The central government has abruptly announced a ban on #onionexports. This has led to strong reactions from the onion growing belt in Maharashtra & therefore the representatives of various political parties contacted & requested me to convey their demands to Central Government.
To address this issue, I met Union Minister of Commerce and Industry Shri. Piyush Goyal (@PiyushGoyal) today and apprised him of the plight of onion growers. I pointed out to him that these onion growers are mainly small land holders and Jirait farmers.
I also brought to his notice that onions are in good demand internationally & we have been exporting onions consistently. But a sudden decision to this effect by the central government is a major blow to India's image as a reliable exporter of onions in the international market.
I also emphasized on the fact that Pakistan and other onion exporters will benefit immensely from this situation. In view of all this, I urged Piyush Goyal ji to reconsider the ban on onion exports.
Following the above request, Union Minister Shri. Piyush Goyal said that the ban on onion exports was proposed by the Union Ministry of Consumer Protection on the basis of rising onion prices in the market.
He ensured me that he we will reconsider the ban in consultation with the Union Ministry of Commerce, the Ministry of Finance and the Ministry of Consumer Protection.
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण आज कळवण, नाशिक येथे होत आहे याचा अतिशय आनंद आहे. एवढ्या मोठ्या सोहळ्यासाठी तुमच्यातील तरूण माणसाने पुढाकार घेतला याचादेखील मला आनंद आहे.
इथल्या सर्व तरूणांची शक्ती मागे उभी राहिली आणि त्यांच्या कष्टातून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे स्मारक उभे करून एक इतिहास घडला. देशाच्या राजकारणात आणि देशाच्या इतिहासात अनेक माणसे होऊन गेली.
पण तीनशे वर्ष झाल्यानंतरही सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये कोणत्या व्यक्तीचे नाव अजूनही आहे हा प्रश्न काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठेही विचारला तर एकच नाव समोर येते ते म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवछत्रपती.
आज एका ऐतिहासिक कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. आजचा दिवस हा एका शूरवीर, कर्तृत्ववान अशा व्यक्तिमत्वाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. स्वातंत्र्याच्या आधी या देशात संस्थानिकांची राज्यं होती. तीन-साडेतीनशे वर्षात अनेक संस्थानिक, राजे देशात होऊन गेले.
पण साडेतीनशे वर्षांनंतरही ज्या राजाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात, लोकांच्या अंतःकरणात आजही आहे, असे एकच राजे आहेत ज्यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज.. राजे होते पण त्यांची खरी ओळख होती ती म्हणजे रयतेचा राजा, सामान्य माणसांचा राजा.. आणि त्यांचे आज स्मरण करण्याचा दिवस आहे.
मला आनंद आहे की सामान्यांसाठी सत्तेचा वापर हे सूत्र घेऊन ज्यांनी कारभार केला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण आपण करत आहोत आणि
मुंबई ड्रायफ्रुटस् आणि डेट्स मर्चंट्स असोसिएशनतर्फे नवी मुंबई येथे बेदाणे जाहीर लिलाव सौदे बाजाराचे उद्घाटन करून आनंद वाटला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला.
एक काळ असा होता की आपले सगळे बाजार हे मुंबई शहरात होते. ते स्थलांतरित करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यावेळी विरोधही झाला. व्यावहारिक नुकसान होईल अशी चिंता व्यापाऱ्यांना होती. परंतु आम्ही लोकांची सातत्याने समजूत काढली आणि कृषी बाजार समितीचे कामकाज या प्रांगणात आणले.
चौदा दिवसात लाखोंचा व्यवहार हा कोट्यवधींचा व्यवहार झाला. शेतकऱ्यांचा फायदा झाला, व्यापाऱ्यांचा फायदा झाला. कष्ट करणारा माथाडी कामगार जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतो, विशेषतः सातरा, सांगली, पुणे या भागातून आलेल्या माथाडी कामगारांच्या जीवनात एक प्रकरची स्थिरता आली.
जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोजित जागर स्त्रीत्वाचा, सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमात विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा होत असलेला हा सन्मान आनंददायी आहे.
जीवनाच्या विविध क्षेत्रात प्रतिकूल परिस्थिती असतानाही ज्या महिलांनी आपले कर्तृत्व दाखवले, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केला आणि त्या रस्त्याने जाऊ पाहणाऱ्या इतर भगिनींना प्रोत्साहित करण्याचे काम या माध्यमातून केल्याबद्द्ल @ChakankarSpeaks व त्यांच्या सहकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो.
लोकांचा महिलांच्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा सुधारेल याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कर्तृत्व हे फक्त पुरूषांमध्ये असते यावर माझा विश्वास नाही. संधी दिली, प्रोत्साहन दिलं तर समाजातील ५० टक्के वर्गदेखील कर्तृत्व दाखवण्यात कधी मागे राहत नाही. #InternationalWomensDay
कसबा पोटनिवडणुकीचे विजयी उमेदवार श्री. रविंद्र धंगेकर यांनी आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. #pressconference bit.ly/41PxHIU
कसबा पोटनिवडणुकीत यश मिळेल असे आम्हाला सामान्यांमधून ऐकण्यात मिळत होते. पण मला याची खात्री नव्हती, त्याचे मुख्य कारण नारायण, सदाशीव, शनिवार हे होते. हा सर्व भाग भाजपचा गड आहे असे अनेक वर्षे बोलले जाते. तसेच याठिकाणी बापट यांनी अनेक वर्ष प्रतिनीधित्व केले होते.
बापट यांचे वैशिष्ट्य असे की त्यांचे भाजपची विचारधारा न मानणारा जो पुण्यातील वर्ग आहे त्या सर्वांशी मैत्रीचे संबंध त्यांनी ठेवले आहेत. त्यामुळे बापट यांचे लक्ष ज्याठिकाणी अधिक केंद्रीत आहे तो मतदारसंघ आपल्याला जड जाईल असा अंदाज आमचा होता.
आज नई दिल्ली में हुई राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की विस्तारित राष्ट्रीय कार्य समिति बैठक में उपस्थित पार्टी के सहकारी मित्रों से संवाद साधा। #NCP
साथियों, पुरे विश्व में कोरोना की समस्या होने के कारण आज जैसे हम इकठ्ठा हुए ऐसी स्थिति दो सालों में नही थी। भारत सरकारने कुछ गाइडलाइन्स दी थी।
बैठक लेने के लिए कुछ रुकावटे आई थी, इसिलिए उस कठिन समय में हम लोग मिल नहीं सके। मुझे खुशी है की आज बड़े पैमाने पर हम सब वर्किंग कमिटी की बैठक के लिए इकठ्ठा हुए है। और पिछले दो सालों में राष्ट्रीय अधिवेशन हम नहीं ले सके वही अधिवेशन लेने का मौका हमें मिल रहा हैं।