How to get URL link on X (Twitter) App
घरात एकटे आहात,रामरक्षा म्हणा,कुणी आजारी आहे, त्याच्या बाजूला बसून रामरक्षा म्हणा,प्रवासात आहात,रामरक्षा म्हणा, रस्त्यावरुन एकटे जात आहात,रामरक्षा म्हणा, पहिल्यांदाच प्रेजेंटेशन देणार आहात,रामरक्षा म्हणा,
४.१६ ट्रिपल आई आई टी बनाकर मोदी नें पूरा देश बेच दिया।
ह्या न्यायानं सुख देणारा पण कोणीही नव्हे तसाच दुःखं देणारा पण कोणीही नव्हे.
आपले UPI तंत्रज्ञान १८ देशांमध्ये स्वीकारले गेले असून १२ देशांनी याबाबत MOU (समझोता करार) केले आहे.
तसं देवेंद्र फडणवीसांचं झालं आहे. " असं विधान आपण केलंत ! पास किंवा नापास हे काळ ठरवत आहे.
तसेच हिंदवी स्वराज्याची स्थापना हे शिवरायांचे जीवन कार्य आहे. पाच बलदंड यवनी सत्तांना बुडवणारा, पुनश्च धर्मसंस्थापना करणारा हिंदुपदपातशाहीचा अभिषिक्त सम्राट हीच शिवरायांची मुख्य ओळख होती, आहे आणि राहणार...
२०१९ ला मुख्यमंत्री पदासाठी कट्टर मुस्लिमवादी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कच्छपी लागलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी असलेली मराठी माणसाची भावनिक आपुलकी संपली होती! काल त्यावर निवडणूक आयोगाने शिक्का मारला!
साम दाम तुम्हीं रखो..
कळताच ती कोल्हापूरहून अनवाणी मैनाकगिरीकडे (जोतिबा डोंगर)धाव घेते व केदारनाथांना न जाण्याविषयी विनवणी केली, तेव्हा केदारनाथांनी करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या विनंतीला मान देऊन मैनाकगिरीवर(जोतिबा डोंगर)राहण्याचे मान्य केले. तेव्हापासून कोल्हापूर ते जोतिबा डोंगराकडे पायी
असल्याचा अर्थ",मनाला स्पर्श करतो,या त्यांचे विशिष्ट स्थितीतील एकूण रुपावर दृष्टि खिळून रहाते! ते "परिपूर्ण ज्ञानमयी शांतीचे प्रतिक"आहे असेच मला वाटते
भारत जोडो यात्रेत यथेच्च शिवीगाळ, संसदेत आक्रमक उल्लेख केला गेलेली परंतु अत्यंत घाणेरड्या भाषेतील भाषणे आणि नंतर हे बेसूर रुदन.....
"Airbus,boring flight isn’t it? Now have a look here!"
शिलाहार, विजयनगर, राष्ट्रकूट, चालुक्य, सोळंकी, जाट, राजपूत, बुंदेले, आहोम, शीख आणि मराठ्यांनी राज्य केले हे आपण येत्या पिढ्यांच्या मनावर ठसवत नाही तोवर ही मानसिक गुलामगिरी जाणार नाही.
आजच्या काळातील राजकारणी असून सुद्धा आणि तीन-चार वेळा मुख्यमंत्री होऊन सुद्धा स्वतःच्या दोन्ही मुलांसाठी साधा एक मतदारसंघ बांधू शकला नाही.
जिग्मेटने त्यांच्या हिमालयीन प्रांताच्या खोल प्रवासादरम्यान पुढील संभाषण प्रवाश्या बरोबर केले!
निश्चित फरक मला सांगता येणार नाही पण ज्ञानेश्वरी मराठी भाषेत असल्याने, तिची भाषा गीतेपेक्षा अलीकडची असल्याने,
3. मूढ़गढ़ाल्ली गढ़व्याली।