Shantanu Kude Profile picture
Aug 28, 2020 5 tweets 3 min read Read on X
#finalyearexams
आज जे निर्णय सुप्रिम कोर्ट ने दिलाय,
त्याचे पडसाद खूप वाईट होऊ शकतात, खासकरून,@BJP4Maharashtra @ABVPVoice , यांना संपूर्ण 10,00,000 विद्यार्थी यांना सामोरे जावे लागणार आहे.कारण महाराष्ट्र सरकार जेव्हा परीक्षा रद्द करत होते, तेव्हा हे विरोधात होते,
आणि 10,00,000 विद्यार्थी त्यांचे पालक, कॉलेज कर्मचारी अशे जवळपास 3500000 लोक यांनी महाराष्ट्र सरकार च्या निर्णयाचे स्वागत केले होते. करायचा म्हणून विरोध @ShelarAshish @ABVPVoice यांनी केला,लोक सगळं लक्षात ठेवतात.
जर विद्यार्थी हितच पाहिजे होते ते त्यांना विचारात
घेऊन करण्यात आले असते, आणि महाराष्ट्र मधील सर्वात मोठा पक्ष म्हणून @BJP4Maharashtra कडे विद्यार्थी पाहत होते.पण त्यांनी उघड पणे याचा विरोध केला,
@Dev_Fadnavis यांनी ही कुठल्याही प्रकारचे पाठपुरावा केला नाही केंद्रात,जेव्हा त्यांची केंद्रात सत्ता आहे.
त्यामुळे उघड पणे @BJP4Maharashtra विद्यार्थी विरोध दिसत होता.
याचे परिणाम निवडणूकित वाईट होऊ शकतात.

#finalyearexams
मी आत्ताही BJP समर्थक आहे.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Shantanu Kude

Shantanu Kude Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @IAmShantanuSK

Sep 30, 2020
आपले ठेवावे झाकून,
दुसऱ्याचे पाहावे वाकून..!

उत्तर प्रदेश मधील हथरस येथे एका मुलीवर सामुहिक बलात्कार झाला.आरोपींना ताबडतोब पकडण्यात आले. यासर्व गोष्टींचा राजकीय फायदा कसा घेतला जावा याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्र चे गृहमंत्री आणि उर्जा मंत्री यांनी दाखवले.
उ.प्र च्या घटनेवरून राजकारण करणाऱ्या नेत्यानी महाराष्ट्र मध्ये काय कामगिरी बजावली ते आता पाहुयात.

1) महाराष्ट्र मध्ये कोरोना योद्धा वर हल्ले झाले तेव्हा कुठे होते आपले गृहमंत्री साहेब ?

2) संभाजीनगर मध्ये दिवसा ढवळ्या पोलिसांवर हल्ला झाला तेव्हा काय केले आपल्या गृहमंत्री +
महोदयांनी ?

3) UP मधील झालेल्या प्रकारचा निषेधच !
पण ज्या वेळेस विलगिकरन कक्षात बलात्कार सारख्या घटना आपल्या महाराष्ट्र मध्ये घडल्या तेव्हा काय केले तुम्ही गृहमंत्री साहेब ?

4) महाराष्ट्र राज्याला साधू संतांची भूमी म्हणल्या जाते. त्याच महाराष्ट्र मध्ये जेव्हा +
Read 9 tweets
Sep 20, 2020
शिवसेनेचे संसदीय राजकारण...

अटल बिहारी वाजपेयी हे NDA चे प्रमुख नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व NDA निवडणूक लढवली जात असे.

राष्ट्रवाद आणि हिंदुत्व या मुद्द्यावर शिवसेना NDA मध्ये होती.25 वर्ष NDA मध्ये असताना 1 वेळेस संपूर्ण 5 वर्ष कुठलीही तक्रार न करता महाराष्ट्र मध्ये
शिवसेनेचे मुख्यमंत्री होते.

2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मध्ये NDA ला संपूर्ण बहुमत मिळाले तेव्हाही शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी NDA पासून वेगळी झाली.पण लोकसभेत शिवसेना NDA सोबत असल्या कारणाने महाराष्ट्र मध्ये 18 ठिकाणी शिवसेनेचे खासदार निवडणूक आले.
NDA वेगवेगळ्या योजना आणि बिल लोकसभा आणि राज्यसभेत मांडत आहेत.

त्यावेळेस जेव्हा NDA एखादे बिल लोकसभेत मांडते तेव्हा शिवसेनेचे खासदार पाठिंबा देतात आणि राज्यसभेत विरोध करतात.

अशीच भूमिका CAA वेळेस आणि आता कृषी विषयक बिलावर शिवसेनेच्या खासदारानी घेतली आहे.
Read 5 tweets
Sep 16, 2020
मराठा आरक्षण वर राज्य सरकारची बैठक.

1) खूप दिवसांन पासून @BJP4Maharashtra आणि @Dev_Fadnavis हे या बैठकीचे आयोजन करा,आम्ही पूर्ण सहकार्य करू आहे सांगत होते.

2) पत्राद्वारे @Dev_Fadnavis यांनी खूप वेळेस मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्या कडे हा मुद्दा अति महत्वाचा आहे असे सांगून +
सुद्धा @OfficeofUT यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.

