धन्यवाद बेंजामिन नेत्यानाहू. पाठिंबा देणाऱ्या देशांच्या नावात भारताचे नांव न घेऊन मोदींजींना अडचणीत न आणल्याबद्दल.

नेत्यानाहू, आमच्याकडे तुमच्या राष्ट्रात आहेत तसे संपूर्णच्या संपूर्ण नागरिक राष्ट्रभक्त नाहीयेत. आमच्याकडे फाळणी दरम्यानचा हिंसाचार, Image
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच चीन व पाकिस्तानने भारतावर केलेले हल्ले, काश्मीरी पंडितांचा नरसंहार, १९९२बॉम्बस्फोट, ११/२००८ चा दहशतवादी हल्ला, साखळी बॉम्बस्फोट, अनेक दहशतवादी कारवाया, दंगली, ISI मध्ये जाणारे शांतीप्रिय समाजातले तरुण,
बांगलादेश रोहिंग्या घुसखोरी इतके होऊनही पाकिस्तान व चीनच्या बाजूने बोलणारे हरामखोर संविधानाने बहाल केलेल्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने सुखाने श्वास घेतायत. जर तुमच्या देशात 'इस्त्राईल तेरे तुकडे होंगे इंशाअल्ला: असे कोणी म्हणाले असते तर त्याला त्याच वेळेस ठोकला असता.
पण आमच्याकडे भारत तेरे तुकडे होंगे म्हणणाऱ्याला ठोकण्याची परवानगी संविधान देत नाही. शेतकरी आंदोलनात खलिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या तरी त्यांना तात्काळ ठोकण्याचा कायदा आमच्याकडे नाहीये.
नेत्यनाहू तुम्हाला माहितीये मोदीजी पंतप्रधानपदी बसले
इकडच्या चीन पाकिस्तानचे एजंट लिब्रांडू गँगने लगेच गळे काढायला सुरुवात केली. गरळ ओकायला सुरुवात केली. कोरोना सारख्या चीनच्या जैविक अस्त्रासोबत सगळ्यांनी मिळून मोदींजींच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असताना -
ह्या महामारीला संधी बनवून, खोटे प्रपोगंडे राबवून विशेषतः दिल्ली मुंबई ह्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरातून मोदींजींना मुद्दाम टार्गेट केले गेले. मुंबईत जे घडतं त्याची खबर जगभरात पोहोचते. आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबई हे लंडन इतकंच महत्वाचे शहर आहे.
मोदींजींची प्रतिमा मालिन करण्याच्या नादात देशाची प्रतिमा मालिन होतेय हे ही इकडच्या स्वार्थी सत्तापिपासू राजकारण्यांच्या लक्षात येत नाही. त्यांच्या कारवाया सुरूच आहेत..

आणि त्यातच आता हे इस्त्राईल - पॅलेस्टाईन वाद.
विरोधकांसाहित इथल्या प्रत्येक भारतीयाला, १३० कोटी जनतेला माहितीये की मोदी सरकार ह्या लढाईत तुमच्यासोबत आहे. हे तुम्हालाही माहितीये. आणि तुम्हाला इकडचे पाकिस्तानी, चीनी एजंट्सही महितीयेत. आणि म्हणूनच तुम्ही मुद्दाम भारताच्या विशेष वक्तव्याची वाट न पाहता -
ट्विट करून भारताचा उल्लेख न करण्याचा समजदारपणा दाखवून तुमच्या नरेंद्र दामोदरदास मोदी ह्या मित्राला युद्धजन्य परिस्थितीतही एकप्रकारे मदतच केली.. तुम्हाला माहितीये यूएन मध्ये भारताने तुम्हाला पाठिंबा दिल्यानंतर पुन्हा पाठिंबा आहे असे बोलण्याची आवश्यकता काय?
तुम्हाला तुमच्या मित्राच्या अंतरंगातले ओळखता येतं. कारण तुम्ही तुमच्या राष्ट्रावर प्रचंड प्रेम करता तसेच मोदीजीही त्यांच्या भारतावर प्रचंड प्रेम करतात. आणि एक राष्ट्रभक्तच दुसऱ्या राष्ट्रभक्ताच्या मनातले भाव ओळखू शकतो.
देशातले पाकिस्तानी, चीनी एजंट, लिब्रांडू गँग, अवार्ड वापसी गँग, दाऊदचे फिल्मी भांड, चाय-बिस्कुट पत्रकार व इथले पॅलेस्टाईन समर्थक व भाजप तसेच मोदी विरोधक ह्यांना अधिक सांगणे न लगे.. तरी सांगतो एकदा दिलेला निर्णय पुन्हा सांगायचा नसतो..
भारताने २०१९ लाच UN मध्ये इस्त्राईलला दहशतवाद विरोधी लढाईत पाठिंबा दिलेला आहे. भारत इस्राईल सोबतच आहे. इथला प्रखर राष्ट्रभक्त इस्त्राईल सोबतच आहे.

