#खाजगीकरणाला_विरोध_करणार्यांसाठी
जगातील प्रगतशील राष्ट्रांची खासियत ही आहे की त्यांचे कडे खासगीकरण जास्त आहे सरासरी ६५ ते ७५% च्या वर आहे, त्या मध्ये ब्रिटन, युरोपियन देश आहेत. आपल्या देशच फक्त जातीच्या चौकटीत मुद्दामून ठेवला गेलाय, तो फक्त ठराविक लोकांच्या परिवारासाठी,1/6
या मध्ये जनतेचा विचार कुठेही केला गेला नाही. काही उदाहरणे आहेत.
१) गुंतवणूक
ती तुम्ही (खासगी) शेअर मार्केट /म्युच्युअल फंड मध्ये करणार.
पोस्टात किंवा सरकारी बँकेत नाही करणार का तर व्याज दर कमी मिळतो किंवा परतावा खूप दिवसाचा आहे.
२)मुलांच्या शाळा
2/6
स्वतः च्या मुलांना खासगी शाळेत ,भरमसाठ फी असलेल्या शाळेत टाकणार, त्या शैक्षणिक संस्था ह्या राजकारण्याच्यां , पैसा कुठे गेला?
३) महामारी
महामारी आली की सगळ्यांना सरकारी दवाखाने आठवतात इतर वेळी हाच मध्यम वर्गीय ५००रू.फी असलेल्या डाॅ. कडेतपासणी करणार? पैसा कुठे गेला?
४) नोकरी 3/6
एवढे सगळे खासगीतून करणार (शाळा, शिक्षण, गुंतवणूक) आणि जेव्हा नोकरी ची गरज असते तेव्हा तुम्हाला सरकार आठवते तेव्हा तुम्हाला तुमची जात आठवते ,जर शिक्षणासाठी योग्य नसाल तर त्यासाठी तुम्ही आरक्षण मागणार.
५) दैनंदिन लागणाऱ्या वस्तू
ब्रश, टूथपेस्ट, आंघोळीचा, कपड्याचा,भांड्याचा 4/6
साबण, बनेल, अंडरवेअर, पायतान, पॅन्ट,शर्ट, गाॅगल, पावडर, सौंदर्य प्रसाधने, डिओ,सेन्टं,घड्याळ, मोबाईल, चार/दोन चाकी, घड्याळ, लॅपटॉप, दारू, सिगारेट, इतकेंच काय तर हे सगळे सांगायला सोशल मिडिया अॅप आपण विदेशी वापरतो,ओ. जेव्हा ८०%भारतीय बनावटीच्या वस्तूचां वापर होईल तेव्हा हा देश 5/6
याठिकाणचे पुरावे कोर्टात तर ३२GB te२३०GB पर्यंत चे चित्रफिती आणि कैक हजार छायाचित्रं जमा केले आहेतच.पण एक असा पुरावा काही सादर केलेला आहे,असे सांगितले जात आहे.जो तत्कालीन थेट औरंगजेबशी निगडित आहे.१७०७साली जेंव्हा त्याचा मृत्यू झाला त्यानंतर म्हणजे १७१०मध्ये
१/४
त्याचे चरित्र लिहले गेले. Maasir I Alamgiri म्हणून ते जदुनाथ सरकार यांनी इंग्रजी मध्ये अनुवादित केलें आहे.मूळ पर्शियन भाषेतून अनुवादीत केलं असावं.यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की काशी चे मंदिर तोडायला औरंगजेबाने ८ एप्रिल १६६९ मध्ये आदेश दिलेले आहेत असे यामध्ये नमूद केलेलं आहे
२/४
या सहित अजून अनेक पुरावे आहेत.जे कोर्टामध्ये दिलेले आहेत.ही भव्य वास्तू तोफांनी फोडण्यात आली आणि या ठिकाणी मशीद उभारण्यात आली.हा उल्लेख तत्कालीन साकी मुस्ताद खानने यामध्ये केलेला आहे.हे पुस्तक १९४७ मध्ये प्रकाशित झालेलं होते आणि यात ५५क्रमांकाच्या पानावर स्पष्टपणाने नमूद केलेले
३
मानववंशशास्त्रज्ञ किंवा मानव जातीचा अभ्यास करणाऱ्या या मूळच्या पश्चिम बंगालच्या सध्या ६१वर्षाच्या असलेल्या यांच्या कामगिरीचे किंवा धाडसाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.अंदमानच्या बेटांवर अजूनही काही आदिवासी लोकं राहतात ज्यांना आपल्या जगाशी
१/९ #anthropology
काहींही देणें घेणें नाही.या साठी अंदमानच्या North Sentinel या बेटाला एक संरक्षित क्षेत्र म्हणून अगोदरच घोषित केलेलं आहे.या समुहाबद्दल त्यांना कमालीची उत्सुकता होती. वयाच्या १२व्या वर्षीच यांच्या जीवनाविषयी कुतूहुल वाटू लागले होते.हेच धेय्य ठेवून त्यांनी #anthropology मध्ये
२/९
स्वतःची Phd केली.ही लोकं कोणालाही त्यांच्या बेटांवर येऊ देत नाही आणि आली तर मारून देखील टाकतात.त्यांचे संपूर्ण जीवन नैसर्गिक असते.याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून त्या ४जानेवारी१९९१मध्ये अंदमानच्या सेंटीनेलिज आदिवासीं बरोबर शांततापूर्ण भेट घेण्याच्या एका पथकाच्या त्यासदस्या बनल्या
३
