'२०१४ च्या विधानसभेच्यावेळी शिवसेनेची भाषा आणि त्याचा रागरंग, अपरिहार्यतेतून झालेली/केलेली युती' ह्या सर्व गोष्टी विसरून २०१७ च्या मुंबई मनपाच्या निवडणूकीत निसटत्या बहुमताने का होईना पण सेनेनं महापौरपद राखलं, तेंव्हा विरोधी पक्षनेतेपद +
भाजपाने नाकारलं होतं. का? तर राज्यात युती असताना मनपात कसं विरोधात कसं बसायचं? विरोधी पक्षनेतेपद कसं स्विकारायचं? मग ते विरोधी पक्षनेतेपद गेलं काँग्रेसकडं. हा असला विचार ही बाबरसेना युतीत असताना कधीच करत नव्हती. सतत खिशातल्या राजीनाम्याचे कवित्व रोज नवा आकार घेत होतं. +
किंबहुना सत्तेत असताना विरोधाचं शेण कसं खायचं ह्याचा अध्याय महाराष्ट्र रोज अनुभवत होता, ह्याच सेनेकडून.
हे सारं असताना सुद्धा केवळ सद्गुणविकृतीपायी हातचं विरोधीपक्षनेतेपद भाजपनं घालवलं..
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचे डोळे उघडले आणि झालेल्या दगाबाजीचा बदला घेण्यासाठी +
(उशिरा आलेली अक्कल) भाजपनं दोन वर्षानंतर विरोधी पक्षनेतेपदावर दावा ठोकला आणि तशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली.
जी याचिका मुंबई हायकोर्टाने शिस्तीत फेटाळून लावली आहे.
कशी फेटाळून लावलीये? अगदी शिस्तीत..
कोर्टाने अगदी योग्य कारण दिलंय.. कोर्ट म्हणालं, +
"विरोधी पक्षनेत्यासारखं महत्त्वाचं पद एखाद्या व्यक्ती किंवा पक्षाच्या लहरीप्रमाणे बदलणं कायद्यात बसत नाही.."
"काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद सर्व नियम पाळून आणि कायद्याने मिळालं असल्यानं तेच विरोधी पक्षनेतेपदी राहतील.."
एवढा गोंधळ झाला असूनसुद्धा भाजपा प्रदेशाध्यक्षांना अजूनही +
सेनेसोबत जायचे संकेत (त्यांनी नंतर घूमजाव केलं) द्यावेसे वाटतात.. ही हाईट्टे.. हाईट्ट..
ही एवढी सद्गुणविकृती अनंत करमुसेंना मारहाण झाली तेंव्हा कुठे गेली होती देव जाणे.. तिथेसुद्धा आव्हाढांना लगेच नंतर जेंव्हा कोरोना झाला तेंव्हा फडणवीसांनी त्यांची चौकशी करायला फोन केला तेंव्हा+
ही विकृती दिसलीच.. कट्टर भाजपाविरोधक ताटीयाची नेमणूक कायदेशीर सल्लागारसह प्रमुख म्हणून करणं, हे कशात मोडतं? अर्थात ह्याच परत काय झालं हे विचारण्याचा मला अधिकार नाहीच..
कदाचित दिलदार समर्थकांपेक्षा दगाबाज विरोधक प्रदेश भाजपाला जवळचे वाटत असावेत..
लाथा मारणाऱ्यांना प्रदेश भाजपा
जवळ का करते?
ह्या अश्या बाबतीतला 'मोदी-शहा'इझम ह्यांना कधी कळणारे?
विरोधकांना 'व्यवस्थित ओळखून' बांबू लावायचा असतो, त्यांना बांबूचे घर बनवायला मदत करायची नसते. हे प्रदेश भाजपाला आतातरी कळणारे? का परत "येरे माझ्या मागल्या?"
उद्धव नाही तर मग राजला घेणारच का? +
लाथ एका नवीन पॅकिंगमधून?
हे पोहोचणारे का वरपर्यंत? कि एक फुटकळ पोस्ट म्हणून नेहमीप्रमाणे दुर्लक्षिली जाणारे? देव जाणे.
अंबानींनी देश सोडून द्यायला पाहिजे..त्यांना धर्म कळत नाही.. काहीही कळत नाही..