मोदी विरोधक व दहशतवादी समर्थक भारताने पॅलेस्टाईनला समर्थन केले असा आता जो दुष्प्रचार करतायत त्या विरोधात सरळसरळ तक्रारी दाखल करा.
भारताकडून अशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. किंबहुना भारताने दोन्ही देशांना हा तिढा सामंजस्याने सोडवण्याचा सल्ला दिला आहे.

मात्र... जेव्हा दहशतवाद विरोधातला हा आंतरराष्ट्रीय संघर्ष अतिशय शिगेला पोहचेल तेव्हा भारत इस्रायल व इतर सर्व दहशतवाद विरोधी देशांसोबत -
ह्या युद्धात उतरलेला साऱ्या जगाला दिसेल. आणि त्याच वेळेस देशात लपलेले दहशतवादी समर्थक रस्त्यावर उतरून ह्या देशाची साधन संपत्ती नष्ट करेल, दंगली करेल, यादवी माजवेल हे दृश्य सुद्धा इकडचा प्रत्येक सेक्युलर बघेल.
#IndiaWithModi
#HindusWithIstrael

|| जय हिंदुराष्ट्र ||

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Ramesh Raktade

Ramesh Raktade Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @r_raktade

20 May
तौक्ते चक्रीवादळाने तमिळनाडू, केरळ, कर्नाटक , गोवा, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र ह्या राज्यांना तडाखा दिला आहे. ह्या सर्व राज्यांचे नुकसान झालं आहे. मात्र चक्रीवादळाचा लँड फॉल गुजरात मध्ये झाला होता. ४५ लोक या वादळात मृत्युमुखी पडले. Image
आणि खूप मोठ्या प्रमाणात गावेच्या गावे उध्वस्त झाली. म्हणून मोदीजी गुजरातला गेले व गुजरातला १००० कोटीची मदत जाहीर केली. तसे तर कर्नाटक व गोवा येथेही भाजपची सत्ता आहे. आणि तमिळनाडू, केरळात भाजपची सत्ता नाहीये. पण तिकडून केंद्रावर टीका नाही झाली.
केंद्र सरकारने ह्या सर्व राज्यांसाठी मदत जाहीर केली. मात्र कोणत्याही राज्याने यावर प्रतिक्रिया दिली नाही. कारण..

कारण... त्या सर्व राज्यांनी तिथल्या सत्ताधाऱ्यांनी, विरोधकांनी व तिथल्या सुजाण नागरिकांनी हे वाचलं आहे. पण...
Read 4 tweets
20 May
भारताने इस्त्राईलला समर्थन नाही दिले म्हणून #IndiaWithIsrael बोलणाऱ्यांनी जणू काही महापापच केलंय, ते तोंडावर आपटले असे समजणारे लिब्रांडू हमासच्या आतंकवाद्यांसोबत आहेत असेच समजायचे ना? म्हणजे इकडच्या आतंकवाद्यांना समर्थन देणारे, सांभाळणारे, पोसणारेही तुम्हीच ना? Image
अरे भोपडीच्यांनो मोदीजी जरी पंतप्रधान नसते आणि तुमचा कोणी पंतप्रधान असता आणि इस्त्राईल - हमास असा संघर्ष पेटला असता तरीही आम्ही इस्राईललाच समर्थन दिले असते. इथला प्रत्येक राष्ट्रभक्त हा आतंकवाद विरोधकच आहे. मग सत्तेत कोणीही असो.
मात्र तुम्हा डुक्करांच्यात मोदीद्वेष इतका ठासून भरलाय की उद्या चीन किंवा पाकिस्तानने एखादे मिसाईल भारतावर डागले तर आनंदाने उड्या मारतील. देशात उगाच मोगल, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज नाही घुसले.. हे असे कुत्रे तेव्हाही होते आणि आताही आहेत म्हणून ह्या देशात शत्रू घुसले..
Read 4 tweets
20 May
इस्लामी धर्म शास्त्र उलगडून सांगताना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात :

"मुस्लिमांच्या दृष्टीने हिंदु काफिर आहेत. काफ़िरांचि लायकी मान सन्मानाची नाही. इस्लाम नुसार काफिर जन्मानेच नीच(low born) आणि दर्जाहीन(without status) असतात. काफिर शासित देशाला दार उल हरब असे म्हणतात. Image
हे सर्व पाहता मुसलमान लोक हिंदु सरकारचे आदेश पाळणार नाहीत हे सिद्ध करायला आणखी पुराव्यांची गरज नाही. "( ८ - ३०१)

