vikas waghamare (Modi Ka Parivar) Profile picture
जिल्हा सरचिटणीस, भाजपा सोलापूर पूर्व🌷 युवा ग्रामपंचायत सदस्य, वाघोली, ता.मोहोळ कवी, लेखक, रसिक, वक्ता, कार्यकर्ता, हितचिंतक, किसानपुत्र...🚶
Oct 28, 2023 11 tweets 2 min read
महत्त्वाचा थ्रेड ..👇
एका बाजूला मराठा आरक्षणाचं आंदोलनं निर्णायक टप्प्यावर आहे अन् दुसऱ्या बाजूला एक घटक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना व्हिलन बनविण्याच्या प्रयत्नात आहे. कालपासून काहीजणांच्या पोस्ट पाहून थोडं वाईट वाटलं, गुणरत्न सदावर्ते हा देवेंद्र फडणवीस यांचा माणूस+ Image असल्याचा जाणीवपूर्वक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. सदावर्ते काय बोलतात किंवा त्यांची भूमिका काय आहे याचा आणि भाजपचा किंवा देवेंद्र फडणवीसांचा काहीच संबंध नाही, सदावर्ते हा माणूस तसा थोडा आगाऊ आहे, जेव्हा मराठा समाजाला देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं, ते+
Sep 13, 2023 8 tweets 2 min read
काल उरलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अत्यंत संतापून एक वाक्य उच्चारलं की, “देवेंद्र फडणवीस करतात तरी काय ?”
आणि त्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की, त्यांच्या संतापाचे दुसरे काही कारण नाही, सध्या आपल्या वडिलांचा पक्ष फुटल्याचे प्रचंड+ Image मोठे टेन्शन ताईंना आहे, राष्ट्रीय बेरीज करण्याच्या बेतात असणाऱ्या वडिलांच्या घरातच वजाबाकी होते हे काही बरे नाही, याचे प्रचंड मोठे दुःख मनात आहे. आणि ताईंना ते जगाला दाखवायचेही नाही, देवेंद्र फडणवीस तर काहीच करत नाहीत मग करतात तरी काय असा यक्षप्रश्न ताईंना पडला आहे.

खरंतर+
Sep 5, 2023 6 tweets 2 min read
थ्रेड👇
आज शरद पवार एका रात्रीत मराठा आरक्षणाच्या व्यासपीठावर जाऊन फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत, मात्र स्वतः शरद पवार याच महाराष्ट्राचे एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून म्हणा, नाहीतर मराठा मुख्यमंत्री+ Image म्हणा मराठा बांधवांच्या वाट्याला त्यांनी काय दिलं?
तेही सोडा, देवेंद्रजी फडणवीस यांना आज इतक्या द्वेषाने लक्ष्य करण्यात शरद पवार पुढाकार घेताहेत, त्या पवारांना मराठा बांधवांनो, एवढंच सांगा की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2018 साली मराठा आरक्षणाचा कायदा केला आणि मराठा+
Sep 3, 2023 16 tweets 3 min read
महत्त्वाचा थ्रेड👇
मराठा आरक्षणाचा विषय आला तेव्हा तेव्हा “फडणवीस” धावून आले. शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीत कधीच मराठा बांधवांना आरक्षण दिले नाही. पण देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण चळवळीने वेग घेतला आणि त्यांच्या चाणाक्ष, अभ्यासू आणि धोरणात्मक बुद्धीने+ Image मराठा समाजाला आरक्षण दिले. खरंतर सुप्रीम कोर्टात आरक्षण जेव्हा स्थगित झाले तेव्हा राज्यात शरद पवारांच्या विचारातून आलेलं उद्धव ठाकरे सरकार होतं, जेव्हा सुप्रीम कोर्टात सुनावण्या होत्या तेव्हा त्या ठिकाणी मराठा आरक्षणची बाजू राज्य सरकार लढवत होते, मात्र शरद पवारांनी आजपर्यंत कधीच+
Jun 4, 2023 7 tweets 2 min read
थ्रेड👇
परवा ओरिसात रेल्वे दुर्घटना घडली अन शरद पवार सवयीप्रमाणे राजकारण करायला पुढं आले, बोलता बोलता त्यांना स्व. लालबहाद्दूर शास्त्रींची आठवण आली, एकदा दुर्घटना घडली होती आणि शास्त्रींनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, आता याही दुर्घटनेनंतर+ Image रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं पवार साहेब बोलून गेले. त्यात त्यांनी वापरलेला नैतिकता हा शब्द माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विचार करायला लावत होता.