त्या माधुरीला मोठ्या प्रमाणावर गुडघेदुखी, सांधेदुखी, पायांना गँगरीन होणे, तसेच मोठ्या प्रमाणावर वाढलेली नखे या समस्या असून देखील (१/६)
तिला धार्मिक प्रथा-परंपरांचा भाग म्हणून गावातील मिरवणुकांमध्ये नेले जात असे म्हणे.. कशाला ह्यात खंड पाडायचा? तिच्या आरोग्याची ह्या प्रथेपुढे काहीही किंमत नाहीये हे एकावेळेस न्यायालयाला समजणार नाही पण निदान अंबानींना तरी कळायला हवं होतं राज्यात इतर कुठे एकतरी (२/६)
हत्तीण आहे? आता कुठून प्रथा पार पडणार?
जिथं तिला ठेवलं जात होतं ती जागा टणक होती म्हणून तिचे आजार बळावत गेले म्हणे. त्या हत्तिणीने कधी कोण्या माहुताला हे सांगितलं का? नाही ना? मग?
एक तर हत्तीला कसं सांभाळायचं हे वनताराला कळत नाही. कशाला तिच्या पायातले साखळदंड काढायचे? (३/६)
हिंदी सक्तीला व्यवस्थित आणि अत्यंत अभ्यासपूर्ण विरोध केल्याने फडणवीसांना एक पाऊल मागे घ्यायला भाग पाडल्याबद्दल माय मराठी राज ठाकरेंचे मनापासून अभिनंदन करत असेल.
आज एक मराठी त्यातही कट्टर मराठी म्हणून मला राज ठाकरेंचा (१/१०)
काय अभिमान वाटत आहे हे मराठीत व्यक्त होताना मराठीत पुरेसे शब्द नाहीत हे माझे दुर्दैव. त्यावर लवकरच अभ्यास करून मराठीला अजून समृद्ध करण्यासाठी जर्मन भाषेकडून नक्कीच मार्गदर्शन घेतले जाईल. कारण ह्याच राज ठाकरेंच्या सुपुत्राने मराठी नाकारून जर्मन घेतली होती. (२/१०)
अर्थात जर्मन शिकून त्यांनी काय "दिवे" लावले आपण सर्वांनी पाहिले असेलच. असो डॉन बोस्को सॉरी डॉन बॉस्को.. ठाकरे उद्या हिब्रू भाषेत जरी शिकले तर त्याने मराठीचीच सेवा होणार आहे. "वो ठाकरे है कूच बी कर सकते है.."
शाळेत, सॉरी मराठीमध्ये बोललं पाहिजे, मराठी स्कूल मध्ये (३/१०)
सुरुवातीला सांगतो.. लेख फार मोठा आहे.. वेळ घेऊन वाचा..
"घटनाद्रोही इंदिरा वि. नरेंद्र मोदी.."
सकाळपासून इंदिरा गांधींचा भयंकर उदो उदो सुरू आहे. आज इंदिरा असायला हवी होती वगैरे वगैरे..
ह्याच विषयावरची डिटेल्ड पोस्ट.. (१/२४)
मोदी वि. इंदिरा म्हणजे, १९७१ चे युद्ध वि. ऑपरेशन सिंदूर, म्हणजे १९७२ चा शिमला करार वि. कथित शस्त्रसंधीची बोलणी..
* नेमका काय फरक आहे?
तेंव्हा भारत काश्मीरचा मुद्दा सोडवू शकला नव्हता. जिन्नालँडच्या पश्चिमेकडील १५ हजार वर्ग किलोमीटर जमीन घेऊ शकला नव्हता. कारण (२/२४)
शिमला करार १९७२..
त्यावेळेस जर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकल्या नव्हत्या तर
१. जिन्नालँडचे ९३,००० युद्धकैदी का सोडले? आणि जिन्नालँडकडून भारताचे ५४ युद्धकैदी ज्यामध्ये मेजर रँकवरील अधिकाऱ्यांचासुद्धा समावेश होता ते का परत मागू शकली नाही?
