My Authors
Read all threads
@News18lokmat 1/n. मुलगा शेतकऱ्याचा म्हणजे ७/१२ वरील शेतकऱ्याचा ह्याच भान आणि ज्ञान असुद्या. उगिचच माणसे misguide होतात. प्रत्यक्ष शेतात काम करणारा आणि शेती मजुरांना
Exploit करून शेतकरी असल्याचे फायदे घेणारे, ह्यांच्यात जमीन आस्मानाचा फरक आहे
माकडापासून उत्क्रांत झालेलं मनुष्य नावाचं जनावर
@News18lokmat 2/n.अजून तरी पूर्ण मनुष्य बनलेले
नाही. मनुष्य आणि फक्त मनुष्याला च ही जाण होउ शकते की एकमेव आपल्याला च निसर्गापासून जे शरीर मिळाले आहे ते शारीरिक मेहनत करु शकते आणि त्याचसाठी तर ते आहे.
पण जनावरे कामचोर, आळशी असतात. आणि म्हणूनच मनुष्य जनावराने अनेक वर्षात अंगमेहनतीच्या कामचोरीतून
@News18lokmat 3/n बुद्धीजीवी Tremendous कामे निर्माण केली. जगण्यासाठी?
नाही far far above par जगण्यासाठी.आणि मनुष्य जनावरांच्या हव्यासांना सीमा नाहीत
नुसती बुद्धी काहीही निर्माण करुशकत नाही. म्हणून ऋषींच्या समाजातील वर्चस्व।च्या काळात
ब्राह्मणांना फक्त शिधा देण्यात यायचा. महाभारतातील कौरवपांडव
@News18lokmat 4/n राजपुत्रांना युद्धकला शिकवणाऱ्या ब्राह्मण गुरू द्रोणाचार्यांनाआपल्या मुलाला पाजायला दूध नव्हते. येवढाही अतिरेक नसावा. पण आता दुसऱ्या बाजूने अतिरेक चाललाय.
दोष कुणा एका व्यक्तीचा नाही आहे.
वर्षानुवर्षे चुकीच्या पद्धतीने गेलेल्या
समाज पद्धतीचा आहे.
ही समाज पद्धती केव्हा, कां?
@News18lokmat 5/n.चुकीच्या दिशेला गेली ह्याचा उ हापोह मी माझ्या अनेक.tweets, posts, writings मधून केलेला आहे. दुर्दैव आहे की त्यांना access
बुद्धीजीवींनाच आहे. आणि सर्व बुद्धी जीवी "मी"च्या नशेत आहेत.
नशांचा अमल असा असतोना की,
सांगण्याचा प्रयत्न केला की कँन्सर
होईल, लिव्हर खराब होईल, तर समोरचा
@News18lokmat 6/n.नशेतील म्हणतो होईल तेव्हा बघु.
लोकहो मनुष्य/human हे फक्त एका speciesच organism/शरीर आहे. आणि ह्या प्रुथ्वीवर आपण निर्माण झाल्या पासून ६४० मिलियन वर्षानी आपल्याला मिळालेले आहे. त्यांच्या चांगल्या उपयोगापेक्षा आपण जास्त दुरुपयोगच चालवलेला आहे."माकडाच्या हाती कोलित"
ह्या म्हणी
@News18lokmat 7/n प्रमाणे बुद्धी ला श्रमांची जोड देवून ज्या ज्या गोष्टी निर्माण केल्या त्याचा वापर ज्या तऱ्हेने होतोय त्यामुळे मनुष्यबळ।चा अपव्यय,
महागाईस कारणीभूत होतोय. गरीबी
दारिद्रय वाढतय पर्यायाने गुन्हेगारी वाढते आहे. पुढे काय? Human Species चे Early Extinction.
उगीचच पर्यावरण,प्रुथ्वी
@News18lokmat 8/n राखण्याची ढोंगे करु नका.