वयाने आणि राजकारणात जेष्ठ असलेले शरद पवार आज नैतिकतेचे धडे देत आहेत, मात्र त्यांच्या इतिहास काळात थोडं जायला हवं असं सतत+
Mar 22, 2023 21 tweets 4 min read
महत्वाचा थ्रेड👇
बारामतीच्या पवारांना बामणाचं पोरगं आणि तेही आपल्यापेक्षा कमी वयाचं, आपल्या डोळ्यादेखत राजकारणात आलेलं पोरगं मुख्यमंत्री झालं हेच खटकायला लागलं होतं अन त्या तरुण मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीसांच्या भोवती आंदोलन, संप आणि मोर्चाचे फास आवळायला लागले. रोज नवी+ आव्हानं आणि रोज नवी संकटं उभी केली जात होती आणि प्रत्येक आव्हानाला पेलत, सामोरे जात हा फडणवीस नावाचा बहाद्दर काटेरी खुर्ची सांभाळत होता, एकीकडं तत्कालीन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसारखा गद्दार पक्ष सोबतीला होता, रोज पाठिंबा काढण्याच्या धमक्या सुरू होत्या, एकीकडं रोज विरोधकांच्या+
Mar 3, 2023 15 tweets 3 min read
महत्वाचा थ्रेड👇
कालचा दिवस आमदार रामभाऊ सातपुते यांनी गाजवला, अख्ख्या सभागृहाला हालवून सोडत राष्ट्रवादीला कामाला लावलं, जितेंद्र आव्हाड हे कुत्सितपणे नेहमी जातीयवादी आणि हिंदूद्वेष्टी टीकाटिप्पणी करत असतात, ती राष्ट्रवादीची संस्कृतीच आहे, काल ते नेहमीप्रमाणे आमदार रामभाऊ+ सातपुते यांना हीनवत दलित समाजातून आले आहेत, राखीव मतदारसंघातून आले आहेत याची मुद्दाम जाणीव करून देत जातीयवाद करण्याचा प्रयत्न केला, सभागृहात जितेंद्र आव्हाड रामभाऊंना म्हणाले, "तुम्ही ज्या माळशिरस मतदारसंघातून येता तो राखीव आहे, आणि तो राखीव कुणामुळे आहे माहितेय? डॉ. बाबासाहेब+
Feb 17, 2023 9 tweets 2 min read
थ्रेड👇
ज्या पवारांनी पूर्ण आयुष्यभर दगाबाजीचे राजकारण केले त्यांच्याच मांडीवर बसण्याच्या मोहापायी उद्धव ठाकरेंनीसुद्धा देवेंद्र फडणवीसांसोबत दगाबाजीचे राजकारण केले. पण फडणवीस हे काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत,तुमचा एक तर माझे एकास लाख म्हणत योग्य वेळ येऊ दिली आणि उद्धव ठाकरेंना+ आयुष्यभर पुरेल आणि सल राहील अशी अद्दल घडवली. आजचा निवडणूक आयोगाचा निकाल हा जेवढा सच्चा शिवसैनिकांना आनंद देणारा आहे, त्याहीपेक्षा जास्त भाजपा भक्तांना आनंद देणारा आहे, कारण सत्तेसाठी पाठीत खंजीर खुपसलेल्या उद्धव ठाकरेंची उतरती कळा याची देही याची डोळा पाहायला मिळाली. आजची त्यांची+
Oct 12, 2022 5 tweets 2 min read
अंधेरी पूर्वची पोटनिवडणुक लागलीय, भाजपने अजून आपले पत्ते ओपन केले नाहीत, मात्र देवेंद्रजी म्हणाले आहेत आम्ही भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना मिळून युतीमध्ये ही जागा लढवणार आहोत. मात्र ती जागा दोघांपैकी कुणाच्या वाट्याला सोडायची हे आम्ही अजून बैठक घेऊन ठरवू!
इकडे मात्र उद्धव+ ठाकरेंनी त्या जागेवर ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याची तयारी केली आहे. ऋतुजा लटके या स्व. आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. त्या सध्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी असल्याने त्यांची निवडणूक लढविण्याची शक्यता धूसर आहे. कारण त्यांचा राजीनामा मंजूर न होता तांत्रिक गोष्टीत+
Aug 6, 2022 9 tweets 2 min read
थ्रेड👇
आज देशाच्या अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामण यांच्या बारामती लोकसभेचा प्रवास दौरा जाहीर झाला. येत्या 16, 17 व 18 ऑगस्ट या तीन दिवशी निर्मलाजी स्वतः बारामती लोकसभेत तळ ठोकून असणार आहेत. याचाच अर्थ आता भाजपाने मिशन बारामती लोकसभा हातात घेतले आहे. लोकसभा निवडणुकांना अजून दोन+ वर्षे बाकी आहेत मात्र बारामतीच्या बुरुजांना हादरे बसायला सुरुवात झालीय.

