ICICI लोंबार्ड इंश्युरन्स कंपनी म्हणते की, जर तुमच्या जुन्या गाड्यांमध्ये E20 पेट्रोल म्हणजे २०% इथेनॉल असलेलं पेट्रोल भरलं तर त्याला negligience / निष्काळजीपणा समजून इंश्युरन्स क्लेम दिला जाणार नाही.
कारण.... अर्थातच उघड सत्य आहे की या इंधनामुळे गाड्यांचा सत्यानाश होत आहे.
अतिशय कमी गाड्यांमध्ये हे इंधन चालू शकेल असे बदल केलेले आहेत. पण सरसकटपणे सगळीकडे मिळणारे पेट्रोल इथनॉल मिक्स केलेलं आहे. म्हणजे स्वच्छ इंधन मिळणार नाही.
आणि तुरळक ठिकाणी जे एथनोल नसलेलं पेट्रोल मिळतं .... त्याची किंमत १२५ च्या आसपास आहे.
अर्थात ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर वरून
Jun 13 • 16 tweets • 3 min read
मोदींचं बरोबरच आहे. जेव्हा देश १२ वर्षांत दिवाळखोर होऊ शकतो, तर काँग्रेसला हे उदात्त कार्य ७० वर्षांत का नाही जमलं?
▪️ १२ वर्षांत १०० देशांमध्ये प्रवास करता येतो तर काँग्रेसला हे उदात्त कार्य ७० वर्षांत का नाही जमलं?
▪️जेव्हा १२ वर्षांत ८४०० कोटी रुपयांचे विमान खरेदी करता
येते, प्रत्येकी १० लाख रुपयांचे सूट घालता येतात, २ लाख रुपयांचे घड्याळ, १ लाख रुपयांचे पेन आणि १ लाख रुपयांचे बूट खरेदी करता येतात, तर काँग्रेसला हे उदात्त कार्य ७० वर्षांत का नाही जमलं?
▪️ १२ वर्षांत डॉलरचा भाव १०० रुपयांच्या पुढे जाऊ शकतो, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती
Jun 11 • 8 tweets • 2 min read
ट्विटरवरती राजेश शर्मा ह्या व्यक्तीचे स्क्रीनशॉट्स व्हायरल होताहेत. काही दिवसापूर्वी ह्याने ट्विट केलं होतं की, गाझामधून मुस्लिमांचा सफाया केला हे बरेच झाले त्याशिवाय खरी शांतता नांदणार नाही.
हा विकृत इसम लिटरली इतरांचे मृत्यू एन्जॉय करत होता. नेतान्याहू, विश्वगुरु आणि ट्रम्प
यांचा हा एक्स्ट्रीम लेव्हलवरचा भक्तच! डॉनल्ड ट्रम्प यांचे गुणगान करणारी पुष्कळ ट्विट्स त्याने केली आहेत.
इस्लामफोबियाने ह्याला ग्रासले होते. मुसलमान चिरडून मारले पाहिजेत आणि असलं बरंच काही गरळ तो नित्य ओकत होता. आपल्या देशातही ह्यांना ठोकून काढले पाहिजे असं तो नित्य लिहायचा.
Jun 11 • 8 tweets • 2 min read
दोस्त ए मोदी.... उर्फ माय फ्रेंड डॉलांड च्या सैन्याने परवा ओमान च्या समुद्रामध्ये असलेल्या भारतीय खलाशी असलेल्या व्यापारी टँकर वर मिसाईल ने हल्ला केला आणि त्यावर काम करणाऱ्या भारतीयांचा जीव वाचवला ओमानमधील मुस्लिमांनी.
पण माय फ्रेंड डोलंड च्या विरोधात बोलण्याची काय साधं नाव
घेण्याची हिम्मत झाली का ?.....५६ इंची म्हणे.
भारताचे जवळपास सर्व निर्णय अमेरिका घेत असल्याचे दिसून येते... जणू अमेरिका, इज्राएलची वसाहतच बनवून टाकली आहे.
फक्त सत्तेसाठी.
आणि १२ वर्ष झाली या सत्तेला म्हणून कौतुक ....
म्हणून १२ उदाहरणं. अभूतपूर्व अशा घटनांची.
