#अपरिचित_मावळे #मुस्लिम_मावळा #मदारी_मेहत्तर
१)परिचय..
फारसा काही इतिहास नाहीय यांचा,
मदारी मेहत्तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम सेवक १७ ते १८ वर्षाचे पोर हे, पण महाराजांना लई घोर याचा, हरघडी महाराजांन सोबत असे जिथे जिथे महाराज, तिथे तिथे मदारी आहेच. 1/15
इतिहासकार असे सांगतात की मेहत्तर म्हणूजे "म्होरक्या"मेहत्तर खरे हिंदू रजपूत होते मोघलांनी त्यांच्या वर अत्याचार करून धर्म परिवर्तन केले त्यापैकी मेहत्तर ही एक जमात होती, त्यांच्यावर अगणित अत्याचार केले गेले, संडास साफ करून घेणे, गटारी साफ करणे, मैला डोक्यावरून वाहून नेणे, 2/15
इत्यादी घृणास्पद काम करून घेतले.मेहत्तर या जमाती मध्ये चव्हाण, गुद्रिएत, तोमर, सोलंकी वैगेरे नावे आढळून आली. यांच्या विवाह पध्दती, पूजा वैगेरे शुद्ध हिंदू च्या प्रमाणे आहेत. मुळात जातकुळाची पंचाईत हवी कशाला? मुस्लिम की हिंदू ?हा वाद इतिहासकारांनी 3/15
शोधावा आपण त्यातला शिवभक्त (शिलेदार)निवडणे एवढेच आपले काम.२) पराक्रम..
१६६५ ला मोघली सरदार मिर्झा राजे जयसिंह यांनी स्वराज्य वर जोरदार आक्रमण केले त्यात शिवाजी महाराजांना तह केल्या शिवाय पर्याय नव्हता, त्यात मिर्झा राजें नी एक आग्र्या भेटी चा प्रस्ताव ठेवला ती आलमगीर 4/15
सोबत होती.महाराजांनी तो प्रस्ताव स्वीकारुन फक्त ३५० विश्वासू मावळ्यांसोबत आग्र्या कडे कूच केली, त्या ३५० पैकी एक अतिसाधारण मावळा होता त्याचे नाव होते मदारी मेहत्तर , महाराजांची निवड म्हणजे साधी सूधी आणि सोप्पी तर मुळीच नसते तो एक चाणाक्ष आणि त्याची आकलन शक्ती तलवारीच्या धारी 5/15
सारखी धारीधार होती. महाराज त म्हणले की तो ताक् च ओळखायचा आणि ते बरोबर ही असायचे, खरे तर तो एक सेवक म्हणून काम करत होता.महाराजांचे आग्र्या मध्ये म्हणावे तसे स्वागत व राहण्याच्या व्यवस्था खूप साधारण केली गेली, त्यात आलमगीर ने त्यांना १००० च्या मनसबदारी च्या रांगे मध्ये 6/15
उभे करून,दख्खन च्या राज्याचा अपमान केला, तो अपमान महाराजांना सहन झाला नाही आणि त्याच दरबारात सह्याद्रीचा सिंह असा गरजला की, आलमगीर स्वतः हादरून गेला आणि त्याला हा त्याचा झालेला अपमान सहन झाला नाही,त्या नंतर महाराजांना नजर कैदेत ठेवले गेले, केव्हा ही घात होऊ शकते हे महाराज7/15