सध्या केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री असलेल्या स्मृतीजी इराणी यांनीही 2014 च्या अगोदर अमेठीमध्ये काँग्रेसी गांधींच्या अस्ताची सुरुवात अशीच केली होती, 2014 ला स्मृतीजींना थोडक्यात विजयाने हुलकावणी दिली मात्र+
Jul 26, 2022 6 tweets 2 min read
गेले दोन - तीन दिवस झाले उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे टिझर येताहेत, ते पाहत असताना कमालीची कीव येते, इतक्या टुकार गप्पा आणि टोमणे केवळ तेच मारू शकतात. मुलाखत पाहणं सोडा, टिझरही पाहणं जीवावर येतंय. मात्र त्या टिझरमध्ये सर्वात जास्त भांडवल काय असेल तर ते त्यांच्या आजारपणाचं आहे.+ केवळ आजार, आजार आणि आजार या शिवाय त्यांनी वेगळं काही त्यात सांगितलं असेल असं मला वाटत नाही.
मला हे ऐकत असताना भाजपाचे गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहरजी पर्रीकर यांचा फोटो सतत डोळ्यासमोर येत होता. एका दुर्धर आजाराशी झुंज देत असताना आपण एका राज्याचे मुख्यमंत्री आहोत,+
Jul 16, 2022 14 tweets 3 min read
थ्रेड👇
परवाच भाजपा- शिंदे युती सरकारने काही अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले, त्यातला एक म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना थेट मतदान करण्याचा अधिकार दिला. हा निर्णय घेतला त्यावेळी खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.+ खरंतर हा निर्णय 2017 मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि सुभाष (बापू) देशमुख हे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री असताना त्यांनी घेतला होता. मात्र त्यांनतर 2019 ला झालेल्या सत्ताबदलानंतर उद्धव ठाकरेंच्या महाआघाडी सरकारने तो निर्णय रद्द करत शेतकऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवलं होतं.+
Jun 24, 2022 5 tweets 2 min read
मला दोन - तीन दिवसांपासून पिंजरा सिनेमाची आठवण येतेय, व्ही. शांताराम यांनी पिंजरा' ही एका तत्वनिष्ठ, ब्रह्मचारी आणि आदर्शवादी शिक्षकाची केवळ एका तमाशातील बाईच्या नादी लागून व मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतिक, आत्मिक आणि सामाजिक अध:पतनाची कथा चांगली रंगवलीय. ती+ पाहताना प्रेक्षकांचे मन हेलावते.