3) युती सरकारने दिलेले आरक्षण सर्व स्थरांवर टिकावे यासाठी योग्य वकिलाची निवड युती सरकारने केली होती. ते वकील मविआ सरकारने बदलले.

4) छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज @YuvrajSambhaji आणि @Chh_Udayanraje यांनीही अनेक +
वेळा मराठा आरक्षण मुद्द्यावर मविआ सरकारचे लक्ष वेधले आणि @Dev_Fadnavis यांना सोबत घेऊन बैठक घ्यावी असे सुचवले पण त्याकडे दुर्लक्ष झाले.

5)योग्य तो अभ्यास,वकिलांना आवश्यक कागदपत्रे न भेटल्याने SC मध्ये या मुद्द्याला स्थगिती मिळाली.

6) आता सरकार सर्व दिशेने कोंडीत येत असतांना +
Read 5 tweets
Sep 10, 2020
मराठा आरक्षण....

1) कित्येक वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण ज्यावर चालले तो म्हणजे #मराठा_आरक्षण चा मुद्दा.

2) 2009 मध्ये निवडणूक मध्ये विजयी झालेल्या आघाडी सरकारने 2014 मध्ये अगदी निवडणूक तोंडावर असतांना मराठा आरक्षण दिले.

#MarathaReservation
++
3) संविधानातील तरतुदी नुसार 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही.त्यामुळे 2014 मध्येच आघाडी सरकारने कुठलाही कायदेविषयक अभ्यास न करता दिलेले आरक्षण High कोर्टाने नाकारले.

4) 13 जुलै ला महाराष्ट्र च्या संस्कृती वर काळीमा फासणारी घटना कोपर्डी येथे घडली.
त्या घटनेचा जाहीर निषेध.
++
5) कोपर्डी येथील घटना जुलै 2016 मध्ये घडली होती. सर्वच स्थरावर या घटनेचा निषेध झाला.

6) राज्य शासनाच्या तत्परतेने आरोपी लगेचच अटक करण्यात आले.

7) या घटनेत काही चुकीच्या गोष्टी आरोपींकडून करण्यात आल्या ज्यामुळे याला जातीय वळणं येऊन तो लढा आता संपूर्ण मराठा समाजाचा लढा झाला.
++
Read 16 tweets
Sep 5, 2020
कुठे होती मराठी अस्मिता ?

1) पालघर साधूहत्या कांड-कुठे होती मराठी अस्मिता ?

2) 1800+ शेतकरी आत्महत्या - कुठे होती मराठी अस्मिता ?

3) छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाचे पुरावे मागितले जातात - कुठे होती मराठी अस्मिता ?

4) कोकण वादळ आणि विदर्भ पूर - कुठे होती मराठी अस्मिता ?
5) औरंगाबाद चे नावं संभाजीनगर सत्तेत आल्यावर करू - कुठे आहे मराठी अस्मिता ?

6) करिष्मा भोसले या मराठमोळ्या बहिणीला परप्रांतीय आमदार धमक्या देतो - कुठे होती मराठी अस्मिता ?

7) नागपूर मध्ये वीजबिल पाहून आत्महत्या केलेल्या व्यक्ती बाबत - कुठे होती मराठी अस्मिता ?
8) मराठी पत्रकारांना पुण्यात आंबूलन्स भेटत नाही - कुठे होती मराठी अस्मिता ?

9) केम छो वरळी - कुठे होती मराठी अस्मिता ?

10) महाराष्ट्र सरकार मध्ये असणाऱ्या सर्व पक्षाच्या अध्यक्ष यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची मुद्रा न बघता वाचून दाखवावी मग बोला मराठी अस्मिता...!
Read 4 tweets
Sep 3, 2020
मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विकासासाठी दिलेले आश्वासन आणि घेतलेले निर्णय थोडक्यात..,

1) शेतकरी यांना 25 हजार रुपये हेक्टरी देणार
दिले किती,7 हजार पन नाही.

2) शिवभोजण योजना अंतर्गत गोर गरीब जनतेला पोटभर जेवण 10 रु. मध्ये.
काय झालं, जेवण्यात आळ्या,आधार दाखवा,
निकृष्ट दर्जाचे अन्न,घोटाळा केला ते उघडकीस आणणारे यांचेच सत्तेतील आमदार .

3)पीक विमा चे पैसे अजून भेटले नाहीत कंपनी सोबत ना कुठली बैठक ना काही त्यावर निर्णय.

4)बहुतांश सिंचन योजना त्यापैकी एक म्हणजे मागेल त्याला शेततळे योजना बंद.

5)सप्टेंबर महिन्यात शेतकरी बांधवांना
शेतीकर्ज भेटत नाही,सरकार मधील कोणीही बँकेमध्ये बोलायला तयार नाही.

6)पालघर साधू हत्या प्रकरणात 2 महिन्यात काही कार्यवाही न केल्या मुळे 100+ गुन्हेगाराची सुटका झाली.

7) सगळ्यात जास्त कोरोना चे रुग्ण महाराष्ट्र मध्ये,कुठलीही उपाय योजना झाली नाही.

8) विलगीकरण केलेल्या लोकांना,
Read 8 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(