पहिलं म्हणजे लोकांना माहीतच नाही की आपण माणसे नसून मनुष्य
हा आजच्या घडीला आपला latest
अवतार आहे.ही काही Philosophy नव्हे.७०० मिलियन वर्षे झाली.आपण देवाचे/जीवनाचे कण म्हणून ह्याप्रुथ्वीवर कसेनिर्माण झालो.हेविश्व कणाकणांचे आहे. मनुष्य शरीर३७.२ट्रिलियन
@News18lokmat 9/n कणांची/cell'sची सोसायटी आहे(५०वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आहेत) आणि त्याच्या मेंदुचा भाग ज्याच्या कडे ऐछिक स्नायू तसेच शरीराच्या ईतर भागांच्या जाणीवा
असतात तो "मन" हा भाग "मी"चा
भ्रम निर्माण करतो.त्याची गरज आहे पण अतिरेक नको.हाभाग जेव्हा "कोमा"मद्धे असतो तेव्हा मीपणा
नाहीसा१*
@News18lokmat 10/n झालेला असतो.
आपण हार्ट, किडनी ट्रान्सप्लांट करतो. आणि करताना कुठला धर्म, जात, देश,राज्य, गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष असे भेदभाव आडवे येतात कां? म्हणजे आपण वेगवेगळे आहोत हे खरे नाही भ्रम आहेत.आणि ह्या भ्रमामुळे माणसासारखे अतिउत्तम शरीर लाभून सुद्धा आपण अज्ञानाने जगण्यासाठी
@News18lokmat 11/n.असंख्य त्रास निर्माण केलेले आहेत.
हिंदु हा धर्म नाही ती संस्कृती२*हे पुढे सांगेन. भारतीय उपखंडात, जगातील सर्वात जुना धर्म ईतर सर्व धर्मांपेक्षा आगळा वेगळा,निर्माण झाला.वैदिक धर्म.पूक्ष्कळांना तो माहिती आहे आणि नाही ही. मी त्याला धर्म मानित नाही. कारण धर्म ही श्रद्धा आणि
@News18lokmat 12/n.श्रद्धा ही आंधळी असते. वैदिक एक विचार आहे. त्याचे धर्मात रुपांतर केव्हा, कुणी केले मला त्यात पडायचे नाही.
वैदिक विचार ईश्वर,पर्मेश्वर मानित नाही. परब्रह्म अर्थात ब्राम्हचैतन्य मानतो.म्हणून भारतात निर्गुण निराकारी देवाची कल्पना साकारली भारतीयconfusedआहेत
त्याच युगात एका ऋषीने
@News18lokmat 13/n कणाकणाचेआहे हाविचार माडला.
महाभारतातीलभगवतगीतेत व्यास
ऋषींनी
नयेनं छिंदन्ति शस्त्राणि।नयेनं दाहति
पावकः।नचयेनं क्लेदयंन्ति आपः।
न शोषयति मारुतः।।हे श्रीकृष्ण।च्या तोंडी देव ह्याकल्पनेचे definition आहे.श्रीकृष्ण।ला देव
म्हणून projectकेला म्हणून काही "गीता" धार्मिक होतनाही
@News18lokmat 14/n म्हणून माणसातले आपण सर्व देवाचे कण आहोत. एकत्रित देवाचा अवतार आहोत हे जाणून घेऊन देवासारखे वागायला सुरूवात
करा.जगातील सर्व problems नाहीशे होतील.म्हणजे कशे ते पुढे३*सांगेन.
भारतात मेलेल्या शरीराला म्रुत, म्रुत्यु कांम्हणतात,कलेवर कांजाळतात४*
हे पुढे सांगेन.
Egyptमद्धे ममीज्
@News18lokmat 15/n कां preserve करतात. प्रेते
Coffin वा Wrap करुन ६फुट जमीनी खाली कां गाढतात ४*हेही
पुढे.
तुम्ही सुशिक्षित,कुठल्याही स्टेजला सायंन्सशी ओळख झालेली.
