भिकु 🔥👇 Profile picture
#म #मराठी 🚩🏹🚩 👻 वैयक्तिक मत😎 वर्तमानात वावरणारा🙌 #बेळगाव_महाराष्ट्राचे... क्या आप भिकू म्हात्रे को जाणते हो...? #BTC 🇮🇳 🇭🇲
Jul 31, 2022 6 tweets 2 min read
संजय राऊत यांना ज्या पत्राचाळ प्रकरणात गुंतवलं गेलं आहे ते प्रकरण मुळात काय आहे हे जाणून घेऊया

CAG ने 2014 साली पत्राचाळ प्रकरणात 1400 कोटी रु. घोटाळा झाल्याचा ठपका ठेवला. ED ने 18 साली तपास चालू केला तत्पूर्वी पहिली तक्रार आणि तपास खेरवाडी पोलीस स्टेशन इथे *HDIL* विरुद्ध झाला पुढे हा तपास इकोनॉमिकल ऑफेन्स विंग मुंबई ने केला.
2008 साली पत्राचाळ ज्याची जागा 48 एकर होती त्यातील 13.8 एकर जागा यशस्वी बोली व ट्रायपार्टी अग्रीमेंट (बिल्डर+सोसायटी कार्यकारणी-19 लोक+म्हाडा)नंतर पुनर्विकासासाठी गुरुआशिष कंस्ट्रक्शनला देण्यात आली ज्याचे संचालक प्रविण राऊत होते
Apr 4, 2021 6 tweets 3 min read
कोरोना ची भीती कमी करून महाराष्ट्रात कोरोना वाढवन्याचे भाजप चे षडयंत्र आणि त्याला मनसे पाठिंबा. 🤔..???

आपल्या सगळ्यांना कल्पनाच आहे कि महाराष्ट्राची ओळख देशात औद्योगिक राजधानी अशी आहे... परदेशातील सर्वात जास्त आगमन व प्रस्थाने हे महाराष्ट्रातुनच होत असतात... महाराष्ट्रात कोरोना संक्रमण वाढत असताना भाजप नेत्यांची आगळीक आपल्याला स्पष्ट दिसते..
मागे भाजप ने मंदिर उघडा अशी मागणी केली जिला नागरिकांचा अल्प प्रतिसाद होता,परंतु, जी आंदोलने या साठी केली त्यात बहुतांश भाजप नेत्यांनी मास्क घालणे पसंत केले नाही
Mar 18, 2021 10 tweets 4 min read
Is #SachinVaze being trapped.?
सचिन वाझें ना अडकवल जातंय..?

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा घराबाहेर जिलेटीन चा कांड्या असलेली स्कॉर्पिओ 25 फेब्रुवारी ला मिळाली त्यासोबतच धमकी असलेले पत्र देखील मिळाले. मनसुख हिरेन यांच्या नावावर हि गाडी होती.सुरुवातीला याची चर्चा कमी झाली पण योगायोग तो काय पहा ..!! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सचिन वाझे आणि हिरेन यांचात संभाषनाचा CDR आपल्याला मिळाल्याचा दावा केला,अगदी तेव्हाच हिरेन चा मृतदेह कळवा खाडीत मिळाला.आधी कसलाच संशय नसलेल्या हिरेन यांचा पत्नीला देखील वाझे यांच्यावर संशय यायला लागला..
Mar 16, 2021 9 tweets 2 min read
*मुंबईला "बाई" व अहमदाबादला "मॅडम" बनवण्याचा कट !!🤔
गुजरात आज अख्खी मुंबईच तळाखाली घालत आहे.
● *मुंबई गुजरातची कधीच होणार नाही हे लक्षात आल्यावर मोदीनी मुंबईचे लचके तोडायला सुरवात केली आतापर्यंत हजारो कंपन्या राष्ट्रीय स्तरावरचे उद्योग कार्यालये हलवली आहेत.* ● हे हलवण्यासाठी महाराष्ट्राचा अनाजी दत्तो म्हणजे फडणवीस वापरला आहे.
मुंबईचा विकास बंद करुन ती भकास बनवण्याचे षडयंत्र २०१४ पासुन सुरु झाले. अब्जावधीचा हिरे व्यापार केव्हाच गुजरातला ट्रान्सफर झाला आहे.हा मोदी सर्व आतंरराष्ट्रीय नेत्यांना मुंबई ऐवजी अहमदाबादलाच घेवून गेला आहे.
Mar 2, 2021 14 tweets 6 min read
#Mansi_soni गोष्ट 2005 ची ज्यावेळी #NarendraModi गुजरात चे CM होते. प्रदीप शर्मा हे त्यावेळी कच्छ चे कलेक्टर होते तिथे एका इमारतीचे आणि बागेचे नूतनीकरण करायचे होते.एका मुलीला हे काम दिले गेले IAS शर्मा हे NM सोबत काम करत होते काम पूर्ण झाले 27 जानेवारी ला ह्या कामाचे उदघाटन झाले मुलीच्या चांगल्या कामाबद्दल IAS शर्मा यांनी त्यामुलीची ओळख मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना करून दिली.मुलगी दिसायला सुंदर, हुशार कुशल आणि तरबेज होती पेशाने आर्किटेक्ट होती.इथेच ब्रह्मचारी त्या मुलीवर भाळले आधी ई-मेल ची देवाणघेवाण ही सरकारी ई-मेल वरून झाली.