मित्रांनो, हा लेख म्हणजे शिळ्या कढीला पुन्हा आणलेला ऊत नाही तर एका निर्णयाचा समाजावर किती खोलवर परिणाम होऊ शकतो हे पुन्हा अधोरेखित करणारी घटना घडलीये, त्या अनुषंगाने जुन्या एका निर्णयाचा नव्याने विचार करण्याची गरज व्यक्त करत आहे.. +
काही महत्वाची माहिती चीनला पुरवण्याच्या गंभीर गुन्ह्याखाली राजीव शर्मा नावाच्या पत्रकाराला ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट च्या अंतर्गत अटक करण्यात आलीये. ह्या पत्रकाराने युनायटेड न्यूज ऑफ इंडिया, द ट्रिब्यून, सकाळ टाइम्स, चीनच्या ग्लोबल टाइम्स ह्या अश्या पोर्टलसाठी काम केलंय. +
ह्या माणसाकडे काही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिमहत्वाची अशी कागदपत्रे मिळाली आहेत. मुळात ह्या व्यक्तीचा लिखाणाचा कलसुद्धा साधारण अश्याच बाबीमध्ये होता.
तर...
२०१६ मध्ये चीनच्या गुप्तचर यंत्रणेकडून ह्या राजीवशी संपर्क साधण्यात आला. +
तो सतत त्यांच्या संपर्कात असल्याचेसुद्धा सांगतात. दीडवर्षात ह्या मुक्तपत्रकाराला तब्बल ४० लाख मिळाले. त्याचसोबत प्रत्येक माहितीसाठी त्याला १०००$ मिळत म्हणजे काही महत्वाची माहिती दिली कि साधारण ६० ते ७० हजार रुपये मिळत असत.. काय कमावलं असेल विचार करा. +
अर्थात ह्याला एवढी महत्वाची माहिती कशी मिळत असेल? त्याचे नेमके कोणते डीप असेट्स संरक्षण क्षेत्रात पेरले गेले होते? त्याने आत्तापर्यंत कोणती माहिती चीनला पुरवली? हे काळाच्या ओघात कळेलच..
पण मला इथे वेगळा मुद्दा मांडायचाय ज्यावरून बऱ्याच विचारवंत लिब्राडूंची नेहमीच जळत असते.. +
ह्या राजीवला एवढे पैसे कसे मिळत असत? तर एक चिनी महिला आणि तिचा एक नेपाळी सहकारी ह्यांनासुद्धा ह्यासंदर्भात अटक झालीये कारण एका शेल कंपनीमार्फत हे सगळे पैसे ह्या राजीवला मिळायचे..
शेल कंपनी? काही आठवतंय? नोटबंदीमुळे झालेल्या असंख्य फायद्यांपैकी एक +
अतिमहत्त्वाचा फायदा म्हणजे शेल एक लाखाहून अधिक शेल कंपन्यांचा बाजार उद्धवस्त करण्यात आला. शेल कंपनी म्हणजे केवळ कागदावरची कंपनी जिला काहीच अस्तित्व नसतं जिचा उपयोग बऱ्याचदा काळ्याचं पांढरं करायला होतो. अश्या लाखाहून अधिक कंपन्या हटवल्या गेल्या म्हणजे ज्यांचे स्टेक, हितसंबंध +
ह्या अश्या कंपन्यांमार्फत जुळले गेले होते त्यांची जळणारच कि ओ. सगळ्याच शेल कंपन्या बाहेर आल्या असे माझे म्हणणे नाही पण मजबूत बांबू नक्कीच लागलेत. ह्यात शंका नाहीच. केवळ एका छोट्या फ्लॅट मध्ये शेकडो अश्या कंपन्या सुखाने नांदत होत्या. त्या जाळल्या ह्या नोटबंदीने.. +
आज एक राजीव शर्मा बाहेर आलाय.. असे अजूनही कित्येक राजीव शर्मा असतीलच कि? अश्या कित्येक राजीव शर्मांचा बाजार ह्या नोटाबंदीने उदास केला असेल? उगाच ठरावीक लोकं काही काळानं जाहीररीत्या नोटबंदीच्या नावानं उगाच बोटं मोडत नाहीत.. आणि हे सर्व तथाकथित विचारवंत
एकाच विचारसरणीचे.. हाही केवळ योगायोगच कि?