२. जिन्नालँडचा १५ (३/२४)
कालच्या निवडणुकीत एका वृद्ध व्यक्तीचा कमळ कुठाय, मला कमळालाच मतदान करायचं आहे चा विडिओ वायरल झाला होता. ह्यावर बर्याचजणांनी प्रदेश भाजपवर तोंडसुख घेतलं होतं, कि राजकीय तडजोडी तळागाळार्यंत न्यायला ते कमी पडले. त्यांचं चूक कि बरोबर ह्यात मी पडणार नाही. पण (१/९)
अंतिम मत बनवायच्या आधी हा लेख वाचा..
ह्या एका व्हिडिओवरून जर जनरलायजेशन करायचं ठरवलं तर (अर्थात ते चुकीचं आहेच) जे भाजपसमर्थक आहेत ते काहीही झालं तरी कमळाला मतदान करणार हे सिद्ध होतं. म्हणजे काही झालं तरी भाजपमागे उभा असणारा हा वर्ग सुटणार नाहीच. कितीही प्रचार आणि (२/९)
प्रसार केला तरी एक असा वर्ग आहे ज्याला समकालीन राजकीय घडामोडींची फारशी कल्पना नसते. कमळ दिसलं कि बटन दाब, कुठलाही दुसरा विचार नाही करत. असे समर्थक प्रत्येक पक्षात असतात.
हा मुद्दा राष्ट्रवादी आणि शिवसेनेसंदर्भात वापरून बघू.
राज ठाकरे आणि भाजपमध्ये जे काही चाललं आहे त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे.. (अर्थात मी कोण?)
येन केन प्रकारेण "तो" आकडा मिळवण्यासाठी जे काही केलं जाईल त्याला माझी कसलीच ना नाही.. (अर्थात पुन्हा मी कोण?)
मोदी शहा आणि फडणवीस ह्यांच्या दूरदृष्टीबद्दल मलाच काय (१/७)
कोणालाही शंका असल्याचे कारण नाही. विरोधाला विरोध करायला गुलाम्स येतीलच पण ज्यांना त्यांचे मालकच मानत नाहीत त्यांच्याबद्दल मी पामराने काय बोलावे?
फक्त २०१९ हे वर्ष, जाहीर सभांमधून पातळी सोडून केलेली वक्तव्ये, "त्या" नेत्याच्या वैयक्तिक जीवनात त्याचे पडलेले प्रतिबिंब (२/७)
आणि त्याची झालेली जाहीर वाच्यता (पुत्राच्या लग्नाच्यासंबंधीचा किस्सा जगजाहीर आहे), भाजपच्या कार्यकर्त्यांना/समर्थकांना सोडू नका सारखी जाहीर आवाहने, ला वा री स आणि सोबतची सगळी कार्ड्स संपल्यावर अपहार्यतेतून हिंदुत्वाकडे वळलेली पावले ह्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.. (३/७)
गुजरातच्या मार्गाने प्रदेश भाजपचा प्रवास सुरु आहे..
बऱ्याच जणांना भाजपमध्ये जो काही विरोधी पक्षातील नेत्यांचा प्रवेश सुरु आहे त्यावरून वाईट वाटतंय. विरोधीपक्षातले कार्यकर्ते आता कसं वाटतंय? म्हणत खिल्ली उडवण्यात समाधान शोधत आहेत, आत खोलवर झालेली (१/६)
जखम विसरायचा केविलवाणा प्रयत्न करत...
हे जे काही प्रदेश भाजपात सूरु आहे ते अगदी गुजरातच्याच मार्गाने सुरु आहे. गुजरातेत गेल्या वीस वर्षात भाजपा प्रबळ झाली आणि काँग्रेस दुर्बळ झाली ह्यामागे काँग्रेसला त्यांचे नेते टिकवता आले नाहीत हे जेवढे मोठे कारण आहे (२/६)
तेवढेच हे सगळे मोठे नेते भाजपात आले हेही आहे.
यादी पाहुयात..
१. शंकरसिंह वाघेला - काँग्रेस पाठिंब्यावरचे पूर्व मुख्यमंत्री (त्याआधीचे जनसंघी)
२. केशूभाई पटेल - काँग्रेस पाठिंब्यावरचे पूर्व मुख्यमंत्री (त्याआधीचे जनसंघी)
३. नरहरी अमीन - काँग्रेसचे नेते, पूर्व (३/६)