गुरुजी सुरुवातीला स्वतःला आदर्शवादी मास्तर समजत असतात, अशातच गावात तमाशा आल्यानंतर रागाने तमाशाचा तंबू पाडला जातो, त्यावेळी तमाशातील बाई मास्तरला शाप देते की,
"मास्तर, एक दिवस बोर्डावर तुणतुणं घेऊन नाय उभा केलं तर नावाची चंद्रकला नव्हं"

मग+
May 27, 2022 8 tweets 2 min read
"चर्चेत ठरवण्यात आलेला ड्राफ्ट नंतर परस्पर बदलण्यात आला आणि उद्धव ठाकरेंनी माझा फोनही उचलला नाही" असा गौप्यस्फोट संभाजीराजे छत्रपती यांनी आज केला आहे. शिवसेनेच्या या कुटील कारस्थानामुळे आज संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. खरंतर हा छत्रपती घराण्याशी खूप मोठा+ दगा आहे, आणि शिवसेनेने राजघराण्याला दगा देऊन मोठं नुकसान करून घेतलं आहे.

जी शिवसेना छत्रपती आणि मराठी मुलाखांच्या गप्पा मारते त्यांनीच राजघराण्याला असा शब्द फिरवून दगा द्यावा हे दुर्दैवी आहे.
आज राजेंनी खुलासा केल्यानंतर मला मागची एक घटना आठवली, जेव्हा 2019 ला विधानसभा निवडणुका+
May 26, 2022 8 tweets 2 min read
थ्रेड👇
केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना अटक करण्यासाठी पोलीस प्रशासनावर कसा दबाव टाकला जात होता हे ऑन रेकॉर्ड महाराष्ट्राने पाहिले, एवढा माज आणि मग्रुरी मंत्री अनिल परब तेव्हा दाखवत होते. आज त्याच अनिल परबांवर ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे, सोबतच परबांशी+ संबंधित 7 प्रॉपर्टीवर सकाळीच धाडी टाकल्या गेल्या आहेत, सध्या परब ज्या शासकीय निवासस्थानी आहेत तिथेच सकाळपासून धाड सुरूच आहे.

शिवसेनेने हट्ट करून किरीट सोमय्या यांच्या राजकीय करिअरला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत तिकीट कापण्यासाठी अडून बसले, पण आज तेच किरीट सोमय्या सेनेच्या+
May 25, 2022 14 tweets 3 min read
#महत्वाचा_थ्रेड
छत्रपती संभाजीराजे यांनी महाआघाडीकडे राज्यसभेची उमेदवारी मागितली, काही दिवस वाटही पाहिली मात्र त्यांचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेने अक्षरशः अपमान केला, जेव्हा पहिल्यांदा राज्यसभेचा विषय आला आणि राजेंनी सांगितलं की "मी अपक्ष फॉर्म भरणार आहे मला मदत करावी." तेव्हा+ Image राष्ट्रवादीचे शरद पवार म्हणाले आमचा उमेदवार निवडून येऊन उरलेली मतं आम्ही संभाजीराजेंना देणार! उरलेली? खरंतर उरलेली मतं हा शब्दच चांगला नाही, तुम्हाला द्यायची होती तर हक्काची उमेदवारी आणि तीही पहिली द्यायला पाहिजे होती. मात्र त्या स्टेटमेंट नंतर 24 तासांनी शरद पवारांनी पलटी मारली+
May 6, 2022 18 tweets 3 min read
महत्वाचा थ्रेड👇
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचा काल कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी चौकशी समितीसमोर जबाब नोंदवला, त्यात त्यांनी मांडलेली भूमिका ऐकल्यानंतर धक्का बसला, मला त्यांच्या मागच्या अनेक स्टेटमेंटची आठवण आली, कारण शरद पवार जे बाहेर बोलत होते ते आतमध्ये आयोगासमोर+ शपथेवर का बोलले नाहीत? हा खरा सवाल आहे!

कोरेगाव भीमाचा हिंसाचार झाला 1 जानेवारी 2018 रोजी, आणि 2 जानेवारी 2018 ला शरद पवार मीडियासमोर आले, अजून पुरता हिंसाचार थांबला नव्हता, द्वेष आणि हिंसा मनात धगधगत होती, त्यावेळी मिडियासमोर येऊन शरद पवार म्हणाले की, "मी वढू गावातून माहिती+
May 4, 2022 4 tweets 1 min read
कोरेगाव भीमाच्या दंगलीत भिडे गुरुजींचा सहभाग नाही!
पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून भिडे गुरुजींचे नाव वगळण्यात आलं. भिडे गुरुजी विरोधात कोणताही पुरावा नाही.

