संयुक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विशेष करून पर्जन्य छायेच्या प्रदेशातून बरेचसे होतकरू आणि कष्टाळू तरुण पुण्य मुंबईत येऊन चमकू शकतील. पण त्यासाठी त्यांना आपलासा वाटणारा आधार मिळाला पाहिजे.यासाठी सर्व स्तरातील सर्व प्रकारच्या लोकांनी प्रयत्न करावे लागतील. असे संघटन हवे जे
सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते मिळून चालवू शकतील. उदा. गावातील होतकरू मुलांची माहिती स्थानिकांना असते. ते आपल्या पक्ष संघटनेतील पुणे मुंबई मधील नेते मंडळींना संपर्क करून शिफारस करू शकतील. मुलांशी आणि कुटूंबाशी संवाद साधून नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी समजावून सांगतील आणि मुलाची