#खाजगीकरणाला_विरोध_करणार्यांसाठी
जगातील प्रगतशील राष्ट्रांची खासियत ही आहे की त्यांचे कडे खासगीकरण जास्त आहे सरासरी ६५ ते ७५% च्या वर आहे, त्या मध्ये ब्रिटन, युरोपियन देश आहेत. आपल्या देशच फक्त जातीच्या चौकटीत मुद्दामून ठेवला गेलाय, तो फक्त ठराविक लोकांच्या परिवारासाठी,1/6
या मध्ये जनतेचा विचार कुठेही केला गेला नाही. काही उदाहरणे आहेत.
१) गुंतवणूक
ती तुम्ही (खासगी) शेअर मार्केट /म्युच्युअल फंड मध्ये करणार.
पोस्टात किंवा सरकारी बँकेत नाही करणार का तर व्याज दर कमी मिळतो किंवा परतावा खूप दिवसाचा आहे.
२)मुलांच्या शाळा
2/6
स्वतः च्या मुलांना खासगी शाळेत ,भरमसाठ फी असलेल्या शाळेत टाकणार, त्या शैक्षणिक संस्था ह्या राजकारण्याच्यां , पैसा कुठे गेला?
३) महामारी
महामारी आली की सगळ्यांना सरकारी दवाखाने आठवतात इतर वेळी हाच मध्यम वर्गीय ५००रू.फी असलेल्या डाॅ. कडेतपासणी करणार? पैसा कुठे गेला?
४) नोकरी 3/6
एवढे सगळे खासगीतून करणार (शाळा, शिक्षण, गुंतवणूक) आणि जेव्हा नोकरी ची गरज असते तेव्हा तुम्हाला सरकार आठवते तेव्हा तुम्हाला तुमची जात आठवते ,जर शिक्षणासाठी योग्य नसाल तर त्यासाठी तुम्ही आरक्षण मागणार.
५) दैनंदिन लागणाऱ्या वस्तू
ब्रश, टूथपेस्ट, आंघोळीचा, कपड्याचा,भांड्याचा 4/6
साबण, बनेल, अंडरवेअर, पायतान, पॅन्ट,शर्ट, गाॅगल, पावडर, सौंदर्य प्रसाधने, डिओ,सेन्टं,घड्याळ, मोबाईल, चार/दोन चाकी, घड्याळ, लॅपटॉप, दारू, सिगारेट, इतकेंच काय तर हे सगळे सांगायला सोशल मिडिया अॅप आपण विदेशी वापरतो,ओ. जेव्हा ८०%भारतीय बनावटीच्या वस्तूचां वापर होईल तेव्हा हा देश 5/6
अबाधित महासत्ता म्हणून राहिल.
जय हिंद, जय महाराष्ट्र,
@sudhirjhs @gajanan137 @myself_vrinda @KaduAmol @malhar_pandey @Ok_Bharatiya @OmkarDabhadkar @RajeGhatge_M @ek_aalu_bonda @QuiteSubtle_ @malhar4you @garg_trupti @yuga_v108 @TheRSS_Piyussh @That_Pune_Guy2 @iAtulB 6/6

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 😎मोटाभाई गुजरातवाले🇮🇳🚩🤟🏻

😎मोटाभाई गुजरातवाले🇮🇳🚩🤟🏻 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Motabhaigujratw

Apr 10
श्री स्वामी समर्थ महाराज कधी प्रकट झाले?

ते कोठून आले आणि कोण होते? याबद्दल कोणतेही अधिकृत दस्तऐवज नाहीत. पण एका उपलब्ध असलेल्या माहितीनुसार,श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून २४किमी अंतरावर असलेल्या छेली खेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ झाला. Image
असे मानले जाते.तर १८५६ मध्ये अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात त्यांचे पहिल्यांदा दर्शन झाले, तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया तिथी होता, त्यानुसार या वर्षी १० एप्रिल रोजी स्वामीजींचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे.उपलब्ध माहितीनुसार, श्री स्वामी समर्थ महाराज हे इ.स. १८५६-१८७८ या कालावधीत Image
होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशीही Image
Read 12 tweets
Jun 29, 2023
अधिक श्रावण !

