#खाजगीकरणाला_विरोध_करणार्यांसाठी
जगातील प्रगतशील राष्ट्रांची खासियत ही आहे की त्यांचे कडे खासगीकरण जास्त आहे सरासरी ६५ ते ७५% च्या वर आहे, त्या मध्ये ब्रिटन, युरोपियन देश आहेत. आपल्या देशच फक्त जातीच्या चौकटीत मुद्दामून ठेवला गेलाय, तो फक्त ठराविक लोकांच्या परिवारासाठी,1/6
या मध्ये जनतेचा विचार कुठेही केला गेला नाही. काही उदाहरणे आहेत.
१) गुंतवणूक
ती तुम्ही (खासगी) शेअर मार्केट /म्युच्युअल फंड मध्ये करणार.
पोस्टात किंवा सरकारी बँकेत नाही करणार का तर व्याज दर कमी मिळतो किंवा परतावा खूप दिवसाचा आहे.
२)मुलांच्या शाळा
2/6
स्वतः च्या मुलांना खासगी शाळेत ,भरमसाठ फी असलेल्या शाळेत टाकणार, त्या शैक्षणिक संस्था ह्या राजकारण्याच्यां , पैसा कुठे गेला?
३) महामारी
महामारी आली की सगळ्यांना सरकारी दवाखाने आठवतात इतर वेळी हाच मध्यम वर्गीय ५००रू.फी असलेल्या डाॅ. कडेतपासणी करणार? पैसा कुठे गेला?
४) नोकरी 3/6
एवढे सगळे खासगीतून करणार (शाळा, शिक्षण, गुंतवणूक) आणि जेव्हा नोकरी ची गरज असते तेव्हा तुम्हाला सरकार आठवते तेव्हा तुम्हाला तुमची जात आठवते ,जर शिक्षणासाठी योग्य नसाल तर त्यासाठी तुम्ही आरक्षण मागणार.
५) दैनंदिन लागणाऱ्या वस्तू
ब्रश, टूथपेस्ट, आंघोळीचा, कपड्याचा,भांड्याचा 4/6
साबण, बनेल, अंडरवेअर, पायतान, पॅन्ट,शर्ट, गाॅगल, पावडर, सौंदर्य प्रसाधने, डिओ,सेन्टं,घड्याळ, मोबाईल, चार/दोन चाकी, घड्याळ, लॅपटॉप, दारू, सिगारेट, इतकेंच काय तर हे सगळे सांगायला सोशल मिडिया अॅप आपण विदेशी वापरतो,ओ. जेव्हा ८०%भारतीय बनावटीच्या वस्तूचां वापर होईल तेव्हा हा देश 5/6
हा त्यांचा कोडवर्ड होता.स्थानिक काश्मीरी तिथून पळून गेला आणि घटना झाल्यावर परत आला.
हल्ला २० तारखेलाच होणार होता.पाऊसामुळे त्यांचा डाव फसला म्हणून २२ ला झाला.
यांचे प्रमुख ४ गट असतात.
"अ" गटामध्ये प्रमुख
आतंकवादी असतात.आणि त्यांचे प्रमुख हिंदू आणि गैर मुस्लिम नागरिकांना मारण्याचे काम असते.
"ब" गटामध्ये अ गटाने ज्यांना मारले गेले आहे,त्यांच्या धर्माच्या नागरिकांचे खोटे खोटे सांत्वन आणि थोडी फार मदत करायची.जेणे करून त्यांचा पूर्ण समुदाय या मध्ये सामील नाही,याचा संशय कोणाला येऊ नये
हेच फक्त त्यांचे प्रमुख कार्य असते.
"क" गटामध्ये काश्मिरी लोकांचे नातेवाईक किंवा तिथला नागरिक ,काश्मीर सोडून इतरत्र कुठे असेल तर त्यांचे रक्षण करण्यासाठी राजकीय नेत्यांच्या संपर्कात राहणे किंवा त्यांचा संरक्षणासाठी चे काम करतो.
वॉटर पार्क आणि स्विमिंग पूल मध्ये उतरताना काळजी घ्या !
आज चिखली मध्ये एका डॉक्टरांची मुलगी जी केवळ 16-17 वर्षाची होती अॅक्युट पॅनक्रिया टायटीस मुळे गेली. तीन-चार दिवसांपूर्वी तिला अचानक संध्याकाळी पोट दुखायला लागलं नंतर उलट्या सुरू झाल्या.लगेच ऍडमिट केलं,फिजिशियन कडे दोन
दिवस त्यांनी ट्रीटमेंट करून बघितले. ऍडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी केली .त्यामध्ये तिला अॅक्युट पॅनक्रियाटायटीस निघाला.ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करत नाहीये हे बघून थर्ड डे ला तिला लगेच संभाजीनगरला शिफ्ट केलं.
तिथे ती मल्टी ऑर्गन फेलीवरमध्ये गेली .पलमनरी ईडीमा,प्लुरल
ईफ्युजन अशा बऱ्याच शारीरिक अडचणी सुरू झाल्या आणि एडमिट केल्यानंतर थर्ड डे ला सकाळी तिचा आज मृत्यू झाला.
