How to get URL link on X (Twitter) App



राधानगरी धरण व राधानगरी गावाचे निर्माते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या आठवणींच्या पाऊलखुणा या परिसरामध्ये आपल्याला जागोजागी नजरेस पडतात.



दक्षिण भारत जैन सभेची स्थापना ३ एप्रिल १८९९ रोजी कर्नाटकातील श्री क्षेत्र स्तवनिधी येथे झाली. सभेला १२३ वर्षाची झाली असून समाजाला विधायक वळण देणाऱ्या अधिवेशनांची शंभरी गाठली आहे. हे ऐतिहासिक शंभरावे अधिवेशन जैन समाज ऐक्य व अस्मितेच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे.


महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे अकरा मजल्यावरील इमारतीत आपत्ती घडल्यास बचावकार्य करण्यात मर्यादा येत होत्या. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहराची गरज लक्षात घेता राज्य शासन आणि मनपा यांच्या प्रत्येकी रु. ५ कोटी ५० लाख निधीतून हे वाहन खरेदी करण्यात आले आहे.
https://twitter.com/Brand_Kolhapur/status/1525387340796989440रणरागिणी महाराणी ताराराणी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणाऱ्या आपल्या कोल्हापुरातील कुस्तुरीने एवढ्या लहान वयात अशी सुवर्ण कामगिरी केल्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन!



शेतीच्या बांधापासून रेशीम निर्मितीपर्यंत असा एक अनोखा आणि महत्त्वपूर्ण उपक्रम शिवाजी विद्यापीठाने हाती घेतला. त्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता आणि प्रशिक्षण अशा दोन्ही अंगाने विकास करण्यासाठी खास शेतकऱ्यांसाठी पदविका अभ्यासक्रम आखून त्याअंतर्गत सातत्याने मार्गदर्शन केले आहे.
पन्हाळा तालुक्यात सध्या १५० बाधित रुग्ण आहेत. परंतु, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिंटमेंट या त्रिसुत्रानुसार 'अर्ली ट्रेसिंग आणि अर्ली ट्रिंटमेंटवर' भर देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी आणि कोल्हापूर जिल्ह्याला होणार पुरवठा याबाबी विचारात घेऊन आवश्यक ऑक्सिजन पुरवठा वेळेत उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
करवीरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी इ.स. १७१४ ते इ.स.१७६० पर्यंत तब्बल ४६ वर्षे राज्य केले. इ.स. १७१८ च्या सुमारास कोट कोल्हापूर, पन्हाळा, राजापूर, नरगुंद, तोरगल, कोपल, तारळे, आजरे, बेळगाव आणि कुडाळ अशा १० सुभ्यासह एकूण ४६ किल्ले त्यांच्या ताब्यात होते.