माँडर्न सायंन्स आणि टेक्नॉलॉजी चा ठाई ठाई वापर करणारे.
सर्व जुन्या धर्मवाल्यांनी ही developmentसैतानाची असे सांगुन. वापरण्यास मनाई
@News18lokmat 16/n.केली होती.आता. तुम्ही आणि तेसुद्धा आपल्या स्वार्थासाठी सैतानाचे बरोबर?असे दोन दगडांवर पाय ठेवून. कोल्ह्यासारखे वागु नका.
मीळालेले माणसाचे शरीर माणसासारखे म्हणजे सर्वांचेच भले
करण्यासाठी वापरूया.आणि हे शक्य आहे श्रम आणि श्रमांमुळे होणाऱ्या सर्व उपयोग वस्तुंच्या समान वाटपानेच.
@News18lokmat 17/n. पुढे जाण्याआधी सांगणे जरुरीचे आहे,भगवतगीतेतील ह्या आधी नमूद केलेला श्लोक सर्व प्राणी मात्रच नव्हे तर वनस्पती जीवन ही कवेत घेतो.
७०० मिलियन वर्षी पुर्वी देवाच्या/जीवनाच्या expression ला.सुरुवात झाली ती single cell
१.Protozoa ज्याच्या पासून आज आपल्या ला मनुष्य organism मिळाले
@News18lokmat 18/n २.Algae पासून वनस्पती
३.Bacteria.४Virus(HalfOrgn)
Evolution Theory डार्विनची.पण
अजूनही Christians, Muslims
धर्म मानित नाहीत. भारतीयउपखंडात मत्स्य,४* कारण पुढे सांगेन.नंतर कूर्म अवतार ही evolutionची मूर्तमेढ सामान्यांना कळली नाही.
मला कुलाही धर्म, देश मधे आणायचा नाही आहे.
@News18lokmat 19/n फक्त सत्यमेव जयते म्हणत असत्याच्या मार्गाने चालायचे.बरोबर नाही.भगवतगीतेतील कर्मयोग समझूनघ्या.जगातील एकमेव known माणूस महमदपैगंबर ज्याने
कुराणात५*कर्मयोगइतका स्पेसिफिक केलाकी तोआत्मसातकरणारा जगात एकही मुसलमान अस्तित्वात नाही.Islamचा अर्थआहे
PeaceAndTolerance.जगात
आतंकवादाने
@News18lokmat 20/n पसरवू पहाणारा धर्म महमदपैगंबरांचा नक्कीच नाही.
विषय शेतकऱ्या चा मुलगा IAS वरुन
आला.बुद्धीजीवींना,लाखो, करोडो चे remuneration,धर्म कारणी,राजकारणी, पांढऱ्या हत्तींन सारखे फुकट पोसले जाणारे कलाकार*, ज्यांना ऋषींनी समाज बिघडूनये म्हणून सीमेबाहेर हाकलून दिलेले. तशेच क्रिडापटु*हे
@News18lokmat 21/n (तर मनुष्यबळ।चा दुरोपयोग आणि wastageआहे) ह्यांचा धंदा करणारे, त्या बरोबर involve झालेले,सर्व manpower wastage तर आहेच पण मानवी समाजाला रसातळाला घेऊन जात आहेत
त्याबरोबर फक्त गुन्हेगारी वाढत जाईलHumanSpeciesलवकर
संपुष्टात येईल.
आपण संपणार नाही.पणprocess मद्धे निर्माण केलेल्या
@News18lokmat 22/n नर्कातील जीवन येणारी +५०० कोटी वर्षे ह्या प्रुथ्वीवरच जगावे लागेल.
गेल्या ६०मिलियनवर्षात मेहनतीने
निर्माणकेलेलीDevelopment
भग्न निरुपयोगीहोईल.