ओळखून होते, महाराजांनी सांगितल्या प्रमाणे हा मदारी त्या डेर्याच्या आजूबाजूला असणाऱ्या पहारेकरांचा विश्वास संपादन करून घेत होता आणि त्याचे हाव भाव अतिशय चोख होते, त्यामुळे त्याच्यावर संशय येणे कठीणच, महाराजांनी ठरल्याप्रमाणे आजारी असल्याचे नाटक करत, गोरगरीबांना अन्नधान्य,8/15
मिठाई वाटप केल्यास आजर पण दूर होईल अश्या आशयाचे संदर्भ मदारी आजूबाजूला सांगत वातावरण करू लागला,अखेर तो दिवस उजाडला,महाराजांनी युवराज संभाजीराजेंन सोबत मिठाई च्या पेठर्यातून स्वतःची सुटका करून घेतली,नंतर जाताना महाराजांनी स्वतः च्या हातातील सोन्याचे कडे हिरोजी फर्जंद यांच्या 9/15
कडे दिले आणि ते कडे हिरोजी फर्जंदांनी स्वतः च्या उजव्या हातात चढविले अंगावर पांघरूण घेऊन पडून राहिले व मदारी त्यांचे नेहमी प्रमाणे पाय चेपीत राहिला आणि जशी सायंकाळ झाली तशी दोघांनी महाराज झोपलेत आहे आम्ही जरा जाऊन येते असे कारण दिले, त्यांच्या वागण्याचा जरा देखील संशय कोणाला10/15
आली नाही,विचार करा काय असेल ती परिस्थिती? काय विचार असतील मदारी च्या आणि हिरोजी च्या मनात ?नंतर तब्बल ८वर्षांनी ,मदारीचा उल्लेख आढळतो.ज्या वेळी राज्यभिषेक होता त्यावेळी महाराजांनी प्रत्येकाला भेट दिली,पण एका कोपऱ्यात मदारी उभा होता त्यावेळी महाराजांचीं त्याच्या वर नजर पडली 11/15
आणि म्हणाले काय हवंय तुला, तो म्हणाला मला आणि माझ्या येणाऱ्या पिढीला आपल्या सिंहासनाच्या देखभालीची जबाबदारी द्यावी एवढीच मागणी करतो,महाराज म्हणाले मंजूर त्यानंतर त्याच्या मुलाने सादुल्ला खानाने ती जबाबदारी पार पाडली.
३)सप्रेम भेट...
चरण स्पर्श करत मदारी म्हणाला,
आपल्या 12/15
नित्यपूजेतील शिवलिंग घाईगडबडीत आपण आग्र्याला च सोडून आलात, चांगल्या मुहूर्तावर देऊ या असा विचार केला होता आणि आजचा पेक्षा चांगला मुहूर्त नाही मिळणार परत... स्वतः च्या झोळीतले शिवलिंग महाराजां कडे सुपूर्द केले.असा होता एक मावळा त्याला वाटले असेल..
माझ्या सारखे लाखो/हजारो 13/15
मरतील, पण माझ्या स्वराज्याचे शिवतेज,शिवसूर्य जिंवत राहिले पाहिजे.
महत्त्वाचे-
१) नित्यपूजेतील ते शिवलिंग काही वर्षे सिंहगडावर छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीत ठेवले होते, सध्या ते सातारा येथील जलमंदिरात आहे , कोणालाही पहावयास मिळेल.
