गरुड पक्षी ज्याला आपण गरुड किंवा शाहीनसुद्धा म्हणतो.
ज्या वयात इतर पक्ष्यांची पिल्ल आवाज करायला शिकतात त्या वयात मादी गरुड तिची पिल्ल पंजामध्ये पकडते आणि उंच उडते.
इतर कुणालाही पक्ष्यांच्या जगात असे कठोर आणि घट्ट प्रशिक्षण नसते.
मादी गरुड तिच्या पिल्लाला सुमारे 12 कि.मी. वरपर्यंत नेते.
जेवढ्या वर विमान उडत असते एवढ्या वर जाण्यास मादी गरुड ७/८ मिनट घेते.
येथून त्या चिमुरड्या पिल्लाची कठोर परीक्षा सुरू होते.
त्याला येथे सांगितले जाते आपण कशासाठी जन्माला आलो आहोत?
आपले जग काय आहे? आपली उंची किती आहे?
आणि नंतर मादी गरुड आपल्या पंजातून त्या पिल्लाला खाली सोडते.
वरुन खाली पडत असताना 2 कि.मी. अंतरानंतर खाली येताना, त्या पिल्लाला कळतच नाही की त्याच्या बरोबर काय घडतं आहे.
अंदाजे 7 किमी च्या अंतरानंतर पिल्लाचे पंख हळू हळु उघडण्यास सुरुवात होते.
मारुती हे नाव सगळयाना माहीत आहे पण मारुती नावाचा अर्थ खूप महान आणि गहन विषय आहे.
मा- म्हणजे मारुत.
मारुत - पवन किंवा वारा. महर्षी कश्यप यांचे 49 पुत्र जे अत्यंत बलवान होते. त्रिखंडात वारा आणि हवा पोहोचविण्याचे काम हे त्यांचेच.
त्या 49 मारुतांची शक्ती एकट्या अंजनी पुत्रा मध्ये सामावलेली आहे.
दुसऱ्या बाजूने
मा- म्हणजे माधव, देव विष्णू.
रु - म्हणजे रुद्र. देव शिवशंकर
ती मध्ये
त - सत तत मधील त म्हणजे देव ब्रह्मदेव.
आता ती च्या वेलांटी बद्दल
ती मधली त + इ =ती
इ = गौरी+सरस्वती+लक्ष्मी= "शक्ती" त्यातील ती
त्रिदेव आणि त्रिदेवी , 49 मारुत , अष्ट दिगपाल सहित प्रभू श्री रामाच्या पाच अवतारांची शक्ती, महान शिवभक्त माता अंजना आणि महा बलशाली राजा केसरी यांची शक्ती, सर्व ऋषी महर्षींचा आशीर्वाद. असा सर्वाचा समावेश असलेली महान शक्ती म्हणजे मारुती.
हे सर्व शास्त्राच्या आधारे आहे.
एक राजाला चार राण्या होत्या.
पहिली राणी इतकी सुंदर होती, कि तो तिला प्रेमाने बघतच रहायचा.
❕दुसरी राणी इतकी सुंदर होती की, तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा!
❕तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा .
❕पण चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही !!!
❕राजा म्हातारा झाला, तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणि म्हणाला,
"मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर येशील का?"
❕राणी म्हणाली "नाही, मी तुम्हाला इथेच सोडून देणार आहे."
❕राजाला दुखः झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली,
"मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईन. त्यापुढे नाही.
❕राजाला अपार दुखः झालं, त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले,
"तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही ?
१) आपण सर्व हिंदू आहोत !
२) आपला वर्षारंभ शालिवाहन शक प्रमाणे आहे !
३) आपण तिथी प्रमाण मानतो !
४) तिथी हे कालक्रमण सत्य माप आहे !
५) तिथी अनादी काळ दर्शवते !
६) सृष्टी ही प्रवाहरूप अनादी आहे !
७) कालक्रमण हे ब्रह्मदेवा पासून आहे !
८) सध्या ब्रह्मदेव ५३ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत !
९) ५२ वर्षे, १३ घटका, ४२ पळ, ३ अक्षरं हे त्याचं वय आहे !
१०) आता आपण वराह कल्पात आहोत !
११) या कल्पातील ७ व्या मन्वंतरात आहोत !
१२) ७ व्या मन्वंतरातील २८ व्या युगात आहोत !
१३) २८ व्या युगातील कलियुगात आहोत !
१४) कलियुगाच्या तिसऱ्या शालिवाहन शकात आहोत !
१५) शालिवाहनाच्या १९४४ व्या वर्षात आहोत !
१६) शके १९४४ वर्ष दि. २१.०३.२०२२ ला संपणार आहे !
१७) गुढीपाडव्याला शके १९४५ वर्ष चालू होणार आहे !
१८) कालक्रमण हे सृष्टी उत्पत्ती माप आहे .
१९) हे माप इंग्रजांना माहित नव्हतं !
लग्न पूर्ण ठरेपर्यंत
स्पर्शाचा गंधही नव्हता..
नुकत्याच ठरलेल्या लग्नाला
स्पर्श मंद मंद स्पर्शत होता ..
जातायेता वाऱ्याने उडलेला पदर
गुदगुल्या करायचा ..
चहाच्या कपाची देवाणघेवाण
हळूच बोट धरायचा .
रस्त्याने चालताना समोरून येणारी गाडी
खांदा धरायला भाग पाडायची
ती रुतलेली बोट
काळजापर्यंत भिडायची ..
हॉटेलमधे समोरासमोर बसल्यावर
नजरेला नजर स्पर्श करायची ..
टेबलाखाली लपलेली पावलही
अडसर दूर करुन पावलाला बिलगायची ..
मोगऱ्याच्या गजऱ्याचा सुगंध
केसांनाही स्पर्शुन जायचा ..
मानेवर ओघळलेल्या फुलाला नव्हे मानेला
हात लावण्याचा मोह व्हायचा ..
वाऱ्याने उडलेल पान
हळूच गालावर पडायच ..
पान सुकलेल असल तरी
त्या दोघांच प्रेम हिरवागार व्हायच ..
तरल कोमल अशा भावनांनाच
स्पर्शाच भान होत ..
कळतनकळत एकरूप होण्याच
अनावर स्वप्न होत.
हळूहळू जोपासलेल्या या नात्याला
एकमेकांच्या संमतीची साथ होती.