श्रावण महिना म्हणले की सगळीकडे हिरवळ आणि सण,त्यात सणांचा उत्साह तर वेगळाच असतो.तसा हा महिना ३० दिवसांचाच असतो.पण यावेळी हा ५९ दिवसांचा असणार आहे.
हिंदू पंचांगामध्ये प्रत्येक तिसऱ्या वर्षात एक महिना अतिरिक्त असतो.त्याला आपण अधिक मास म्हणतो,वैदिक पंचांगात सूर्य आणि
चंद्राच्या आधारे गणना केली जाते.त्यानुसार दरवर्षी चंद्र महिना हा ३५४ दिवसांचा असतो आणि सौर महिना हा ३६५ दिवसांचा असतो.या दोन्हीमध्ये दरवर्षी फरक हा ११ दिवसांचा असतो.जो ३ वर्षात ३३ दिवसांचा होतो.म्हणून,तो अधिकमास असतो.आता हे सर्व दिवस समान करण्यासाठी दर तिसऱ्या वर्षी एक अतिरिक्त
महिना असतो.तो मलमास असतो.त्याला पुरषोत्तम मास पण म्हंटले जाते.आता या दोन श्रावण महिन्याची विभागणी अधिक श्रावण आणि निज श्रावण अशी केली जाते.अधिक श्रावण महिना हा १८ जुलै पासून सुरू होत आहे आणि निज श्रावण महिना हा १७ ऑगस्ट पासून सुरू होत आहे जो १५ सप्टेंबर ला संपेल,त्यामुळे श्रावना
Read 4 tweets
Jun 15, 2023
आज तुकाराम गाथेतील "अल्ला देवे अल्ला खिलावे" हा अभंग काही लोकांकडून भरपूर फिरवला जात असून तुकोबा हे कशा रितीने इस्लामचा पुरस्कार करणारे होते किंवा ते कशा रितीने सर्वधर्मसमभावी होते हे दाखवण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी चालवला आहे. ह्या गोष्टीत किती तथ्य आहे, ते आपण अभंगासहित पडताळून
बघूया.

हा अभंग तुकाराम गाथेतील ३९३७ क्रमांकाचा असून यात तुकोबांनी प्रयत्नवादाचा पुरस्कार केला आहे. अल्लाह हाच सर्व काही देणारा आहे, तो करेल तसेच होईल ह्या नशीबावर विसंबून राहणाऱ्या वृत्तीला तुकोबांनी ह्या अभंगातून झापले आहे.पहिल्या ओळीत तुकोबा म्हणतात-

अल्ला देवे अल्ला दिलावे
अल्ला दारु अल्ला खिलावे ।
अल्ला बिगर नही कोय ।
अल्ला करे सोहि होय ।।१।।

म्हणजेच जे नशिबावर विसंबून राहणारे लोक असतात ते अल्ला हाच सारे काही देणारा आहे, आजारी पडल्यावर तोच दवादारूची सोय करणारा आहे असा विचार करतात.मात्र जो दैवावर विसंबून न राहता स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतो
Read 12 tweets
Jun 13, 2023
समान नागरी कायद्याचा दस्तऐवज तयार!

