हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या पाठीमागे, असा एक वाक्प्रचार प्रचलित आहे. शेतीविषयी मंजूर केलेल्या कायद्या नंतर उद्भवलेली परीस्थिती आणि उडवला जाणारा कोलाहल पहाता हा वक्प्रचार आठवल्या शिवाय रहात नाही.
सत्ताधारी पक्ष भाजपा, विरोधी पक्ष कॉंग्रेस आणि त्यांनी पोसलेली पिलावळ, आणि
बनावट शेतकरी संघटनांच्या नावाने काही अनभ्यस्त शेतकरी नेते मंडळी यांची अवस्था त्या हुरळलेल्या मेंढीसारखी झाली आहे.
शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्याच्या नावाने सरकारने जी बिले मंजूर केली आहेत ती खरेच सत्ताधारी म्हणतो त्याप्रमाणे शेतकऱ्यांना स्वतंत्र्य देणारी आहेत का ?
की विरोधी पक्ष म्हणतो त्याप्रमाणे शेतकरी आणि त्यांच्या जमीनी भांडवलदाराच्या घशात घालण्याचा हा डाव आहे ?
बनावट शेतकरी संघटनांच्या नावाखाली काही नेते मंडळी ज्याकडे इशारा करतात त्या हमीभावाचा मंजूर झालेल्या बिलाशी काही संबंध आहे का ?
एकूणच या बिलावर चर्चेचा जो कोलाहल माजवला जातो आहे,संभ्रम पसरवला जातो आहे त्या बद्दल सतर्क होऊन विचार करणे आवश्यक आहे.त्यासाठी हा विषय मुळातूनच समजून घेतला पाहिजे. तरच आपल्याला त्याचे योग्य उत्तर मिळेल.
नेहरुंच्या काळापासून,औद्योगिक विकास करण्यासाठी शेतीमालाचे उत्पादन
मोठ्या प्रमाणात वाढवावे, आणि ते कमी भावाने उपलब्ध करावे ही सरकारने ठरवलेली निती होती. ती आमलात आणन्यासाठी सरकारने घटनादुरुस्त्या करून आणि कायदे करून बाजारपेठेचे संपूर्ण नियंत्रण आपल्या हाती घेतले.
सरकारने हे उघडपणे आणि जाणिवपूर्वक केले.
(ज्यांना या विषयावर अधिक अभ्यास करायचा आहे त्यांनी दुसऱ्या पंचवार्षिक नियोजन आयोगातील चर्चेचा अभ्यास करावा)
बाजापेठेच्या नियंत्रणाचे अधिकार आपल्या हाती घेण्यासाठी सरकारने, मुळ संविधानात नसलेले 31B अंतर्गत परिशिष्ट 9 आपल्या राज्यघटनेला जोडले.
या परिशिष्टामधील घातलेल्या कायद्यांना न्याय मागता येणार नाही अशी तरतूद तत्कालीन सरकारने केली.
त्यानंतर जमीन अधिग्रहण कायदा, आवश्यक वस्तू कायदा आणि जमीन धारणा कायदा यासारखे शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेणारे जिवघेणे कायदे परिशिष्ट 9 मध्ये टाकण्यात आले.
तेव्हापासून शेतकरी सरकारचा गुलाम झाला. त्याचे दशावतार चालू झाले आहेत. या साऱ्या नितीचे,घटनादुरुस्त्यांचे आणि शेतकऱ्यांच्या विरोधात तयार केलेल्या षडयंत्राचे कर्ते करविते पंडित जवाहरलाल नेहरु होते हे स्वच्छ. पुढे येणाऱ्या प्रत्येक सरकारने ती निती तशीच चालवली उलट त्यात भरच घातली.
त्यामुळे कॉंग्रेस व त्यांच्या पिलावळीने या परिस्थितीत शांत रहाणे योग्य राहील. शेतकरी गुलाम झाला तो कॉंग्रेसच्या षडयंत्रामुळे. या बिलांचा आणि हमीभावाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना, शेतकरी नेते जो गदारोळ उठवत आहेत ते बघता,त्यांना कसलाच अभ्यास नाही
म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले बरे.
या पार्श्वभूमीवर सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी बिलांकडे निखळपणे बघणे आवश्यक आहे.
देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी सरकारने शेतकऱ्यांना गुलाम केले आहे हे कबूल करून मनाचा मोठेपणा दाखवला आहे ही फार मोठी गोष्ट आहे.