टिकून रहायचे असेल तर माणसांच्या घडणीला कारणीभूत असलेल्या
१.DNA पर्याय।ने Genetics अभ्यास आणि Individuals च्या
योग्य Placementसाठी
@News18lokmat 23/n उपयोग केला पाहिजे.
२.संस्कार जे वेगवेगळे आहेत
३.परिस्थिती जीसुद्धा वेगवेगळी आहे
हे दोन factors ज्यांमुळे जगभर गोंधळी/messup परिस्थिती निर्माण झालीआहे.त्यामुळेमाणसांना नशीब मानावे लागते. ती परिस्थिती हे मनुष्य निर्मितfactors uniform
केले की निघून जाईल.
माणूस म्हणून आपल्याला
@News18lokmat 24/n काय हवं आहे?
जगण्याचा समान हक्क. लहानपणापासून वाटुन घेण्याचं, तसेच शारीरिक श्रमा चे Culture Instill केले आणि कर्म/duties आणि कर्तव्य/responsibilities
वाटुन घेतल्या की जगातील सर्व crimes,wars, terrorism आणि बलात्कारा सारखे गुन्हे सुद्धा नाहीसे
होतील. शांतता प्रस्थापित होईल
@News18lokmat 25/n आपण Artificial intelligence च्या युगात आहोत.
WiFi,Networking,Computers
Smartphones चा चांगला उपयोग करून जगातील सर्वांना एकत्र आणू शकतो
कला,क्रीडांचे धंदे बंद करा, अतिरेकही थांबला पाहिजे. फुकट जाणारी मनुष्यशक्ती वापरात आली
तरच दारिद्रय निर्मुलन होईल.
राजकारण आणि धर्मकारण हे
@News18lokmat 26/n ही धंदे समाजातून बाद झाले पाहिजेत.
हे सर्वसमझायला प्रथमतुम्हाला
तुमच्यातला माणूस बाहेरकाढला पाहिजे.
@News18lokmat
@ABPNews
@LoksattaLive
@Matapune
@eSakalUpdate
#sandhykal
@mataonline
@pudharionline
@TV9Marathi
@zee24taasnews
@MiLOKMAT
@waglenikhil
@Udaynirgudkar1
@News18lokmat @ABPNews @LoksattaLive @Matapune @eSakalUpdate @mataonline @pudharionline @TV9Marathi @zee24taasnews @MiLOKMAT @waglenikhil @Udaynirgudkar1 27/n वरील Tweetsच्या संदर्भात काही explainations:
18/n मत्स्य।वतारः २.५ अब्ज वर्षे झाली प्रुथ्वी निर्माण होउन.७००मिलियन वर्षे झाली प्रुथ्वीवरील वातावरणात Amino Acidsचे ढग
होते. त्यातून.electric spark गेला
आणि वातावरणात C-H-N च्या
संयुगाचेकण धुलीकणांसारखे दिसायला लागले.प्रुथ्वीचा
@News18lokmat @ABPNews @LoksattaLive @Matapune @eSakalUpdate @mataonline @pudharionline @TV9Marathi @zee24taasnews @MiLOKMAT @waglenikhil @Udaynirgudkar1 28/n प्रुष्ठभाग ७५% पाण्याने व्यापल्यामुळे,आणि सततच्या पावसामुळे पूक्ष्कळशे समुद्रात गेल्या ने मासे आणि समुद्रिकासव हे सुरुवातीला निर्माण झाले.
एका मोठ्या explosionमुळे जगण्याच्या instinctने एकत्र आलेल्या कणां,सेल्स मधून multicellular organisms निर्माण झाली.त्यांना मेंदू नव्हता
@News18lokmat @ABPNews @LoksattaLive @Matapune @eSakalUpdate @mataonline @pudharionline @TV9Marathi @zee24taasnews @MiLOKMAT @waglenikhil @Udaynirgudkar1 29/n.जगण्यासाठी मेंदूची गरज नसते Earthworm/गांडूळ मेंदू
विरहित आहे.