समान नागरी कायद्याची तयारी ही विधी आयोगाकडे देण्यात आलेली होती.गेली ८ महिने हा आयोग मॅरेथॉन बैठका घेत होता.अजून १-२ बैठका झाल्या नंतर हा विधी आयोग पावसाळी अधिवेशनापूर्वी या कायद्याचा तपशील सबंधित मंत्रालयाकडे देणार आहे.या अहवालाच्या आधारे
१/५
केंद्र सरकार समान नागरी कायदा हा आणण्याची तयारीत असणार आहे.हा कायदा कधी आणणार आहे याबाबत अजूनही गुप्तता पाळण्यात आलेली आहे.पण येत्या पावसाळी अधिवेशनात चर्चेसाठी हे विधेयक येणार आहे.२२व्या विधी आयोगाने यावर मिशन मोडमध्ये काम केलं असून,जवळ पास या आयोगाने २४-२८ बैठका घेतल्या आहेत
म्हणजेच या कायद्यात सर्व समावेशकाता आणण्यासाठी हर एक पैलूचा अगदी सखोल विचार करण्यात आलेला आहे आणि समान नागरी कायद्याचा सर्वसमावेशक असा एक दस्तेएवज तयार केला आहे.यामध्ये देशातील सर्व जाती धर्म आणि त्यांच्या चालीरीती यांचा सखोल अभ्यास केला असून यामध्ये कोणतीही त्रुटी राहिली नाही.
Read 6 tweets
Dec 31, 2022
देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केले, जे फारस कोणाच्या लक्षात आले नाही. त्यांनी अजितदादांना आणि शरद पवारांना असा सणसणीत आणि खरमरीत टोला लगावला आहे.
ते म्हणाले,
"अजित पवारांना १८ वर्षापूर्वीच मुख्यमंत्री होता आले असते,पण त्यांना होऊ दिले नाही."

पण या विधानाने अजितदादांच्या
१/५
मनातील शल्य बाहेर पडले.आता देवेंद्र फडणवीस हे मर्म विनोदाने बोलले की यामागे काही खोल अर्थ दडला आहे का काय?हे लवकरच कळेल.

असे विधान करण्यामागे कारणही तसेच आहे.
२००४च्या विधानसभेच्या निवडणुकीत
राष्ट्रवादीला ७१ जागा आणि काँग्रेसला ६९ जागा मिळूनही पण,काकांनी मुद्दाम मुख्यमंत्रीपद
हे काँग्रेसला बहाल केले आणि त्या बदल्यात महत्वाची खाते स्वतःकडे जास्त ठेवली.पण अजितदादांना काय मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ दिले नाही.ते त्यांना सहजच करता आले असते.शिवाय त्यांना पक्षातून पाठिंबा पण होता.पण काकांनी ते होऊ दिले नाही.

देवेंद्र फडणवीस हे राजकारणात आकंठ मुरलेले
३/५
Read 5 tweets
Dec 30, 2022
RVM system !

Remote Electronic Voting Machine system
२०२३ मध्ये ९ राज्यांच्या निवडणुका आणि २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक याचा विचार करता , या येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये RVM प्रणाली वापरण्यात येणार आहे.
ही प्रणाली देशातील नागरिक आत कुठून ही त्याच्या मतदानाचा हक्क देशातील
१/४
कोणत्याही भागातून बजावू शकतो.यासाठी मतदाराला त्याला त्याच्या गावी जावे लागणार नाही.जिथे RVM चे बूथ असेल त्या ठिकाणावरून तो मतदान करू शकणार आहे.यासाठी एक प्रात्यक्षिक येत्या १६ जानेवारी ला आहे.यासाठी सर्व राजकीय पक्ष हजेरी लावणार आहेत.
आत्ताच सांगतो.UT शिवसेना,काँग्रेस आणि एनसीपी
या तिन्ही पक्षांना हे मान्य नसल्याचे चान्सेस जास्त असू शकतात.चांगल्या गोष्टींना विरोध करणे हे त्यांचे परम कर्त्यव्य आहे.
आणि दुसरी म्हणजे भावी नगरसेवक,आमदार खासदार यांचा याठिकाणी जास्त विचार केला गेलं असेल..
त्यांना आता जास्त मतदारांना ने आण करण्यासाठी जास्त खर्च करावा लागणार
३/४
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(