१. या अगोदर भारतात
Jun 3 • 10 tweets • 2 min read
2014 पासून भाजपने जास्त झपाट्याने काय काम केलं असेल तर काँग्रेसमधील जनाधार असलेले नेते आपल्याकडं घेणे. नितीमत्ता, नैतिकता, संविधान, लोकशाही आणि नागरी स्वातंत्र्यासाठी लढणारा कोणताच कार्यकर्ता भाजपकड जायला तयार नव्हता आणि नाही. मग काय करायचं तर ईडी आणि सीबीआय हाताशी घेऊन भाजपने
अनेकांना फास टाकले. त्यामध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे आदर्श चिरंजीव काँग्रेसच्या जनाधारावर मुख्यमंत्री झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण लोटांगण घालत भाजपात गेले. पंतप्रधान मोदींनी आदर्शचा उल्लेख केला, एक नोटीस आली की अशोकराव पळाले.
May 26 • 15 tweets • 3 min read
सोशल मिडियावर सतत भक्तलोक मुर्ख आहेत , त्यांना अक्कल नाही, त्यांनी मेंदू गहाण ठेवलाय वगैरे बोलतं असणाऱ्या माणसांची मला दया येते.. कदाचित हे त्यांचं १२ वर्षांचं फ्रस्ट्रेशन असावं ..
कोणी सांगितलं भक्तलोक किंवा BJP सपोर्टर्स मुर्ख आहेत ? ते अजिबात मुर्ख नाहीत .
कितीतरी उच्चशिक्षित आहेत . देशात काय चाललंय हे त्यांना बरोबर ठाऊक आहे. महागाई कशी वाढत्ये … रूपयाचं अवमूल्यन का होतंय .. मंन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री कशी खड्ड्यात गेल्ये , परदेशी गुंतवणूक कशी रोडावली , जगात भारताची काय इमेज आहे , भारताला अमेरिका आणि इस्रायल कसे नाचवत आहेत,
May 26 • 6 tweets • 1 min read
गाजावाजा करत केलेलं टेस्ला चं स्वागत आठवतंय ?
टेस्ला गुजरातमध्ये गाडी उत्पादन करण्यासाठी प्लांट सुरु करणार वगैरे बातम्या मोठ्या प्रमाणात फिरवल्या होत्या.
त्या टेस्ला ने आता आपला बोजाबिस्तरा भारतातून गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे.
आणि यासाठी त्यांनी कारण काय दिले आहे ?
*स्थानिक मूलभूत सुविधा / infrastructure उपयुक्त नाही,
*भारताच्या मार्केट मध्ये ऑटोमोबाईल क्षेत्राला, विशेषतः टेस्ला च्या प्रीमियम गाडयांना असलेली मागणी पुरेशी नाही,
*भारतातील व्यावसायिक वातावरणाविषयी अनिश्चितता आणि *धोरणांच्या बाबत असलेले धोके.
अशा रीतीने एलॉन मस्क च्या लहान
May 25 • 6 tweets • 1 min read
सबका नंबर आयेगा म्हणतात तो असा....
ओरॅकल कंपनीने भारतातील IITs, NITs, BITS Pilani आणि टिअर २, ३ शहरातील इंजिनियरिंग कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या नोकरीच्या ऑफर्स मागे घेतल्या आहेत.
कंपनीने अलीकडेच मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात (layoffs) आणि रिस्ट्रक्चरिंग सुरू
केल्यानंतर हा निर्णय घेतला.
अनेक विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंट द्वारे ओरॅकल ची ऑफर स्वीकारली होती. “एक विद्यार्थी – एक नोकरी” या नियमामुळे त्यांना इतर कंपन्यांचे इंटरव्यू देता आले नाहीत.
आणि आता ओरॅकल ने ऑफर रद्द केली.
NEET च्या परीक्षेमध्ये होणारे घोळ तर सातत्याने समोर
May 24 • 8 tweets • 2 min read
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत आणि त्यांनी स्वतःहूनच हे जाहीर करुन टाकलं आहे की व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॅाड्रीगेझ पुढच्या आठवड्यात भारतात तेल खरेदीसंदर्भात चर्चा करायला येणार आहेत.