एवढ्या कमी वयामध्ये अॅक्युट पॅनक्रॅटिस कसा काय झाला असं डॉक्टरांना विचारल्यानंतर त्यांनी जे सस्पेक्टेड कारण सांगितलं ते ऐकून सर्वांना आश्चर्य वाटलं.मेडिसिनच्या बुकमध्ये
फक्त तीन आकडेवारी देतो, तुम्हीच decode करा -
1.) पठाण TMC : 524516
रंजन INC : 439494
2.) एकूण हिंदू उमेदवार : 12
अधीर रंजन यांना सोडून 11 हिंदू उमेदवारांनी मिळवलेली (फोडलेली) मते : 5 लाख.
3.) एकूण मुस्लिम उमेदवार : 3
युसूफ
सोडून 2 मुस्लिम उमेदवारांनी मिळवलेली (फोडलेली) मते : फक्त 2035 (ही मते पण कदाचित हिंदूंचीच असतील)
जर भाजपचा उमेदवार रिंगणात असेल, तर मुस्लिम मतदार त्याला हरवू शकेल अशा काँग्रेसच्या हिंदू उमेदवाराला मतदान करतात.
जर भाजपचा उमेदवार रिंगणात नसेल किंवा त्याची जिंकण्याची शक्यता नसेल,
अशा परिस्थितीत मुस्लिम मतदार काँग्रेसच्या हिंदू उमेदवाराला मतदान करण्याऐवजी त्यांच्याकडे उपलब्ध असलेला मुस्लिम पर्याय निवडतात. काँग्रेसच्या पाच वेळा खासदार राहिलेल्या हिंदू उमेदवाराला पण पाडून ते मुस्लिम उमेदवाराला जिंकवतात!
ते कोठून आले आणि कोण होते? याबद्दल कोणतेही अधिकृत दस्तऐवज नाहीत. पण एका उपलब्ध असलेल्या माहितीनुसार,श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून २४किमी अंतरावर असलेल्या छेली खेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ झाला.
असे मानले जाते.तर १८५६ मध्ये अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात त्यांचे पहिल्यांदा दर्शन झाले, तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया तिथी होता, त्यानुसार या वर्षी १० एप्रिल रोजी स्वामीजींचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे.उपलब्ध माहितीनुसार, श्री स्वामी समर्थ महाराज हे इ.स. १८५६-१८७८ या कालावधीत
होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशीही
श्रावण महिना म्हणले की सगळीकडे हिरवळ आणि सण,त्यात सणांचा उत्साह तर वेगळाच असतो.तसा हा महिना ३० दिवसांचाच असतो.पण यावेळी हा ५९ दिवसांचा असणार आहे.
हिंदू पंचांगामध्ये प्रत्येक तिसऱ्या वर्षात एक महिना अतिरिक्त असतो.त्याला आपण अधिक मास म्हणतो,वैदिक पंचांगात सूर्य आणि
चंद्राच्या आधारे गणना केली जाते.त्यानुसार दरवर्षी चंद्र महिना हा ३५४ दिवसांचा असतो आणि सौर महिना हा ३६५ दिवसांचा असतो.या दोन्हीमध्ये दरवर्षी फरक हा ११ दिवसांचा असतो.जो ३ वर्षात ३३ दिवसांचा होतो.म्हणून,तो अधिकमास असतो.आता हे सर्व दिवस समान करण्यासाठी दर तिसऱ्या वर्षी एक अतिरिक्त
महिना असतो.तो मलमास असतो.त्याला पुरषोत्तम मास पण म्हंटले जाते.आता या दोन श्रावण महिन्याची विभागणी अधिक श्रावण आणि निज श्रावण अशी केली जाते.अधिक श्रावण महिना हा १८ जुलै पासून सुरू होत आहे आणि निज श्रावण महिना हा १७ ऑगस्ट पासून सुरू होत आहे जो १५ सप्टेंबर ला संपेल,त्यामुळे श्रावना
आज तुकाराम गाथेतील "अल्ला देवे अल्ला खिलावे" हा अभंग काही लोकांकडून भरपूर फिरवला जात असून तुकोबा हे कशा रितीने इस्लामचा पुरस्कार करणारे होते किंवा ते कशा रितीने सर्वधर्मसमभावी होते हे दाखवण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी चालवला आहे. ह्या गोष्टीत किती तथ्य आहे, ते आपण अभंगासहित पडताळून
बघूया.
हा अभंग तुकाराम गाथेतील ३९३७ क्रमांकाचा असून यात तुकोबांनी प्रयत्नवादाचा पुरस्कार केला आहे. अल्लाह हाच सर्व काही देणारा आहे, तो करेल तसेच होईल ह्या नशीबावर विसंबून राहणाऱ्या वृत्तीला तुकोबांनी ह्या अभंगातून झापले आहे.पहिल्या ओळीत तुकोबा म्हणतात-
म्हणजेच जे नशिबावर विसंबून राहणारे लोक असतात ते अल्ला हाच सारे काही देणारा आहे, आजारी पडल्यावर तोच दवादारूची सोय करणारा आहे असा विचार करतात.मात्र जो दैवावर विसंबून न राहता स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतो