Milind Gaikwad (मोदीजी का परिवार) Profile picture
स्वतंत्रतासमर मे 1857 को पहिली गोली और 1948 को आखरी गोली ये दोनो गोलिया चलानेवाले महापुरुष मुझे आदरणीय है। भारतमाता की जय, जय हिंद, वंदे मातरम

Aug 21, 2020, 25 tweets

#हिंदवी_स्वराज्यातील_मुस्लीम_सैन्य_आणि_त्यांची_सत्यता_एक_संक्षिप्त_मागोवा.
आता शिवरायांचे पदरी जे मुस्लिम सैनिक होते ते कसे आले होते?? जे होते ते कोण होते?? नक्की होतेच का?

👉तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान
उत्तर-इब्राहिम खान हा तोफखान्याचा प्रमुख होता याचा 1 ही पुरावा नाही.गनिमि कावा या महाराजांच्या युद्ध तंत्रात तोफा बाळगल्या जात नसत.तोफांमुळे सैन्याच्या हालचाली मंदावतात.गनिमि काव्यात वाऱ्याच्या वेगाने हालचाल करावी लागे.राजांनी अशा किती युद्धात

तोफखान्यामुळे विजय मिळवल्याचे किती लोकांच्या अभ्यासात आले आहे?
👉शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख दौलत खान
उत्तर- हे खर आहे की दौलतखान आरमार प्रमुख होता.साहजीक आहे राजांनी त्यावेळेस आरमाराची सुरुवात केली होती.पण मराठ्यांना आरमाराचा जास्त अनुभव नव्हता(भारताला स्वातंत्र्य

मिळाल्या नंतर काही काळ ब्रिटिश अधिकारी नौदलात तसेच वायुदलात होते.कारण भारतीय सैनिकांना त्याचा अनुभव नव्हता).दौलतखानाला आणि त्याच्या मुलाला नंतर कैद करण्यात आले.मराठ्यांना आरमाराचा पूर्णपणे अनुभव आल्यावर आंग्रे आणि धुळपुटे(धुळप)यांच्या कडेच शेवट पर्यन्त आरमार प्रमुख पद राहिले.

👉शिवाजी महाराजांच्या घोडदलाचा प्रमुख सिद्दी हिलाल
उत्तर- सिद्दी हिलाल यास खेलोजी भोसले(शहाजी राजांचे चुलते) यांनी क्रित पुत्र(गुलाम पुत्र) म्हणून संभाळाले.१७व्या शतकात मुस्लिम झालेल्या हिंदुस पुन्हा हिंदू करता येत असे पण जन्मतः मुस्लिम असणाऱ्यास हिंदू करता येत नाही. हिलाल हा

राजांच्या सैन्यात होता पण 1 साधा सरदार होता.घोडदळाचा प्रमुख नव्हता.मुख्य म्हणजे तो अफजलखान सोबत आला होता व अफजल वधानंतर राजांना शरण येऊन
घोडदळात सामील झाला.

राजांचा पहिला सरसेनापती नूरखान बेग

उत्तर नूरखान ला शहाजी राजांनी 1000 पायदळाचा प्रमुख बनवून राजेंकडे पाठवले होते.

तो त्याच 1000 सैनिकांचा प्रमुख होता.
सरसेनापती कधीच नव्हता.
1657 नंतर खऱ्या अर्थांनी राजांचा कर्तृत्व आरंभ झाल्यानंतर ह्याचा कुठेही साधा उल्लेख ही सापडत नाही.

महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर

उत्तर ह्याचा 1 ही समकालीन उल्लेख अथवा पुरावा सापडत नाही.ही व्यक्ती खोटी आहे

महाराजांचा 1 मेव वकील काझी हैदर

उत्तर राजे वेळ काळ पाहून योग्य व्यक्ती पारखून वकील ठरवत असत.त्यांचा 1मेव वकील कसा काय असू शकतो.अफजल ला गाफील ठेवून वाईतून उतरून प्रतापगडी आणण्याची जबाबदारी "बोकील"ह्या वकीलावर होती.ती त्यांनी पार पाडली.
काझी हैदर हा मुंसिफ आणि दुभाषी होता.

त्याला 1दाच 1672 साली बहादुरखानाकडे वकील म्हणून पाठवलेला होता.हाच हैदर संभाजीराजेंच्या पडत्या काळात 1683 साली औरंग्याला जाऊन मिळाला.ह्यानेच लोहगड फितुरीने औरंग्याला घेऊन दिला.त्याला औरंग्याने बक्षीसही दिले व स्वतःच्या नातवाला शिकवण्यास ठेवून घेतला व हे बेणं तिकडेच 1706 साली

सरन्यायाधीश बनलं.

राजांचे 1मेव चित्र काढणारा मीर मोहम्मद

उत्तर राजांची समकालीन 3 ते 4 चित्रे उपलब्ध आहेत.औरंग्याच्या निकोलो मनूची अधिकाऱ्याने ह्या मीर ला मुगल दफ्तरात राजांचे चित्र ठेवण्यासाठी महाराजांकडे पाठवले होते.हा मीर चित्रकार भूषण सारखा स्वेच्छेने राजांचे चित्र काढायला

आलेला नव्हता.राजांची जी चित्रे प्रसिद्ध आहेत.त्यातील 1 डच चित्रकाराने काढलेले आहे.दुसरे चित्र ब्रिटिश म्युझियम मध्ये आहे.
म्हणजेच मीर मोहम्मद हा राजांचे चित्र काढणारा 1मेव चित्रकार नाही.

अफजल वधावेळी वाघनखे पाठवून देणारा
रुस्तुमेजमाल

उत्तर वाघनखे म्हणजे राजांच्या अदभूत

बुद्धीचातुर्याने निर्माण झालेले शस्त्र होय.त्याअगोदर हे शस्त्र कोणासही माहिती नव्हते.मग रुस्तुमेजमाल ने बनवून पाठवून देण्याचा काय संबंध?कारण हा सुदधा अफजल सारखाच आदिलशाही सरदार होता.हा पठाणी मुसलमान होता व आदिलशाहीतील पठाणी मुसलमानांचा प्रमुख होता.

राजांचे 31 पैकी 10 अंगरक्षक मुसलमान होते

उत्तर अंगरक्षक हे भित्र्या लोकांना लागतात
राजांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत फक्त 1दाच अंगरक्षक ठेवले.ते ही अफजल वधावेळी.
अफजल हा दगाबाज होताच हे सर्वांना माहिती होते व त्यात तो यशस्वी झाला तरीही तो तिथून जिवंत परत जाता कामा नये.

म्हणून राजांनी निवडक 10 अंगरक्षक घेतले व आपला प्लॅन यशस्वी केला.
राजे अंगरक्षक बाळगत असे सांगून तुम्ही तुमच्या राजाला भित्रा ठरवत आहात ह्याचे भान राहिलंय काय तुम्हाला?

राजांच्या पदरी 1 लाख मुस्लिम सैन्य होते
हे जीव तोडून सांगणाऱ्यासाठी
1)महाराज आणि शंभूराजे ह्यांच्या एकत्रित 32 वर्षाच्या कारकिर्दीत 1 ही मुस्लिम अधिकारी किंवा 376 किल्ल्यावर 1 ही मुस्लिम किल्लेदार नाही.
महाराजांची 23 वर्षे कारकीर्द व शंभूराजे 9 वर्षे
2)शिवकालीन अधिकृत पत्रात

पत्रसार संग्रहात 130 अधिकाऱ्यांची नावे आहेत .त्यात 1 ही मुस्लिम अधिकारी नाही.
3)राजांच्या पदरी जे मुस्लिम अधिकारी अथवा सैनिक होते ते 1660 पर्यतच दिसतात
कारण त्यानंतर राजांनी उघड उघड मुस्लिम पातशाहीविरुद्ध युद्ध पुकारले व हिंदू धर्म रक्षण तसेच वाढीसाठी सुरुवात केली.