२) किल्ले रायगडावर महादरवाजा च्या 14/15
याठिकाणचे पुरावे कोर्टात तर ३२GB te२३०GB पर्यंत चे चित्रफिती आणि कैक हजार छायाचित्रं जमा केले आहेतच.पण एक असा पुरावा काही सादर केलेला आहे,असे सांगितले जात आहे.जो तत्कालीन थेट औरंगजेबशी निगडित आहे.१७०७साली जेंव्हा त्याचा मृत्यू झाला त्यानंतर म्हणजे १७१०मध्ये
१/४
त्याचे चरित्र लिहले गेले. Maasir I Alamgiri म्हणून ते जदुनाथ सरकार यांनी इंग्रजी मध्ये अनुवादित केलें आहे.मूळ पर्शियन भाषेतून अनुवादीत केलं असावं.यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की काशी चे मंदिर तोडायला औरंगजेबाने ८ एप्रिल १६६९ मध्ये आदेश दिलेले आहेत असे यामध्ये नमूद केलेलं आहे
२/४
या सहित अजून अनेक पुरावे आहेत.जे कोर्टामध्ये दिलेले आहेत.ही भव्य वास्तू तोफांनी फोडण्यात आली आणि या ठिकाणी मशीद उभारण्यात आली.हा उल्लेख तत्कालीन साकी मुस्ताद खानने यामध्ये केलेला आहे.हे पुस्तक १९४७ मध्ये प्रकाशित झालेलं होते आणि यात ५५क्रमांकाच्या पानावर स्पष्टपणाने नमूद केलेले
३
मानववंशशास्त्रज्ञ किंवा मानव जातीचा अभ्यास करणाऱ्या या मूळच्या पश्चिम बंगालच्या सध्या ६१वर्षाच्या असलेल्या यांच्या कामगिरीचे किंवा धाडसाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.अंदमानच्या बेटांवर अजूनही काही आदिवासी लोकं राहतात ज्यांना आपल्या जगाशी
१/९ #anthropology
काहींही देणें घेणें नाही.या साठी अंदमानच्या North Sentinel या बेटाला एक संरक्षित क्षेत्र म्हणून अगोदरच घोषित केलेलं आहे.या समुहाबद्दल त्यांना कमालीची उत्सुकता होती. वयाच्या १२व्या वर्षीच यांच्या जीवनाविषयी कुतूहुल वाटू लागले होते.हेच धेय्य ठेवून त्यांनी #anthropology मध्ये
२/९
स्वतःची Phd केली.ही लोकं कोणालाही त्यांच्या बेटांवर येऊ देत नाही आणि आली तर मारून देखील टाकतात.त्यांचे संपूर्ण जीवन नैसर्गिक असते.याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून त्या ४जानेवारी१९९१मध्ये अंदमानच्या सेंटीनेलिज आदिवासीं बरोबर शांततापूर्ण भेट घेण्याच्या एका पथकाच्या त्यासदस्या बनल्या
३
मध्यंतरी कोणी तरी ट्विट टाकले होते. मुलं सांभाळता येत नसतील तर जन्माला घालू नयेत वैगेरे वैगेरे विषयावरून,तसाच काहीसा हा बहीण-भावाचा हळवा विषयावर आहे.२०११च्या सिरियाच्या युद्धात जवळ जवळ५०लाख लोक सिरिया मधून इतर जवळच्या देशात निर्वासित म्हणून जगत होती
१/
हा चित्रपट अश्याच एका सत्य घटनेवर आधारित आहे.एक १० लोकांचे मुस्लिम कुटुंब त्यातील १२ वर्षाचं हे कवळं पोरं (जहन)आपल्याच आई वडिलांवर केस करतो.या कुटुंबातील बापाला ८मुलं असतात.याच्या असलेली ही त्याची बहीण(सहेर).त्यातील हा प्रसंग खूप बोलका आणि अंगावर शहारा उभा करणारा आहे.आपली समान
२/
वयाची बहीण हीची काळजीने हा ग्रासलेला हा बालक सकाळी जेंव्हा बेड वरून उठतो आणि त्यावर रक्ताचे डाग बघतो. तो तिला विचारतो तुझ्या पँट मधून रक्त कसं आलं. दोघांनाहि याबाबत काही ज्ञान नसते. तो तिला बाथरूम घेऊन जाऊन सगळी डागाळेले अंतर्वस्त्रे धुवून देतो आणि थोडी या विषयी माहिती घेतो.तो
३/
शंभू महादेवाच्या १२ज्योतिर्लिंग पैकीं एक ज्योतिर्लिंग म्हणजे #काशी_विश्वनाथ यामंदिराचा उल्लेख स्कंद पुराणातही करण्यात आलेला आहे. #इतिहास
✨११९४मध्ये मोहम्मद गौरीचा सेनापती आणि नंतर झालेला सुलतान कुतुबुद्दिन ऐबक याने पाहिले उध्वस्त केले.