Carbon Chemistryला Organic chemistry कां म्हणतात तुम्हाला चांगलेच माहिती आहे. Genes, Genomes,DNA
त्यांचाUniquenessह्या नसत्यातर आपण मानव शरीरापर्यंत आलोच नसतो.माझाOneGenome OnenessForHumanityअर्थात HumanOneness
@News18lokmat @ABPNews @LoksattaLive @Matapune @eSakalUpdate @mataonline @pudharionline @TV9Marathi @zee24taasnews @MiLOKMAT @waglenikhil @Udaynirgudkar1 30/n कारण तुम्हाला माहित आहे
"जिवेत जिवस्य जिवनं ।"
Evolution Theory प्रमाणे Protozoa मुळे Evolve होत असताना काही जुने प्राणी extinct होत रहाणार.जंगल राखणे म्हणजे
वनस्पतीजन्य जीवन राखा ते काम माणसांचे आहे. वाघाला निसर्गाच्या वर सोडून द्या.स्वतः शहरात रहायचे
आणि परिस्थिती मुळे
@News18lokmat @ABPNews @LoksattaLive @Matapune @eSakalUpdate @mataonline @pudharionline @TV9Marathi @zee24taasnews @MiLOKMAT @waglenikhil @Udaynirgudkar1 31/n जंगलात रहाणाऱ्या आदिवासिंना वाघाच्या तोंडी.असली
ढोंगे करुनका.वाटतच असेल तर स्वतः जाउन रहा.ते सुद्धा निशस्त्र.
WesternCulture प्रमाणे आकाशीच्या बापाने वेगवेगळे प्राणी बनवून जगात सोडला. म्हणून नोहाने
जग बुडतीच्या वेळी सर्व प्राण्यांची एकएक जोडी आपल्या नावेवर घेतली त्यांच्या
@News18lokmat @ABPNews @LoksattaLive @Matapune @eSakalUpdate @mataonline @pudharionline @TV9Marathi @zee24taasnews @MiLOKMAT @waglenikhil @Udaynirgudkar1 32/n विचारां,संस्कारां प्रमाणे शरीर
हेच सर्वकाही Doom's Day ला उठणार. म्हणून जतन करण्याचा
प्रयत्न pyramid अथवा coffin. पण अनुभव काय?
वैदिक विचार।प्रमाणे शरीर हे माती चं आहे.म्रुत,म्रुत्यु हेशब्द संस्कृत शब्द म्रुत्तिका म्हणजे माती ह्या शब्दां पासून आलेलेआहेत
विश्व पंचमहाभूतांचे
@News18lokmat @ABPNews @LoksattaLive @Matapune @eSakalUpdate @mataonline @pudharionline @TV9Marathi @zee24taasnews @MiLOKMAT @waglenikhil @Udaynirgudkar1 33/n.अग्नी त्यातील एक म्हणून म्रुत व्यक्तीला अग्नी देतात.४*
आज आपल्याला माहिती आहे,विश्व
११९ elementsचे बनलेले आहे. आणि त्या पैकी Carbon Hydrogen, Nitrogen ह्यांच्या संयुगाचे आपले शरीर बनले आहे.
मी माझे शरीर माझ्या OGON concept प्रभोधनामुळे संपर्कात आलेल्या एका IIT मधिल studentला
@News18lokmat @ABPNews @LoksattaLive @Matapune @eSakalUpdate @mataonline @pudharionline @TV9Marathi @zee24taasnews @MiLOKMAT @waglenikhil @Udaynirgudkar1 34/n Projectसाठी म्रुत्यु नंतर
Offer केले होते. त्याने आपल्या
Professorशी consult करून असा Generator Design करावा की माझे म्रुत शरीर (सर्वच organisms) CH group High
Temperature High Pressure
ला treat, process केल्याने HC
Group म्हणजे Hydrocarbons,
Petroleum productsमद्धे
बदलून
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with Kishor Kochrekar

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!