My Authors
Read all threads
मोदीजीनी स्वतः PPT प्रेझेन्टेशन दिले तरी राहुल बाबा ला पटणार नाही , पण राहुल बाबा असले ट्विट करतो ते जनतेत भ्रम निर्माण व्हावा ह्यासाठी ! पण तुम्ही त्याची चाल ओळखा आणि विषय समजून घ्या
मुळात 15 जून ला रात्री काय झाले हे लक्षात घ्या , भारत-चीन च्या बॉर्डर ला (जी तात्पुरती आहे)तिला
Line Of Actual Control म्हणतात , ढोबळ मानाने लक्षात घ्या LOC म्हणजे Line Of Control ही पाकिस्तान सोबत आहे आणि LAC ही चीन सोबत आहे !
दोन्ही पण बॉर्डर ह्या "तात्पुरत्या" स्वरूपाच्या आहेत
जेव्हा गेल्या वर्षी ऑगस्ट-2019 मध्ये मोदी सरकार ने आर्टिकल 370 उडवले तेव्हाच आपण POK आणि Aksai चीन आपलाच आहे असे जगाला पुन्हा एकदा ठणकावून सांगितले , आणि जगाने पण त्याला विरोध केला नाही , UN ने सुद्धा ते तत्वतः मान्य केले ,विरोध केला ते फक्त 2 देशांनी ते म्हणजे
पाकिस्तान आणि चीन !
अख्खे काश्मीर हडपण्याचे दिवास्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तान ला जेव्हा फक्त कश्मीरच नाहीतर POK पण हातातून जातांना दिसले तेव्हा त्याची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याच pok वर ज्या चीन ने 3000 कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च केली तो चीन तरी कोठे स्वस्थ बसणार होता ?
पाकिस्तान ने आंतरराष्ट्रीय पातळीवर करायचे ते सर्व प्रयत्न केले पण इमरान खान ला हिंग लावून पण कोणी विचारले नाही , आधीच भिकेला लागलेला पाकिस्तान असतांना देखील उसने अवसान आणून इमरान खान अमेरिकेला गेला ! त्याची ट्रिप चौधरी नावाच्या आर्म्स डीलर ने स्पॉन्सर केली होती !
इमरान त्याच्या बायकोच्या (बुशरा बीबी,जिचा तो चेहरा पहात नाही असे म्हणतात) तिच्या काळया जादू वर विश्वास ठेवतो आणि म्हणूनच इम्रानने तिने दिलेली माळ घेवून, जप करत त्याने ट्रम्प सोबत मिटिंग केली पण तरी देखील त्याचा अपेक्षित परिणाम नाही झाला! ट्रम्प ने त्याला जास्त साथ दिली नाही, मग
इम्रान खान UNGA मध्ये गेला , तिथे त्याने खूप मोठे भाषण दिले , इतके की लोक कंटाळून उठून गेली !! तिथे इम्रान खान गरज पडल्यास आम्ही भारतावर अणुबॉम टाकू म्हंटला ! तरी त्याला कोणी सिरियसली घेतले नाही !!
हतबल झालेला इम्रान "शी जिनपिंग" कडे गेला ! त्या दोघांनी मिळून UNSC मध्ये आर्टिकल 370 हा विषय काढायचा प्रयत्न केला पण हाय रे देवा !
फ्रांस ने "व्हेटो पॉवर" वापरून विषय मोडीत काढला ! ही घटना डिसेंम्बर मध्ये झाली , आणि जानेवारीत जगात कोरोना आला !
कोरोना नंतर जगच पालटून गेले , इतर सर्व मुद्दे हळूहळू गौण झाले आणि एकच मुद्दा उरला तो म्हणजे कोरोना ! डिसेंम्बर 2019 ते 24 फेब 2020 परेंत भारतात दोनच मुद्दे होते एक म्हणजे CAA प्रोटेस्ट आणि नंतर शाहीनबाग ! तात्या अमेरिकेला वापस गेला तश्या दिल्लीतल्या दंगली संपल्या आणि कोरोना
भारतात डोके वर काढू लागला ! 19 मार्च ला मरकज चे कांड झाले आणि नंतर गेली 3 महिने फक्त कोरोना भारतात गाजला !
