या स्व. आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. त्या सध्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी असल्याने त्यांची निवडणूक लढविण्याची शक्यता धूसर आहे. कारण त्यांचा राजीनामा मंजूर न होता तांत्रिक गोष्टीत+
वर्षे बाकी आहेत मात्र बारामतीच्या बुरुजांना हादरे बसायला सुरुवात झालीय.
केवळ आजार, आजार आणि आजार या शिवाय त्यांनी वेगळं काही त्यात सांगितलं असेल असं मला वाटत नाही.
खरंतर हा निर्णय 2017 मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि सुभाष (बापू) देशमुख हे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री असताना त्यांनी घेतला होता. मात्र त्यांनतर 2019 ला झालेल्या सत्ताबदलानंतर उद्धव ठाकरेंच्या महाआघाडी सरकारने तो निर्णय रद्द करत शेतकऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवलं होतं.+
पाहताना प्रेक्षकांचे मन हेलावते.
दगा आहे, आणि शिवसेनेने राजघराण्याला दगा देऊन मोठं नुकसान करून घेतलं आहे.
संबंधित 7 प्रॉपर्टीवर सकाळीच धाडी टाकल्या गेल्या आहेत, सध्या परब ज्या शासकीय निवासस्थानी आहेत तिथेच सकाळपासून धाड सुरूच आहे.
राष्ट्रवादीचे शरद पवार म्हणाले आमचा उमेदवार निवडून येऊन उरलेली मतं आम्ही संभाजीराजेंना देणार! उरलेली? खरंतर उरलेली मतं हा शब्दच चांगला नाही, तुम्हाला द्यायची होती तर हक्काची उमेदवारी आणि तीही पहिली द्यायला पाहिजे होती. मात्र त्या स्टेटमेंट नंतर 24 तासांनी शरद पवारांनी पलटी मारली+
शपथेवर का बोलले नाहीत? हा खरा सवाल आहे!
समर्पित भावनेने काम करणारे गुरुजी थोर आहेत!
जाहीर केलं होतं. त्यांनी तशी घोषणा केल्यानंतर शिवसेना इकडे सतर्क होत आज पहाटेपासूनच शिवसैनिक रेल्वेस्टेशनवर जाऊन वाट बघत बसले होते आणि त्यांना तिथेच बसवत राणा दांपत्य थेट विमानाने मुंबईत दाखल झाले आहे. ताटकळत बसलेल्या शिवसैनिकांचा चांगलाच हिरमोड झाला. एकीकडे हे शिवसैनिक+
समाजात मोठ्या परिणाम करतात!
मुळात शरद पवार यांनी आज मोदीजींना भेटल्यानंतर जी प्रेस घेतली आणि त्यात जे मुद्दे सांगितले तेचह संशयास्पद आहेत, राज्यातील राज्यपालांच्या कात्रीत अडकलेल्या 12 आमदारांचा नियुक्तीचा विषय मोदीजींना बोललो असल्याचं ते म्हणतात, मात्र त्या 12 आमदारांच्या निवडीत पंतप्रधानांचा काय सहभाग+