✨१२३०मध्ये
१/८
मंदिराची पुन्हा एका गुजराती व्यापाऱ्याने उभारणी केली.
✨१४४७-१४५८ मध्ये हुसैन शाह शरिकी याने अर्धवट उध्वस्त केले.
✨१४८९-१५१७मध्ये पुन्हा राहिलेले सिकंदर लोदी याने हे मंदिर उद्ध्वस्त केले.
✨१५८५मध्ये अकबराचा अर्थमंत्री राजा तोडरमल याने हे मंदिर पुन्हा उभारले.
✨त्या नंतर१६६९
२/८
मध्ये औरंग्या ने काही भाग उधवस्त करून मशीद उभारली होती.यात पण तर्क वितर्क आहेत.
✨१७८० मध्ये आपल्या इंदूर च्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला.
✨१८६८ मध्ये #The_Sacred_City_of_Hindu या रेव्ह.एम्.ए.यांच्या बुक मध्ये ज्ञानवापी मशिदीत ४ही कोपऱ्यात
३/८
एक काळ होता देशांमध्ये असं कोणते गाव नाही जिथं काँगेस चे नावं नाही.पण हे १९८४नंतर च्या काँग्रेसला राखता आलं नाही.राजीव गांधींनी ही येऊन आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचेच काम केलं.आत्ताची काँग्रेस फक्त २राज्यां पुरती मर्यादित आहे.राजस्थान,छ.गड.
१/११
काँग्रेसला गळती लागण्याची सुरवात २०१४ पासून झाली.पण त्याची पूर्व तयारी ही२०१२ पासून सुरू झाली होती.#मोटाभाई@AmitShah यांची यूपी चे प्रभारी म्हणून निवड झाली होती तेंव्हा पासून ते म्हणजे २वर्ष यूपी मध्ये तळ ठोकून होते.भले त्या वर्षी समाजवादी पक्षाचे वारे होते पण हे आव्हान
२/११
#मोटाभाई यांनी स्वीकारून.काँग्रेस सहित समाजवादी पक्षाचा घरचा सोडून इतर एकही उमेदवार निवडून आला नाही.देशात सर्वात जास्त जागा असलेला किल्ला आरामात जिंकला.काँग्रेस च्या चिंधड्या या निवडणुकीत उडाल्या.त्या निवडणुकीचे #impacts अजूनही यूपी सहित देशात टिकून आहेत.गल्ली पासून दिल्ली
३/११
उठसूठ कोणीही येऊन हिंदुत्ववादीची शाल घेऊन ,भगवा खांद्यावर घेऊन फिरत असेल तर डोळे झाकून त्याला पाठिंबा द्यायचा ?
त्यामागे त्याचा उद्देश,हेतू तपासला गेला पाहिजे.
जर व्यक्तिगत स्वार्थासाठी कोणी हिंदुत्ववादी होत असेल तर त्याला पाठिंबा का देयचा?
स्वराज्यात येऊन भगवा घेऊन फितुरी करणारे
हिंदुत्ववादीच होते. फक्त व्यक्तिगत स्वार्थ हाच यामागचा उद्देश असतो.सगळे रंग तपासून झाले की भगव्याची आस लागते.कारण,वातावरण भगवं आहे.राजकारणी लोकांना हवेचा अंदाज अगोदरच लागतो.त्या नुसारच ते दिशा ठरवतात.राजकारनात निवडून किंवा विजयी होणे जितकें महत्वाचे आहे.त्याही पेक्षा महत्वाचे आहे
ते एखाद्या संभाव्य विजयी उमेदवाराला स्वतः विजयी न होता त्याचा पराभव करणे. आणि हाच तो किंग मेकर असतो.काही राजकीय गणितांची उकल करता येत नाही. कारण त्यावर कोणी विश्वास ठेवू शकत नाही. याचे कारण तुम्ही एक तर RW किंवा LW या दोन पैकीच पर्याय तुमच्या पुढे अस्तात.तिसरा पर्याय निवडण्याचा