सॅमसंगची करोड़ों रूपायाची टैक्स चोरी:-

भारत सरकारकडुन करोड़ों रूपयांचा इन्सेटीव घेतल्यानंतर ही कोरियन मोबाइल कंपनी सॅमसंग भारत सरकारला करोड़ों रूपयांचा चुना लावत होती.

आणि आता त्यांची किंमत सॅमसंग ला फाइन भरून चुकवावी लागत आहे, या फाईनचे पैसे सॅमसंग ने डायरेक्ट ऑफ रिवेन्यू- Image
इंटेलीजेंन्स (DRI) कडे 300 करोड़ रुपए जमा केले आहेत.

सॅमसंग अजून पण काही 4जी गेस पार्ट्स बाहेरून भारतात इंपोर्ट करत होता, ज्यामध्ये काही कंपोनेंट्स आणि पार्ट्स आहेत, ज्यावर 20% इंपोर्ट ड्यूटी लावली जाते.

आणि यामध्ये काही पार्ट असे असतात, ज्यावर कोणतीच इंपोर्ट ड्यूटी लावली जात-
नाही, आता पर्यंत सॅमसंग काही कॉमप्रेन्ट पार्टला भारतात फ्रिमध्ये इंपोर्ट करत होता. ज्यावर 20% इंपोर्ट ड्यूटी लावली जाते.

पण सॅमसंग दूसरंच काही सांगुन भारतात इंपोर्ट करत होता, ज्या कॉमप्रेन्ट वर कोणतीच इंपोर्ट ड्यूटी लावली जात नव्हती ज्यांला रिमोट कंट्रोल हेड 4जी इंक्विमेंट-
ज्यावर 20% इंपोर्ट ड्यूटी लावले जाते.

पण सॅमसंग आता पर्यंत दूसरच काही सांगुन यांला भारतात इंपोर्टर करत होता, रिमोट कंट्रोल हेड ला सॅमसंग इन नोडी सांगुन भारत सरकार ला फसवुन टैक्स चोरी करत होती.

या चोरीची माहिती मिळाल्यानंतर सॅमसंग च्या दिल्ली आणि मुंबई च्या ऑफिसमध्ये छापा-
टाकण्यात आला ज्यामध्ये सॅमसंगच्या या चोरीची माहिती मिळाली होती.

आणि टैक्स चोरी करून वाचवलेले पैसे आता सॅमसंग भरत आहे, महत्वाची गोष्ट ही आहे. की 5जी नेटवर्क मैनोफेक्चरिंग पीलाई मधुन बाहेर राहिली आणि आता सॅमसंग 5जी पीलाई मैनोफेक्चिरींगसाठी मधुन बाहेर राहण्याच कारण जवाब एका कस्टमर-
ला सांगत आहे.

सॅमसंग सांगत आहे, की एका कस्टमर साठी भारतात 5जी प्लॉट लावल नुकसानदायक आहे, आता या चोरी नंतर सॅमसंग ने मिडिया समोर येऊन से स्टेंटमेन्ट दिलेल आहे, की आता सॅमसंग या पीलाईनमध्ये भाग घेऊ इच्चितो फक्त पीलाई ची डेडलाईन वाढवली तर कारण आता सॅमसंग पण समजली आहे.
कि भारतीय सिस्टम बरं खेळण त्यांच्या कंपनीसाठी नुकसानदायक ठरू शकतं.

आणि सॅमसंगच्या या चोरीमुळे चायनीस मोबाइल कंपनी बद्दल पण आशा घोटाळे करत असल्याचा संशय घेतला जाता आहे.

-श्रीराज त्रिपुटे

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with झुले धोतीराम

झुले धोतीराम Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @jhuleDhotiRam

13 Sep
"पालघरला साधूंना क्रूरपणे ठेचून मारलं गेलंय रे.."

- 106 लोकांना घरी बसवलंय! सौ दाऊद एक राऊत!

"लॉकडाऊन असताना वाधवान परिवार फिरायला कसा गेला?"

- 106 लोकांना घरी बसवलं म्हणून तडफड आहे! सौ दाऊद एक राऊत!

"अनंत करमुसेला किती बेदम मारहाण झाली यार. महाराष्ट्राच्या सांस्कृतिला-
शोभतं का हे?!"

- 106 लोकांना घरी बसवलं म्हणून विकृतपणा करणाऱ्यांना असाच धडा मिळाला पाहिजे!

"संपूर्ण देशात सर्वात जास्त रुग्ण आणि मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत रे.."

- 106 घरी बसवले! सौ दाऊद एक राऊत. म्हणून विरोधकांची सत्ता मिळवण्यासाठी धडपड आहे ही.
"रुग्णांना ना बेड मिळतोय, ना ऑक्सिजन, ना औषधं..."

- अश्या वेळेस पण सत्ता मिळवण्यासाठी राजकारण करत आहे भाजप. विकृत 'साले'. मुख्यमंत्री धैर्याने आणि संयमाने परिस्थिती सांभाळत आहेत.

"एका मुलीने आत्महत्या केली रे मंत्र्यांचे नाव घेऊन..."

-सौ दाऊद एक राऊत! विरोधी पक्ष हताश-
Read 7 tweets
12 Sep
मोदींनी फायझरला 'बनवलं'..

अमेरिका आणि फायझरने भारतावर टाकलेला दबाव ज्याप्रकारे मोदी सरकारने हाताळला तो उल्लेखनीय आहे आणि त्याचा लवकरच जगभरातील बिजनेस-स्कुल्स मध्ये केस स्टडी साठी वापर होईल अशी लक्षणं आहेत.