"इस्लामी बंधुत्व हे सर्व मानवांसाठी नाही. ते फक्त मुस्लिमांपुरतेच मर्यादित आहे. मुस्लिम बंधुसंघा(Corporation) साठी सर्व प्रेम व फायदे आहेत.
जे मुस्लिम बंधुसंघाबाहेर आहेत त्यांकरता घृणा आणि शत्रुत्व याशिवाय काहीही नाही ..... भारताला आपली मातृभूमी आणि हिंदुना बांधव मानण्याची परवानगी - इस्लाम धर्म सच्च्या मुस्लिमाला देत नाही . " (८-३३०)

- डॉ बाबासाहेब आंबेडकर
Read 4 tweets
19 May
कुणाच्याही भावना दुखावल्या तरी काही हरकत नाही पण नथुराम गोडसेंनी गांधीवध का केला याची काही कारणे या कवितेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केली आहेत.

देशभक्ती हे पाप असे जर l तर मी पापी घोर भयंकर l
मात्र पुण्य ते असेल, माझा नम्र तरी अधिकार तयावार
वेदीवर या राही मी स्थिर ll धृ ll Image
द्रौपदीस छळले दुष्टांनी l कुरुतीर्थी लढले भीमार्जुन
न्हाली रुधिराने वसुंधरा l अन्यायाचे हो परिमार्जन
सीतेसाठी श्रीरामांनी l लंकेवर केले रणकंदन
मात्र आज या नव्या भारती l अबला हतबल सबलावाचून
अबलांचा तो करुणार्तस्वर l सह्याद्रीच्या ये कानावर
वेदीवर या राही मी स्थिर ll १ ll
न्यायासाठी आप्तांशीही लढणे l मागे फिरणे नाही
होता संभ्रम धनुर्धराला l स्फूर्तिप्रद हरी गीता गाई `
ठाई ठाई खला मारिले त्याने, जग कल्याणापायी
केले का हो पाप तयाने ? आपण म्हणतो नाही ! नाही !
समजा असले ! कृष्णार्पण ते ! कर्ता तो अन निमित्त मी तर
वेदीवर या राहो मी स्थिर ll २ ll
Read 4 tweets
18 May
सोनी मराठीवरील 'अहिल्या' ही मालिका भरकटली.

आता ह्या मालिकेचे नाव बदलून 'सासुरवाशीण अहिल्या' असे ठेवायला हवे. बंद करून टाका ही मालिका. नाहीतर पात्रांची नावे बदला. व्यक्तिरेखाही बदला, काळ बदला. सेटअप बदला. आणि दाखवत बसा सासू सुनेचा खेळ. Image
सुनेला होणारा सासुरवासच दाखवायचा होता तर अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा वापर का करावा?

सून, सासू, सासुरवास ह्यातून मराठी मालिका केव्हा बाहेर येणार कोणास ठाऊक? आणि त्यासाठी आता इतिहासातील व्यक्तिरेखांचा आधार घेतला जातोय हे पाहून खेद वाटतो.
इतका त्रास होता अहिल्यादेवींना त्यांच्या सासूबाई राणी गौतमाचा? इतका? नाही, सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून ठीक आहे.. पण इतका अतिरेक करू नये..

त्यात दुसरे म्हणजे पर्यायी शब्द असूनही उर्दू शब्दांचा भरपूर वापर केला गेलाय .. !!! उर्दू ऐवजी धनगरी भाषेतले शब्दही चालले असते.. असो.
Read 4 tweets
11 May
■ गौहत्या करणाऱ्यास लाहोर मध्ये मृत्यू दंड.
■ लाहोर मध्ये मशिदीतुन दिल्या जाणाऱ्या अजान वर बंदी.
■ लग्न केले तर मुसलमानांवर कर.
■ मुसलमानांच्या घरात मूल जन्माला आले तर त्यांना भरमसाठ कर.(एक प्रकारची नस बंदीच)
■ मुसलमान असाल तर २७ प्रकारचे विविध कर.
■ मुसलमानाने चुकून जरी हिंदू मुलगी पळवली तर त्यास मृत्युदंड.

कसे वाटतेय हे दृश्य?हे असे खरोखरच झाले तर? हे शक्य आहे का? किंवा हे कसे शक्य आहे? असे प्रश्न मनात आले असतील तर त्याचे उत्तर आहे, "होय" हे एकेकाळी शक्य झालेले आहे. अगदी अशीच वस्तुस्थिती होती एकेकाळी लाहोर मध्ये.
हिंदूंचा हा सुवर्णकाळ होता सन १७८८ चा.

सन १७६१ साली झालेल्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. परंतु याच पानिपतच्या पराभवानंतर काही वर्षांनीच अहमदशहा अब्दालीच्या अफगाणी लोकांना बदड बदड बदडून आपल्या हिंदू शीख बांधवानी या पानिपतच्या पराभवाचा वचपा काढला होता.
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(