My Authors
Read all threads
ट्विटर वरचा हा माझा पहिला वहिला लेख ...
मी कोणी जाणकार नाही परंतु जे #तटस्थ पणे पाहून समजलं ते मांडते आहे.
नवखी आहे सांभाळून घ्यावे 😊
" क्यू की फरक पडता है | "
भारत हा तरुणांचा देश... खरं आहे... तरुण नवखे असतात ... क्रांती आणणे हेच त्यांच्या रक्तात ...हेच गरम सळसळणारं रक्त काही cold blooded लोकांनी चांगलच वापरून घेतलय. देशात मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणण्याचा या पिढीचा उद्देश यांनी हाणून पाडला. असं म्हणतात की अनुभव खूप शिकवतो ते उगीचच
नाही म्हणत . आपल्या आधीच्या पिढ्यांनी सरकार टिकवून ठेवले आणि प्रगती केली पण आपण मात्र जाज्वल्य क्रांतीच्या विचारात फक्त शब्दांचे बुडबुडे फोडणाऱ्या खोटारड्या लोकांना सर्वोच्च स्थानी बसवलं .
2014 ला खूप मोठी लाट देशात उसळली खरी आणि नाही नाही म्हणता अख्खा देश त्यात वाहवत गेला. पण आपण या लाटेत आपला सद्सद विवेक गहाण ठेवला. भले भले फेकुच्या शब्दांवर भाळले. देशासह राज्यातही तेच झाले. @prathameshpurud सारखेच अनेक अगदी मी सुद्धा त्याला अपवाद नाही. हळू हळू राजकारणात रस घेऊ
लागले. अनेक चर्चासत्रे ऐकली, अनेक लेख संपादकीय वाचले तरी देखील नाण्याची मात्र दुसरी धूसर बाजू काही दिसली नाही. रोज नवीन गोष्ट कळत होती. पण जे नको तेच झाले.
सत्ता आल्यावर तीच वाक्ये " चूनावी जुमला " होती हे समजायला लागले... सुजलाम् सुफलाम् , प्रगतीचा विचार करणाऱ्या देशाची पावलं परत धर्माच्या कचाट्यात अडकताना दिसू लागली... वैविध्यात एकता , संपन्नता ऐकत मोठे झालेलो आम्ही आता भेदभावाची चर्चा ऐकू लागलो... अस्वस्थता निर्माण होताना पाहिली.
सामान्य जीवन जगणारे लोक रस्त्यावर येताना पाहिलं... पारदर्शकतेच्या नावावर लोकांचे टरबुज सारखे पोट सुटलेले देखील पाहिले...एरवी राजकारणाच्या नावाने नाक मुरडणाऱ्या तरुण पिढीला मोदीच्या नावाचा टाहो करताना पाहिले...आणि लक्षात आले की यासारख्या गोष्टींना एक नागरिक म्हणून आपण देखील
जबाबार आहोत. कोणत्याही गोष्टीकडे पाहताना आपण एकांगी विचार करतो...भक्त देखील तेच करतात...पण इतिहास नेहमी शिकवतो मागे झालेल्या चुकांना सुधारण्याची संधी देखील मिळते... संधी आली आणि मराठींनी सोनं केलं...
धर्मांध, स्वैराचारी , माणुसकीचा आणि लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या लोकांपासून वाचण्याची देशाला आज नितांत गरज आहे. तरुणांनी नुसत फॅशन , ग्लॅमर म्हणून राजकारणाकडे न पाहता सुजाण नागरिक म्हणून पाहणे आवश्यक आहे.
मान्य आहे की अंगात रग आहे .. शत्रू विरुद्ध राग आहे पण खरा लढवय्या तोच जो संयमाने परिस्थितीवर , शत्रूवर मात करतो. आज संयम महत्त्वाचा... भावनेच्या भरात देशाला आणि जनतेचे प्राण वेठीस धरून उपयोग नाही... शत्रूच्या मनावर परिणाम करून देखील त्याचा घात करता येतो हे जाणावे. आज त्याच
गोष्टीची उणीव जाणवते आहे. नेमक्या बातमीच्या मागे काय शिजतयं हे तरुणांनी जाणून घेतले पाहिजे नसेल समजत तर प्रौढांनी ते समजावून सांगितले पाहिजे... केवळ उथळपणा न आणता प्रगल्भतेने विचारमंथन जरुरी आहे. फक्त योग्य रास्ता दाखवून नाही तर ते पडताळून बघ आणि मग मत बनव... क्यू की फरक पडता है|
पटल्यास RT करावे... 🙏
#मराठी #तटस्थ
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Aishwarya Avinash

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!