मध्यंतरी कोणी तरी ट्विट टाकले होते. मुलं सांभाळता येत नसतील तर जन्माला घालू नयेत वैगेरे वैगेरे विषयावरून,तसाच काहीसा हा बहीण-भावाचा हळवा विषयावर आहे.२०११च्या सिरियाच्या युद्धात जवळ जवळ५०लाख लोक सिरिया मधून इतर जवळच्या देशात निर्वासित म्हणून जगत होती
१/
हा चित्रपट अश्याच एका सत्य घटनेवर आधारित आहे.एक १० लोकांचे मुस्लिम कुटुंब त्यातील १२ वर्षाचं हे कवळं पोरं (जहन)आपल्याच आई वडिलांवर केस करतो.या कुटुंबातील बापाला ८मुलं असतात.याच्या असलेली ही त्याची बहीण(सहेर).त्यातील हा प्रसंग खूप बोलका आणि अंगावर शहारा उभा करणारा आहे.आपली समान
२/
वयाची बहीण हीची काळजीने हा ग्रासलेला हा बालक सकाळी जेंव्हा बेड वरून उठतो आणि त्यावर रक्ताचे डाग बघतो. तो तिला विचारतो तुझ्या पँट मधून रक्त कसं आलं. दोघांनाहि याबाबत काही ज्ञान नसते. तो तिला बाथरूम घेऊन जाऊन सगळी डागाळेले अंतर्वस्त्रे धुवून देतो आणि थोडी या विषयी माहिती घेतो.तो
३/
शंभू महादेवाच्या १२ज्योतिर्लिंग पैकीं एक ज्योतिर्लिंग म्हणजे #काशी_विश्वनाथ यामंदिराचा उल्लेख स्कंद पुराणातही करण्यात आलेला आहे. #इतिहास
✨११९४मध्ये मोहम्मद गौरीचा सेनापती आणि नंतर झालेला सुलतान कुतुबुद्दिन ऐबक याने पाहिले उध्वस्त केले.
✨१२३०मध्ये
१/८
मंदिराची पुन्हा एका गुजराती व्यापाऱ्याने उभारणी केली.
✨१४४७-१४५८ मध्ये हुसैन शाह शरिकी याने अर्धवट उध्वस्त केले.
✨१४८९-१५१७मध्ये पुन्हा राहिलेले सिकंदर लोदी याने हे मंदिर उद्ध्वस्त केले.
✨१५८५मध्ये अकबराचा अर्थमंत्री राजा तोडरमल याने हे मंदिर पुन्हा उभारले.
✨त्या नंतर१६६९
२/८
मध्ये औरंग्या ने काही भाग उधवस्त करून मशीद उभारली होती.यात पण तर्क वितर्क आहेत.
✨१७८० मध्ये आपल्या इंदूर च्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला.
✨१८६८ मध्ये #The_Sacred_City_of_Hindu या रेव्ह.एम्.ए.यांच्या बुक मध्ये ज्ञानवापी मशिदीत ४ही कोपऱ्यात
३/८
एक काळ होता देशांमध्ये असं कोणते गाव नाही जिथं काँगेस चे नावं नाही.पण हे १९८४नंतर च्या काँग्रेसला राखता आलं नाही.राजीव गांधींनी ही येऊन आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचेच काम केलं.आत्ताची काँग्रेस फक्त २राज्यां पुरती मर्यादित आहे.राजस्थान,छ.गड.
१/११
काँग्रेसला गळती लागण्याची सुरवात २०१४ पासून झाली.पण त्याची पूर्व तयारी ही२०१२ पासून सुरू झाली होती.#मोटाभाई@AmitShah यांची यूपी चे प्रभारी म्हणून निवड झाली होती तेंव्हा पासून ते म्हणजे २वर्ष यूपी मध्ये तळ ठोकून होते.भले त्या वर्षी समाजवादी पक्षाचे वारे होते पण हे आव्हान
२/११
#मोटाभाई यांनी स्वीकारून.काँग्रेस सहित समाजवादी पक्षाचा घरचा सोडून इतर एकही उमेदवार निवडून आला नाही.देशात सर्वात जास्त जागा असलेला किल्ला आरामात जिंकला.काँग्रेस च्या चिंधड्या या निवडणुकीत उडाल्या.त्या निवडणुकीचे #impacts अजूनही यूपी सहित देशात टिकून आहेत.गल्ली पासून दिल्ली
३/११
उठसूठ कोणीही येऊन हिंदुत्ववादीची शाल घेऊन ,भगवा खांद्यावर घेऊन फिरत असेल तर डोळे झाकून त्याला पाठिंबा द्यायचा ?
त्यामागे त्याचा उद्देश,हेतू तपासला गेला पाहिजे.
जर व्यक्तिगत स्वार्थासाठी कोणी हिंदुत्ववादी होत असेल तर त्याला पाठिंबा का देयचा?
स्वराज्यात येऊन भगवा घेऊन फितुरी करणारे
हिंदुत्ववादीच होते. फक्त व्यक्तिगत स्वार्थ हाच यामागचा उद्देश असतो.सगळे रंग तपासून झाले की भगव्याची आस लागते.कारण,वातावरण भगवं आहे.राजकारणी लोकांना हवेचा अंदाज अगोदरच लागतो.त्या नुसारच ते दिशा ठरवतात.राजकारनात निवडून किंवा विजयी होणे जितकें महत्वाचे आहे.त्याही पेक्षा महत्वाचे आहे
ते एखाद्या संभाव्य विजयी उमेदवाराला स्वतः विजयी न होता त्याचा पराभव करणे. आणि हाच तो किंग मेकर असतो.काही राजकीय गणितांची उकल करता येत नाही. कारण त्यावर कोणी विश्वास ठेवू शकत नाही. याचे कारण तुम्ही एक तर RW किंवा LW या दोन पैकीच पर्याय तुमच्या पुढे अस्तात.तिसरा पर्याय निवडण्याचा