प्रश्न असा आहे की भारताला
अमेरिकेकडून अजून किती अपमान सहन करावा लागणार ?
आधी आम्हाला इराणकडून तेल घेण्यावर दबाव टाकून मर्यादा आणल्या गेल्या. चाबहार प्रकल्पदेखील बंद करायला लावला. त्यानंतर रशियाकडून तेल खरेदीवरही अमेरिकेचा दबाव वाढला. परिस्थिती अशी आहे की भारताने रशियाकडून तेल घ्यायचे अथवा नाही याची
May 23 • 5 tweets • 1 min read
मोदीनी मनमोहनसिंग यांच्या वयासोबत रुपया डॉलरच्या तुलनेत घसरलेल्या किमतीची तुलना करत चेष्टा केली होती.
आणि आता,
डॉलरच्या तुलनेतील रुपयाच्या किंमतीचा आकडा पंतप्रधानाच्या वयापेक्षा जास्त होणे हे पहिल्यांदाच झाले आहे.
ते केले कोणी ? मोदी. इतकेच नाही तर,
यापुढे कायमच पंतप्रधानांच्या वयापेक्षा तो आकडा जास्त राहील अशी व्यवस्था सुद्धा त्यांनी करून ठेवली आहे.
रुपया ९६ च्या पार... डॉलरच्या तुलनेत रुपया अधिकृतपणे जगातील सर्वात वाईट परफॉर्म करणारे चलन बनले.
फक्त मागच्या दोन वर्षात डॉलर च्या तुलनेतील आशियाई चलनांची घसरण बघा...
May 22 • 6 tweets • 1 min read
*विरोधी पक्षनेता राहुल गांधी याने वर्तवले होते की,
अमेरिका अडाणीवरील केसेस मागे घेईल आणि त्या उद्देश पूर्तीसाठी संपूर्ण सरेंडर केले जाईल. म्हणजे देशहिताचा त्याग केला जाईल. आणि त्याप्रमाणे झाले.
अमेरिकेने केस मागे घेण्याचा निर्णय घेतला.... आणि अदानी म्हणे त्यासाठी अमेरिकेत
जवळपास ९६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार.
पण मोदी डॉलर्स वाचवण्यासाठी इतरांना सोनं घेऊ नका, खाद्य तेल घेऊ नका, इंधन कमी वापर वगैरे सांगत असताना...
अदानी इतक्या मोठ्या प्रमाणात डॉलर्स घेऊन जाणार हे चालतं ....कारण "अडाणीहीत सर्वतोपरी." हे त्यांचे ब्रीद आहे.
May 18 • 6 tweets • 1 min read
तहान लागल्यावर विहीर खणणे ... ही म्हण लहानपणापासून ऐकली असेल...
हे कोण करतं ? शहाणी व्यक्ती असे करते का ?
तर ही म्हण आठवण्याचं कारण म्हणजे....
मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आता तेलाची तहान लागल्यावर विहिरी खोदायला घेणार आहे म्हणे.
अक्षरशः!
एका बातमीनुसार बंगालच्या समुद्रात ठिकठिकाणी तेलाचा शोध घेण्याचे ठरवले आहे. म्हणजे आता
मूर्ख समर्थकांना व्हाट्सअप वर ढकलगाडी करण्यासाठी, उर भरून येण्यासाठी, बायोनॉनलॉजिकल (चुकून नाही लिहिलं) ची कौतुकं करण्यासाठी.....चटपटीत बातम्यांसाठी तयार रहा.
May 17 • 9 tweets • 2 min read
भारतातील १०० कोटी लोकं तर अतिशय गरजेच्या सगळ्या वस्तू देखील खरेदी करू शकत नाहीत. तो विषयच वेगळा.
पण जे मध्यमवर्गीय आहेत त्यांचीही अवस्था फारशी चांगली नाही, आणि येत्या काही वर्षात अधिक गंभीर होण्याची शक्यता स्पष्ट दिसत आहे. मध्यम उत्पन्न वर्गातील लाखो व्यक्ती दरवर्षी गरिबीत
ढकलल्या जात आहेत.