ह्याच काळात आर्टिकल 370 चा इश्यू मागे पडला जो आता चायना पुन्हा चर्चेत आणू पहात आहे !
आता डायरेक्ट 12 मे 2020 ला या , ह्या दिवशी मोदीजीनी आत्मनिर्भर भारत हा संदेश दिला !आत्मनिर्भर भारत म्हणजेच चायना चा बॉयकोट असा अर्थ होता , आणि त्यामुळेच ड्रॅगन खवळला आणि त्याने पहिली चाल खेळली ती म्हणजे 19 मे ला नेपाळ ने स्वतःचा नवीन मॅप काढला आणि भारताला डिवचले !
नेपाळ शी डिप्लोमसी केल्यावर जसे नेपाळ चे सूर मवाळ झाले तसे चीन ने लडाख मध्ये LAC च्या जवळ स्वतःचे सैन्य आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यास सुरुवात केली !
त्याला प्रतिउत्तर म्हणून भारत सरकार ने मॅन टू मॅन ,टॅंक टू टॅंक कुमक LAC च्या अलीकडे उभी केली ! चीन ला कळले की भारत सिरीयस आहे
तेव्हा चीन ने चर्चेचा ऑप्शन पुढे केला आणि मिलिटरी डिप्लोमसी सुरू झाली ! ह्यात 6 जुन 2020 ला हे मान्य करण्यात आले की दोन्ही सैन्य LAC पासून 2 किमी अंतर मागे जातील ! बफर झोन मध्ये फक्त पेट्रोलिंग होईल ! आणि ह्याची अमलबजावणी झाली की नाही ते पाहायला कर्नल संतोष बाबू गेले होते
आता फोटो बघा ! जो PP-14 पॉईंट आहे तिथे LAC च्या भारताच्या बाजूला चीन ने अचानक वॉच टॉवर उभे करण्याचा प्रयत्न केला , 15 जून 2020 ला संतोष बाबू आणि त्याच्या टीम ला ते दिसले आणि मग त्यांनी तो टॉवर उध्वस्त केला ! तेव्हाच भारतीय सैनिकांची आणि चिनी सैन्याची भिडत झाली
आपल्या सैनिकांनी भीम पराक्रम गाजवत निशस्त्र असताना देखील त्यांच्या 35 पेक्षा जास्त सैनिकांना यमसदनी पाठवले ! चीन चे टॉवर उभे करण्याचे मनसुबे उधळून लावले ! त्यामुळे मोदीजी ऑल पार्टी मिट मध्ये म्हणले की भारताच्या सीमेत कोणीही अतिक्रमण केले नाही ! पण
अर्थाचा अनर्थ काढून सध्या राहुल गांधी बोलत आहेत ! बिनबुडाचे प्रश्न विचारून जनतेला भ्रमित करत आहेत ! कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना सोबत 2008 मध्ये त्यांनी केलेल्या ऍग्रिमेंट चा तो भाग असावा ! पण तुम्ही खर काय ते समजून घ्या ! आर्टिकल 370 हे खरे राहुल जिनपिंग चे दुखणे आहे !
चीन जगात कोरोना मुळे आता एकटा पडतं आहे , त्याला सुपर पॉवर बनायचे आहे , पण त्याचा शेजारी भारत आहे , भारतात सुपर पॉवर बनण्याचे सगळे गुण आहेत ! ही गोष्ट चीन ला खुपते ! इतर देश भारताला चीन चा रायव्हल म्हणून पहातात म्हणून चीन ला भारताला नमवायचे आहे !
पण हा भारत 1962 चा भारत नाही हे चीन विसरला आहे हा 2020 चा भारत आहे हा घरात घुसून मारतो !
भले तर देऊ कासेची लंगोटी
नाठाळाच्या माथी हानू काठी
ह्या उक्तीची प्रचिती चीन ला द्यायची वेळ झाली आहे 👍
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with KhadakSingh🚩

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!