नरेंद्र मोदी यांनी आता शेतकऱ्यांना गुलामीतून बाहेर काढण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे. त्यांचे सरकार पुर्ण बहुमतात आहे, त्यांना तसे करण्यापासून कोणिही थांबवू शकत नाही.
सरकारला खरेच शेतकऱ्यांना गुलामीतून बाहेर काढायचे असेल तर त्यांना अशा जिवघेण्या कायद्यांचे पोषणकर्ते
असलेले घटनेचे परिशिष्ट 9 कायमचे रद्द करावे लागेल.
ते शक्य नसेल होत तर किमानपक्षी,
शेतकऱ्यांना गुलामीतून बाहेर काढण्यासाठी,
जमीन धारणा कायदा.
आवश्यक वस्तू कायदा.
जमीन अधिग्रहण कायदा.
आणि शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य संकुचित करणारे अन्य कायदे रद्द करण्याचे धाडस त्यांना दाखवावे लागेल.
तसे केले तर शेतकरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहातील.
नाही तर कायद्यामधील एवढ्या तुटपुंज्या बदलाला फार मोठे क्रांतिकारक निर्णय घेतले वगैरे अशी भाषा बोलू नये.
सरकारच्या हातात नियंत्रित करण्याचे कायदेशीर अधिकार राहिले तर शेतकरी कधीही स्वतंत्र होणार नाही तो सरकारचा गुलाम राहील @threadreaderapp unroll
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
किसानपुत्र आंदोलनाचे वेगळेपन
💡साहेबराव करपे कुटुंबियांच्या सामूहिक आत्महत्येच्या दिवशी 19 मार्च रोजी 'अन्नदात्यासाठी अन्नत्याग' करण्याची सुरुवात किसानपुत्र आंदोलनाने केली.
💡18 जून ला किसानपुत्र आंदोलनाने 'शेतकरी पारतंत्र्य दिवस' म्हटले. #19मार्च#SahebraoKarpe#18June
💡शेतकऱयांचा प्रश्न गरिबीचा नसून गुलामीचा आहे, ही बाब किसानपुत्र आंदोलनाने ठामपणे सांगितली.
💡शेतकरी या शब्दाची नेमकी व्याख्या करून शेतकऱयांच्या नावाखाली बिगर शेतकऱयांच्या 'कर्ज बेबाकी'चा विरोध केला. #freedom#Farmer#poverty
💡अनुदान आणि कर्ज माफी न मागता शेतकऱ्यांसाठी संपूर्ण स्वातंत्र्य मिळण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष करणे हाच किसानपुत्र आंदोलनाचा एकमेव कार्यक्रम आहे.
💡शेतकऱ्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक स्वातंत्र्य हिरावून घेणारे कायदे हे देशविरोधी कायदे आहेत, हे किसानपुत्र आंदोलनाने ओळखले #Law
सरकारनेच जमीन अधिग्रहण कायदा राबवून, शेतकऱ्यांची लाखो एकर जमीन तिही अत्यंत कमी दराने संपादित केली आणि भांडवलदारांच्या घशात घातली.तालुका स्तरापासून राजधानीच्या शहरापर्यंत औद्योगिक क्षेत्रासाठी जमीनी संपादित करण्यात आल्या. त्या हडपलेल्या जमिनिचे भाव आता गगनाला #antifarmerlaws#land
भिडले आहेत, हजारो हजार रुपये एका एका चौरस फूटाच्या किमतीचे झाले आहेत. एका एका उद्योगपतीकडे अशी हजारो एकर जमीन पडून आहे. अशा या सुलतानी कायद्याबद्दल मुग गिळून गप्प बसणारे लोक, आता अदानी अंबानी शेतकऱ्यांच्या जमीनी बळकावतील असा कांगावा करत आहेत. हे लोक एक लक्षात घेत नाहीत की #Ambani
ज्या दिवशी औद्योगिक घराण्यांना शेती करावी वाटेल त्या दिवशी जमीन धारणा कायदा संपलेला असेल. आवश्यक वस्तू कायदा संपलेला असेल. त्या परिस्थितीत शेतकरीही आपल्या मनाप्रमाणे किंमती घेऊन भांडवलदारांना जमीनी विकतील.