जेव्हा भारतात लसींची कमतरता होती, तेव्हा फायझरने एक जागतिक मोहीम सुरू-
केली की जर फाइझर लसी फाइझरच्या अटींवर आयात केल्या नाहीत तर लाखो भारतीयांवर परिणाम होईल, हजारो भारतीय मरतील आणि त्याला मोदी सरकार जबाबदार असेल. हा अजेंडा राबवण्यात भारतातील लिब्रांडू जमात, एमएनसी कंपन्यांच्या पे-रोल वर असलेले राजकीय विरोधक आणि वॉशिंग्टन पोस्ट/न्यूयॉर्क टाइम्स-
सारखे मीडिया हाऊसेस यांचा मोठा रोल होता. अमेरिकन सरकारनेही स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता, अशा हास्यास्पद नुकसानभरपाईची कलमे फायझरच्या ऑफर मध्ये समाविष्ट होत्या!

जर भारताने फायझरच्या प्रस्तावाला नाकार दिला असता तर भारत सरकार आणि मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी अनेक लेख-
Read 20 tweets
12 Sep
Where have those actresses of #Karachiwood disappeared today, who used to stand with placards in their hands after rape incident in Uttar Pradesh or other @BJP4India ruled states, And those who were ashamed to call themselves Hindu and who were ashamed to be Hindu.
Today women are being raped one after the other in Maharashtra, but despite being in Mumbai, no Karachiwood actress has even made a tweet against this incident.

Had this incident happened in Uttar Pradesh, by now this incident would have been made an international issue by
leftist news channels and leftist journalists.

But today there is no @BJP4Maharashtra government in Maharashtra and there is a secular government of @INCMaharashtra, @NCPspeaks and @ShivSena in the power of the state, due to which the actresses of Karachiwood and our leftist
Read 5 tweets
10 Sep
In Islam, from childhood, children are taught about the religion of Islam and about religious texts in madrasas. But in Hinduism, neither Hindu children are taught about the great Sanatan Dharma, nor are they taught about our great scriptures. 👇

@radhanathswami @india_iskcon
Parents buy children school books and comic books to read, but do not buy Bhagavad Gita & other religious texts. For this reason, our children do not have knowledge of religion, & because of this, our children believe in the false things being spread by some people about 👇
Sanatan Dharma. Hindu girls are becoming victims of love jihad by believing the lies being spread by the peacekeepers because our girls do not have knowledge of our religion. Due to lack of proper knowledge about our Sanatan Dharma, some people dare to insult our religion and 👇
Read 5 tweets
3 Sep
आपल्यापैकी किती जणांना भारत/भारताच्या विभाजनाबद्दल माहिती आहे . 

भारताची फाळणी किती वेळा झाली?

ब्रिटिश राजवटीने 61 वर्षांत सात वेळा.

1) अफगाणिस्तान 1876 मध्ये भारतापासून वेगळे झाले,

2) 1904 मध्ये नेपाळ, 

3) 1906 मध्ये भूतान,

4) 1907 मध्ये तिबेट, 

5) 1935 मध्ये श्रीलंका, 👇
6) म्यानमार (बर्मा) 1937 मध्ये 

आणि ...

7) 1947 मध्ये पाकिस्तान.

अखंड भारताची भारताची फाळणी:

अखंड भारत हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंत आणि इराणपासून इंडोनेशियापर्यंत विस्तारलेला आहे.

1857 मध्ये भारताचे क्षेत्रफळ 83 लाख चौरस किलोमीटर होते, जे सध्या 33 लाख चौरस किमी आहे. 👇
वर्ष 1857 ते 1947 पर्यंत भारताचे बाह्य शक्तींनी अनेक वेळा तुकडे केले. पूर्वीच्या भारतापासून खालीलप्रमाणे विभक्त
1) 1876 मध्ये अफगाणिस्तान
2) 1904 मध्ये नेपाळ
3) 1906 मध्ये भूतान
4) 1907 मध्ये तिबेट,
5) श्रीलंका 1935 मध्ये,
6) 1937 मध्ये म्यानमार आणि
7) 1947 मध्ये पाकिस्तान. 👇
Read 20 tweets
2 Sep
मदर टेरेसा ही ना संत होती, आणि नाही ती समाजसेविका होती. तर मदर टेरेसा ही वैंटीकन चर्च आणि इसाई मिशनरीचा धर्मांतरणाचा धंधा भारतात चालवत होती. कारण 10 सप्टेंबर 1946 मध्ये झालेल्या हिंदू-मुस्लिम दंग्यात सिस्टर टेरेसा कधी मदर टेरेसा झाली कोणाला समजल नाही...!
एवढचं नाही तर मदर टेरेसा द्वारा चालवल्या जाणाऱ्या हॉस्पिटलमध्ये स्पेशालिस्ट डॉक्टर नव्हते तर ते हॉस्पिटल फक्त सिस्टर द्वारा चालवल जात होते. आणि असंही नव्हत की टेरेसाच्या या संस्थाकडे पैसे नव्हते तर मदर टेरेसा या पैशाचा उपयोग फक्त धर्म प्रचार आणि धर्मातरण करण्यासाठी वापरत होती...!
मदर टेरेसाच्या या चैरिटीला करोडो रूपयाची मदत मिळत होती, पण मदर टेरेसा द्वारा चालवल्या जाणाऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार संबंधी कोणतीच सिस्टम नव्हती आणि आजारी लोकांना दिले जाणार जेवण सुध्दा खराब होत. या क्लिनिक मध्ये साध पेन किलर सुध्दा नव्हती...!
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(