गुंतवणूक, आर्थिक नियोजन या गोष्टी टेलरमेड असतात, सरसकट सल्ला उपयुक्त नसला तरी काळजी म्हणून काही गोष्टी लक्षात घेणे उत्तम. (अपवाद असू शकतात)
* 'गुंतवणूक' म्हणून घर विकत घेणे सध्या टाळलेले बरे.
* राहण्यासाठी घर घेताना 'शक्यतो' तयार घर घेणे हा तुलनेने महाग असला
May 12 • 16 tweets • 3 min read
आली लहर, केला कहर!
काल बातम्यात एक ज्वेलरी संघटनेचा प्रतिनिधी म्हणत होता की, आमच्याशी चर्चा केली असती तर आम्ही आयात कमी करण्याचे मार्गही दाखवले असते आणि लहान व्यापाऱ्यांवर आणि कारागिरांवर परिणामही झाला नसता. आता या येड्याला कोणी सांगायचे की ते दिवस कधीच गेले. आता “आली लहर,
केला कहर” असे धोरण आहे. उदाहरणे वाटेल तितकी आहेत. पण दोन मोठी…
नोटबंदी करण्याआधी खूप तयारी करावी लागते असे समजले जाई. पण २०१६ मध्ये अचानक रात्री आठ वाजत जाहीर झाले की “अभी से आपके नोट महज कागज के टुकडे है!” देशात अभूतपूर्व गोंधळ उडाला. याचीही सरकारी पातळीवर मजा घेतली
May 12 • 4 tweets • 1 min read
लोकप्रिय आणि सिलेक्टेड 😂 कसे ते बघा.
बीजेपार्टीने सुवेंदू अधिकारी चे लाच घेतानाचे स्टिंग ऑपरेशन चे व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया पेज वर रिलीज केले होते.
आता गुपचूप डिलीट केले मुख्यमंत्री ना 😂
निवडणूक आयोगाने ज्या मनोज अगरवाल ला बंगाल निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक आयुक्त बनवले होते.
काम तडीस नेल्यावर त्याला बंगाल चा चीफ (की चीप?) सेक्रेटरी बनवतायत 😂
* निवडणूक आयोगाच्या स्पेशल निरीक्षक म्हणून काम केलेल्या गुप्ता ला बंगाल मुख्यमंत्री चा मुख्य सल्लागार बनवले 😂
*कर्नाटक मधल्या श्रींगेरी मतदार संघात काँग्रेस चे राजेगौडा फक्त २०१ मतांनी जिंकले.
May 9 • 21 tweets • 4 min read
१२ वर्षात देशाला काय मिळाले ?
* देशाला वर्षभर जळणारे राज्य मिळाले. पण जगभर भटकणारे तिथे फिरकत नाहीत ना मीडिया तिथलं सत्य मांडत... जिथे पोलिसांची शस्त्रागारे लुटली गेली, स्त्रियांच्या नग्न धिंड काढल्या.
* स्त्रियांना अत्याचार मिळाले. स्त्रियांवरील अत्याचाराच्या आकड्यांमध्ये
प्रचंड वाढ झाली आहे. बलात्काराचे प्रमाण वाढले. अनेक बलात्कारी आणि अत्याचारी तर पार्टीत भरले आहेत.
* भारतात दररोज ३० शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागतेय. शेतकऱ्यांचे कर्ज २०१४ च्या तुलनेत ६०% वाढले आहे. आणि या कालावधीत काही निवडक उद्योगपतींचे १० लाख कोटींचे कर्ज माफ किंवा राईट
May 5 • 8 tweets • 2 min read
रक्कम राउंड ऑफ केली आहे. डॉलर्स मध्ये आहे.
२०१२/१३: ३९ बिलियन , १३/१४: ३७ बिलियन, १४/१५: ४८ बिलियन, १७/१८ : ६० बिलियन, २०/२१ (कोविड) :४४ बिलियन, २२/२३: ८२ बिलियन, २४/२५ : १०० बिलियन, २५/२६ : ११२ बिलियन.
हा चढता ग्राफ बघून आनंदी होण्याचे कारण नाही.