आडचण हीच आहे की, चार महिने अथवा वर्षांतून एकदा उत्पादन देणारा #FarmerBill
અમે અમારા પુસ્તકની નવી નકલને ગુજરાતી ભાષામાં રજૂ કરવા બદલ આનંદ અનુભવીએ છીએ. ગુજરાતના ખેડુતોએ આ પુસ્તક વાંચવું જોઈએ અને ખેડૂત વિરોધી કાયદાઓ વિશે જાણકારી મેળવવી જોઈએ. #Gujrati#BookLaunch#antifarmerlaws#KisanputraAndolan
📍तीन कृषी कानुनो का स्वागत लेकीन... #आवश्यक_वस्तू_कानून से कुछ कृषी उपज को निकाल देना, मार्केट कमिटी के बहर भी कृषी उपज की खरीद और बिक्री की छूट देना, या कंपनियो को किसानो से करार (#कॉन्ट्रॅक्ट) करने की पाबंदी हटाना, इन तिनो कानुनो मे आपत्तीजनक क्या है? मुझे आपत्ती नजर नही आती।
हां, कुछ कमजोरीया जरूर हैं। जैसे आवश्यक वस्तू कानून से मात्र खेतीमाल हटाना काफी नही है। यह कानून जड से उखाड फेंकना चाहीये। बाजार खुला करने की बात दुरुस्त है। करार करणे की कानून में प्रशासकीय न्याय व्यवस्था के साथ किसान ट्रिब्युनल की बात जोडी जा सकती है।
अर्थात निर्धारित दिनो मे फैसला सुनाने के निर्बंध के साथ इस ट्रिब्युनल को काम करना होगा।
जो हुवा उसे विरोध करने की जरुरत नही है। इन कानुनो से जो माहोल बनेगा उसका इस्तेमाल कर के #सिलिंग, #आवश्यक_वस्तू तथा #जमीन_अधिग्रहण जैसे #किसान_विरोधी_कानून रद्द कराने की मोहीम
१. नए अध्यादेश में एमएसपी का कहीं जिक्र नहीं है.
यह प्रश्न उठाने वाले यह शंका जाहिर कर रहे हैं कि व्यापारी किसानों से मनमाने कीमत पर उनके घर जाकर उनका माल खरीद लेंगे. ऐसा कहते हुए वे मानो यह आभास दे रहे हैं कि कृषि उत्पन्न बाजार समिति में होने वाले सौदों में पहले #Farmersbill2020
एमएसपी की कोई गारंटी हुआ करती थी. सच्चाई यह है के देश के किसी भी राज्य का कोई भी कृषि उत्पन्न बाजार समिति कानून किसी व्यापारी को एमएसपी से नीचे माल खरीदने के आरोप में कोई सजा नहीं देता है और ना ही किसानों को ऐसी कोई गारंटी पहले उपलब्ध थी. #APMCAct
केंद्र की सरकार एमएसपी पर अपनी एजेंसी के मार्फत कृषि उपज की खरीदी करती रही है. केन्द्र सरकार पहले ही जाहिर कर चुकी है कि उसकी खरीदी पहले की ही तरह शुरू रहनेवाली है.
"बाजार समिती नियमन मुक्ती विधेयक"
1960-70 च्या काळामध्ये शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी एपीएमसी मार्केट तयार करण्यात आली. या नवीन विधेयकाने शेतकऱ्याला कृषिमाल विक्री एपीएमसी मध्ये करण्याची बंधन राहणार नाही. याने त्याच्या पुढील नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.
तो एपीएमसी मार्केटमध्ये ही विकू शकतो किंवा त्याला वाटत असेल तर तो मार्केटच्या बाहेरही विकू शकतो म्हणजे या कायद्याने एपीएमसी मार्केट संपवले नाहीत तर शेतकऱ्यांपुढे एक नवा पर्याय खुला केला आहे. याने शेतकऱ्याचा काय फायदा होईल तर शेतमाल विकत घेण्यामध्ये जी एक मक्तेदारी निर्माण झालेली
आहे त्याला आळा बसेल. कोणतीही पॅन कार्ड धारक व्यक्ती किंवा संस्था शेतकऱ्यांचा शेतमाल विकत घेऊ शकते म्हणजे यामध्ये असणारे अडते मध्यस्थ यांना बाजूला सारून पारदर्शकपणे शेतकऱ्याला आपला शेतमाल विक्री करण्याचे स्वातंत्र्य हे विधेयक देते. यावर आक्षेप असे आहेत की हे एपीएमसी मार्केट कमिटी