4)राजांचा मुस्लिम सैनिकांबद्दल असणारा दृष्टीकोन त्यांनी आपल्या वरीष्ठ बंधुला लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणे दिसून येतो.राजांचे वडील बंधू व्यंकोजीराजे ना लिहिलेल्या पत्रात राजे म्हणतात.
"कैलासवासी महाराज ह्यांचे तुम्ही सुपुत्र बहोत थोर लोक यैसे असोन काही विचार करत नाही व धर्माधर्म

विचारत नाही.ऐसें असाल तर कस्टी व्हाल याचे नवल काय तुम्ही म्हणाल की काये विचार करावा तरी ऐसा विचार करावा होता की
श्री महादेवाची व आई तुळजाभवानी ची कृपा आम्हावरी पूर्ण झाली आहे.,दुस्ट तुरुकाला आम्ही मारितो.
आपल्या सैन्यात तुरूक असता जय कैचा होतो,आणि तुरूक लोक कैचे वाचो पहातात.

हा विचार करावा होता" सप्टेंबर 1677 साली आपल्या बंधुता लिहिलेल्या पत्रात राजेंचे मत
तुरुक (मुस्लिम)सैनिकांबद्दल काय होते तेच समजून येते.
#संदर्भ
#मराठी रियासत खंड1(भाग 1,2)
#ज्वलज्वलंत संभाजीराजा
#शिवकालीन पत्रसार संग्रह (खंड 1,2,3)
#शिवछत्रपतींची पत्रे भाग 1
#शिवछत्रपतींचे आरमार

#शिवभारत
टीप
कोणत्याही स्वयंघोषित b गेरेडी इतिहासकाराने राजांच्या एकूण 2लाख सैन्यात किमान 1 टक्का(50 टक्के सोडा)म्हणजे 2000 तुरुक (मुस्लिम)सैनिक होते.हे कोणत्याही समकालीन पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवावे.
कोणत्याही शिव्याश्री पिवळ्या पुस्तकाची ग्राह्यता धरली जाणार नाही

तुम्हाला अफजल बरोबर आलेला बामन कृष्णाजी दिसतो त्याला तुम्ही गद्दार ठरवता ना
मग त्याच वेळेचा राजांचा वकील गोपीनाथ बोकील हा ही ब्राम्हण .तो का दिसत नाही.
अफजल च्या अंगरक्षकात 1 राजांचा सख्खा चुलता मंबाजी भोसले का दिसत नाही?
अफजल चा पोर्ग्याला फाजलखान ला जावळीच्या खोऱ्यातून निसटून

जाण्यास मदत करणारा गद्दार खंडोजी खोपडे का दिसत नाही?
तोच फाजलखान जेव्हा सिद्दी जोहर बरोबर पन्हाळा वेढ्यात आला होता .त्याच फाजलखान ने प्रतिशिवाजीराजे म्हणून मृत्यूला धीरोदात्तपणे सामोरे जाऊन विशालगडी जाण्यास राजांना उसंत मिळवून देणाऱ्या शिवा काशीद ला तो तोतया शिवाजी आहे हे ओळखले.

तेव्हा शिवा काशीद मारला गेला ह्याच फाजलखान मुळे आणि त्याचमुळे घोडखिंडीत रक्ताचा अभिषेक होऊन ती खिंड पावन झाली.
खंडोजी गद्दारी न करतो तर पुढील संग्राम टळला असता. स्वराज्यासाठी आणखी 1 रक्तरंजित लढाई झाली नसती.
आणि तेव्हाच विशाळगडी यशवंतराव सुर्वे नी वेढा घातलेला होता आणि राजांकडे

अवघे 300 सैनिक होते आणि तेही तब्बल 40 तासाच्या अनवाणी दौडीने थकलेले
हा यशवंतराव ब्राम्हण होता काय रे?
B गेरेड्यानो
अरे थोडी तरी शरम करा.
राजेंनी हिंदू पुनरुत्थान केले नसते तर तुमची आमची सगळ्यांचीच सुंता ठरलेली होती.
पण तेच तर नियतीला मान्य नव्हते.
भले तुमची आता वैचारिक सुंता झाली

आहे.लिहून ठेवा तुम्हीच
तुमच्या उद्देशात तुम्ही कधीही यशस्वी होणार नाही.हीच श्रींची इच्छा

इति

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling