How to get URL link on X (Twitter) App
https://twitter.com/chetanshendge/status/1499996502626021378मनुवाद्यांच्या अवघड जागेवर .. त्यांच्या कपाळात गोट्या येणारंच की !
त्याच्या डोळ्यावरच्या गोल चष्मा पाहिला... शोषित वर्गासाठी लढण्याची त्याची तळमळ आणि चळवळ पाहिली.. त्याचा संघर्ष पाहीला.. त्याचा प्रस्थापित व्यवस्थेशी दिलेला लढा पाहिला.. आणि जो शब्द एकदाही उच्चारला नाही तो शब्द या चित्रपटाचे 👇
आणि पटकथा जर उत्तम असेल तर तुम्ही सोन्यासारखा चित्रपट बनवू शकता याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे GOW.
आठ वार करायचे कसे. याचं उत्तम उदाहरण म्हणजेच ' Fandry '.
झोपडित राहणाऱ्या पण परिस्थितीशी झगडनाऱ्या लोकांचे जीवन चित्रित करणारी " आघात " ही कादंबरी, अण्णाभाऊंना कशी सुचली असेल हा प्रश्न पडत नाही.. कारण स्वताहा अण्णाभाऊ अशाच झोपडिवजा भागात लहानाचे मोठे झाले.. गरीबी, कष्ट, दारू, रोगराई, भांडण, संघर्ष, शिव्यागाळ्या हे
मला कायम वाटंत आलं आहे जीवन जगणं मंग ते कशाही प्रकारे असू दे तो एक प्रकारचा mind game च चाललेला असतो. तुमच्या सोबत घडलेल्या घटना व त्याचा तुम्ही तुमच्या बुद्धी नुसार लावलेला अन्वयार्थ तसंच त्याला तुम्ही दिलेला reply.
त्याला डोक्यावर घेऊन मराठी वाचक अक्षरशः नाचला असता. त्यांना दलित साहित्यिक म्हणून एका कोपऱ्यात ठेवून दिलं गेलं आहे. त्यांच्या लेखनाची कोणीही मुक्त मनाने, बुध्दीने चिकित्सा करत नाही. सोनं तुम्ही पारखलच नाही तर ते सोनं आहे तुम्हाला कळणारच नाही.👇
असं वाटायची वेळ आली आहे. ज्या प्रकारे नैसर्गिक साधन संपत्ती लुटली जात आहे, निसर्गाचा र्हास होत आहे ..वायू जल माती प्रदूषण होत आहे, त्यावर ते रोखण्यासाठी कोणीही एक क्षण ही थांबून विचार करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही/नव्हता. कोणालाही दुसऱ्याचापण विचार केला पाहिजे किंवा 👇
आजही मला रामायण ही काल्पनिक कथाच वाटंत आली आहे.. त्याला इतिहास मानण्याचे आजही माझे मन आणि बुद्धी नाकारते..पण जो प्रभाव रामायण परिणामी रामा ने भारतीय समाज मनावर केला आहे तेवढा कुठल्याही सत्य किंवा काल्पनिक व्यक्तीचा भारतीय समाज मनावर झालेला नाही हे पण तेवढंच सत्य आहे.👇