खरंतर पहिल्या दिवसांपासून आम्ही म्हणतोय की गुरुजी अशा कृत्यात अजिबात नसतात, देव, धर्म आणि देशासाठी अखंड हयातभर+ समर्पित भावनेने काम करणारे गुरुजी थोर आहेत!

शरद पवारांनी केवळ द्वेष करत त्याला रंग देऊन समाजात दुही माजवण्याचे काम केले, पवार ज्यांना विचारवंत समजतात ते आज अर्बन नक्षलवादी म्हणून काही तुरुंगात आहेत, काही जामिनावर बाहेर! बाहेर मिडियासमोर काहीही द्वेषपूर्ण वक्तव्ये करणारे+
Apr 22, 2022 11 tweets 2 min read
थ्रेड👇
अपक्ष खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण करण्याच्या मुद्द्यावर शिवसेनेला चांगलंच कोंडीत पकडलं आहे. राज्याला लागलेल्या साडेसाती आणि शनीतून मुक्तता मिळवण्यासाठी आम्ही मातोश्रीवर येणार असून संकटमोचक हनुमानाची चालीसा म्हणणार असल्याचं त्यांनी+ जाहीर केलं होतं. त्यांनी तशी घोषणा केल्यानंतर शिवसेना इकडे सतर्क होत आज पहाटेपासूनच शिवसैनिक रेल्वेस्टेशनवर जाऊन वाट बघत बसले होते आणि त्यांना तिथेच बसवत राणा दांपत्य थेट विमानाने मुंबईत दाखल झाले आहे. ताटकळत बसलेल्या शिवसैनिकांचा चांगलाच हिरमोड झाला. एकीकडे हे शिवसैनिक+
Apr 21, 2022 12 tweets 2 min read
थ्रेड👇
आज एक बातमी वाचली आणि मला प्रकर्षाने देवेंद्रजी फडणवीस यांची आठवण आली. राजकीय पक्षाच्या आणि राजकीय नेत्यांच्या मांदियाळीत भाजपा आणि देवेंद्र फडणवीस हे कसे वेगळे आहेत याचं फक्त एक उदाहरण बघा! तुम्ही कौतुक करावं किंवा त्यांची वाहवा करावी असं नाही, पण या छोट्या गोष्टी+ समाजात मोठ्या परिणाम करतात!

कोरोना प्रादुर्भावाचा भयंकर मोठा काळ सुरू होता, एका बाजूला सामान्य नागरिक ऑक्सिजन, इंजेक्शन, बेड, उपचार यासाठी वणवण फिरत होते, कोव्हीड सेंटर फुल्ल होते, काहींमध्ये घोटाळे सुरू होते, नागरिक जिवाच्या आकांताने प्रयत्न करून उपचार घेण्यासाठी धडपडत होते,+
Apr 6, 2022 10 tweets 2 min read
महत्वाचा थ्रेड👇
सकाळीच राष्ट्रवादीचा वसुलीबाज योद्धा अनिल देशमुखांना CBI ने उचलून दिल्लीला तिहार जेलमध्ये नेले, आणि दुपारीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिल्लीत मोदीजींची भेट घेतली. जेव्हापासून अनिल देशमुख अडकले तेव्हापासून शरद पवार अस्वस्थ आहेत,हे ओळखायला कशाची गरज नाही.+ मुळात शरद पवार यांनी आज मोदीजींना भेटल्यानंतर जी प्रेस घेतली आणि त्यात जे मुद्दे सांगितले तेचह संशयास्पद आहेत, राज्यातील राज्यपालांच्या कात्रीत अडकलेल्या 12 आमदारांचा नियुक्तीचा विषय मोदीजींना बोललो असल्याचं ते म्हणतात, मात्र त्या 12 आमदारांच्या निवडीत पंतप्रधानांचा काय सहभाग+