हे आकडे आहेत भारताच्या चीन सोबत असलेल्या ट्रेड डेफिसिट चे. म्हणजे चीनकडून होणारी आयात - चीन ला होणारी निर्यात = ट्रेड डेफिसिट. याला चीन ला लाल दाखवणे म्हणायचं का ?
११२ बिलियन डॉलर्स चा ट्रेड डेफिसिट हा आकडा किती प्रचंड आहे हे समजण्यासाठी.... भारताचा संरक्षणावर होत असलेला एकूण
May 5 • 9 tweets • 2 min read
भाजपाने भारतावर विजय मिळवला नाही. प्रादेशिक पक्षांनी तो त्यांच्या ताटात वाढून दिला आहे.
२०२१ मध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) म्हणाली, "काँग्रेस आता अप्रासंगिक झाली आहे", आज भाजपा बंगाल जिंकत आहे.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने (SP) म्हटले की "काँग्रेस हे एक ओझे आहे",
तिथे भाजपाने सलग दोनदा सत्ता मिळवली.
आम आदमी पार्टी (AAP) म्हणाली, "आम्ही पर्याय आहोत", पण ते दिल्ली टिकवू शकले नाहीत, पंजाबची सत्ता, कथानक सांभाळू शकले नाहीत आणि भाजपा जेव्हा खऱ्या अर्थाने मैदानात उतरली, तेव्हा 'आप' पत्त्यासारखी कोसळली.
May 3 • 8 tweets • 2 min read
गडकरी बोलले ..... पुन्हा एकदा.
स्वतः बातमी शोधून वाचा. गडकरी म्हणाले, "भारताने भविष्यात इंधनात १००% इथेनॉल मिश्रण/ इथेनॉल ब्लेंडींग (E100)चे लक्ष्य ठेवावे, ज्यामुळे कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी होईल आणि ऊर्जा स्वावलंबन वाढेल"
काय ती घोषणा. २ तासात बेंगलोर,
अर्ध्या तासात पुणे आणि ३ सेकंदात एअरपोर्ट वगैरे घोषणा सुद्धा शुल्लक वाटतील अशी घोषणा.
ब्लेंडिंग किंवा मिश्रण चा अर्थ असतो .... दोन पदार्थ मिसळणे.
आणि १००% चा अर्थ असतो पूर्णच्या पूर्ण एकच पदार्थ 😂
तुम्ही असं म्हणू शकत का ....'दुधात १००% पाणी आहे आणि दूध ब्लेंड केलेले आहे"
Apr 30 • 7 tweets • 2 min read
विरोधी पक्षनेता राहुल गांधी याने निकोबार बेटाला भेट दिल्यावर अंदमान-निकोबारच्या बंदर प्रकल्पाबद्दल कळले आणि थोडा अभ्यास केला.
थोडक्यात हे कळाले की:
• अंदमान आणि निकोबार बेटांच्या अतिसंवेदनशील परिसरात सुमारे ७२,००० कोटी रुपयांचा हा अजस्र प्रकल्प राबवला जात असून,
यात आंतरराष्ट्रीय ट्रान्सशिपमेंट टर्मिनल आणि विमानतळाचा समावेश आहे.
• या विकासकामांमुळे निकोबारमधील १३० चौरस किलोमीटरचे अतिशय घनदाट सदाहरित अरण्य कायमचे नष्ट होणार असून, जवळपास १० लाख झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
• सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ज्ञ समितीनुसार,
Apr 28 • 8 tweets • 2 min read
लोकशाहीची माय.
Model Code of Conduct / आचारसंहिता म्हणजे निवडणुकांदरम्यान निष्पक्षता राखण्यासाठी असलेले नियम
पण निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय आणि त्यांची निष्पक्षता बघितली आहे का ?
पश्चिम बंगालमध्ये:
राष्ट्रपती राजवट लागू केल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांच्या बदली केली
मतदानाआधी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी.
मोटारसायकल वापरावर निर्बंध (नंतर न्यायालयाने रद्द केले).
मतदान केंद्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या सोसायटीतील घरांमध्ये पाहुणे सुद्धा येण्यावर बंदी.....वगैरे.
अशा प्रकारे सर्वसामान्याना वेठीस धरत असताना सोयीस्कर दुर्लक्ष कुठे ?