नोटबंदीने सर्वसामान्यांना त्रास झाला हे मी नाकारत नाहीच. पण त्याचे दूरगामी चांगले परिणाम आहेतच, ज्याचा विचार आधी कधीही झाला नव्हता.
कितने राजीव छुपाओगे.. सारे राजीव निकालेंगे..
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
अंबानींनी देश सोडून द्यायला पाहिजे..त्यांना धर्म कळत नाही.. काहीही कळत नाही..
त्या माधुरीला मोठ्या प्रमाणावर गुडघेदुखी, सांधेदुखी, पायांना गँगरीन होणे, तसेच मोठ्या प्रमाणावर वाढलेली नखे या समस्या असून देखील (१/६)
तिला धार्मिक प्रथा-परंपरांचा भाग म्हणून गावातील मिरवणुकांमध्ये नेले जात असे म्हणे.. कशाला ह्यात खंड पाडायचा? तिच्या आरोग्याची ह्या प्रथेपुढे काहीही किंमत नाहीये हे एकावेळेस न्यायालयाला समजणार नाही पण निदान अंबानींना तरी कळायला हवं होतं राज्यात इतर कुठे एकतरी (२/६)
हत्तीण आहे? आता कुठून प्रथा पार पडणार?
जिथं तिला ठेवलं जात होतं ती जागा टणक होती म्हणून तिचे आजार बळावत गेले म्हणे. त्या हत्तिणीने कधी कोण्या माहुताला हे सांगितलं का? नाही ना? मग?
एक तर हत्तीला कसं सांभाळायचं हे वनताराला कळत नाही. कशाला तिच्या पायातले साखळदंड काढायचे? (३/६)
हिंदी सक्तीला व्यवस्थित आणि अत्यंत अभ्यासपूर्ण विरोध केल्याने फडणवीसांना एक पाऊल मागे घ्यायला भाग पाडल्याबद्दल माय मराठी राज ठाकरेंचे मनापासून अभिनंदन करत असेल.
आज एक मराठी त्यातही कट्टर मराठी म्हणून मला राज ठाकरेंचा (१/१०)
काय अभिमान वाटत आहे हे मराठीत व्यक्त होताना मराठीत पुरेसे शब्द नाहीत हे माझे दुर्दैव. त्यावर लवकरच अभ्यास करून मराठीला अजून समृद्ध करण्यासाठी जर्मन भाषेकडून नक्कीच मार्गदर्शन घेतले जाईल. कारण ह्याच राज ठाकरेंच्या सुपुत्राने मराठी नाकारून जर्मन घेतली होती. (२/१०)
अर्थात जर्मन शिकून त्यांनी काय "दिवे" लावले आपण सर्वांनी पाहिले असेलच. असो डॉन बोस्को सॉरी डॉन बॉस्को.. ठाकरे उद्या हिब्रू भाषेत जरी शिकले तर त्याने मराठीचीच सेवा होणार आहे. "वो ठाकरे है कूच बी कर सकते है.."
शाळेत, सॉरी मराठीमध्ये बोललं पाहिजे, मराठी स्कूल मध्ये (३/१०)
सुरुवातीला सांगतो.. लेख फार मोठा आहे.. वेळ घेऊन वाचा..
"घटनाद्रोही इंदिरा वि. नरेंद्र मोदी.."
सकाळपासून इंदिरा गांधींचा भयंकर उदो उदो सुरू आहे. आज इंदिरा असायला हवी होती वगैरे वगैरे..
ह्याच विषयावरची डिटेल्ड पोस्ट.. (१/२४)
मोदी वि. इंदिरा म्हणजे, १९७१ चे युद्ध वि. ऑपरेशन सिंदूर, म्हणजे १९७२ चा शिमला करार वि. कथित शस्त्रसंधीची बोलणी..
* नेमका काय फरक आहे?
तेंव्हा भारत काश्मीरचा मुद्दा सोडवू शकला नव्हता. जिन्नालँडच्या पश्चिमेकडील १५ हजार वर्ग किलोमीटर जमीन घेऊ शकला नव्हता. कारण (२/२४)
शिमला करार १९७२..
त्यावेळेस जर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकल्या नव्हत्या तर
१. जिन्नालँडचे ९३,००० युद्धकैदी का सोडले? आणि जिन्नालँडकडून भारताचे ५४ युद्धकैदी ज्यामध्ये मेजर रँकवरील अधिकाऱ्यांचासुद्धा समावेश होता ते का परत मागू शकली नाही?
२. जिन्नालँडचा १५ (३/२४)
कालच्या निवडणुकीत एका वृद्ध व्यक्तीचा कमळ कुठाय, मला कमळालाच मतदान करायचं आहे चा विडिओ वायरल झाला होता. ह्यावर बर्याचजणांनी प्रदेश भाजपवर तोंडसुख घेतलं होतं, कि राजकीय तडजोडी तळागाळार्यंत न्यायला ते कमी पडले. त्यांचं चूक कि बरोबर ह्यात मी पडणार नाही. पण (१/९)
अंतिम मत बनवायच्या आधी हा लेख वाचा..
ह्या एका व्हिडिओवरून जर जनरलायजेशन करायचं ठरवलं तर (अर्थात ते चुकीचं आहेच) जे भाजपसमर्थक आहेत ते काहीही झालं तरी कमळाला मतदान करणार हे सिद्ध होतं. म्हणजे काही झालं तरी भाजपमागे उभा असणारा हा वर्ग सुटणार नाहीच. कितीही प्रचार आणि (२/९)
प्रसार केला तरी एक असा वर्ग आहे ज्याला समकालीन राजकीय घडामोडींची फारशी कल्पना नसते. कमळ दिसलं कि बटन दाब, कुठलाही दुसरा विचार नाही करत. असे समर्थक प्रत्येक पक्षात असतात.
हा मुद्दा राष्ट्रवादी आणि शिवसेनेसंदर्भात वापरून बघू.
राज ठाकरे आणि भाजपमध्ये जे काही चाललं आहे त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे.. (अर्थात मी कोण?)
येन केन प्रकारेण "तो" आकडा मिळवण्यासाठी जे काही केलं जाईल त्याला माझी कसलीच ना नाही.. (अर्थात पुन्हा मी कोण?)
मोदी शहा आणि फडणवीस ह्यांच्या दूरदृष्टीबद्दल मलाच काय (१/७)
कोणालाही शंका असल्याचे कारण नाही. विरोधाला विरोध करायला गुलाम्स येतीलच पण ज्यांना त्यांचे मालकच मानत नाहीत त्यांच्याबद्दल मी पामराने काय बोलावे?
फक्त २०१९ हे वर्ष, जाहीर सभांमधून पातळी सोडून केलेली वक्तव्ये, "त्या" नेत्याच्या वैयक्तिक जीवनात त्याचे पडलेले प्रतिबिंब (२/७)
आणि त्याची झालेली जाहीर वाच्यता (पुत्राच्या लग्नाच्यासंबंधीचा किस्सा जगजाहीर आहे), भाजपच्या कार्यकर्त्यांना/समर्थकांना सोडू नका सारखी जाहीर आवाहने, ला वा री स आणि सोबतची सगळी कार्ड्स संपल्यावर अपहार्यतेतून हिंदुत्वाकडे वळलेली पावले ह्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.. (३/७)
गुजरातच्या मार्गाने प्रदेश भाजपचा प्रवास सुरु आहे..
बऱ्याच जणांना भाजपमध्ये जो काही विरोधी पक्षातील नेत्यांचा प्रवेश सुरु आहे त्यावरून वाईट वाटतंय. विरोधीपक्षातले कार्यकर्ते आता कसं वाटतंय? म्हणत खिल्ली उडवण्यात समाधान शोधत आहेत, आत खोलवर झालेली (१/६)
जखम विसरायचा केविलवाणा प्रयत्न करत...
हे जे काही प्रदेश भाजपात सूरु आहे ते अगदी गुजरातच्याच मार्गाने सुरु आहे. गुजरातेत गेल्या वीस वर्षात भाजपा प्रबळ झाली आणि काँग्रेस दुर्बळ झाली ह्यामागे काँग्रेसला त्यांचे नेते टिकवता आले नाहीत हे जेवढे मोठे कारण आहे (२/६)
तेवढेच हे सगळे मोठे नेते भाजपात आले हेही आहे.
यादी पाहुयात..
१. शंकरसिंह वाघेला - काँग्रेस पाठिंब्यावरचे पूर्व मुख्यमंत्री (त्याआधीचे जनसंघी)
२. केशूभाई पटेल - काँग्रेस पाठिंब्यावरचे पूर्व मुख्यमंत्री (त्याआधीचे जनसंघी)
३. नरहरी अमीन - काँग्रेसचे नेते, पूर्व (३/६)