संपूर्ण विश्वाला शांतीचा, करुणेचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त करून देणारा धम्म भगवान बुध्दांनी दिला. इ.स.पु. तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकाने बुद्ध धम्माची दीक्षा घेतली तो दिवस इतिहासात अशोक विजयादशमी म्हणून साजरा केला जातो.
बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी ही याच दिवशी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे लाखो आणि अनुयायांसह धम्मदीक्षा घेतली आणि मोठी धम्मक्रांती केली या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून ओळखतात. बौद्ध धम्मात दहा पारमितांना अनन्य साधारण महत्व आहे त्या दहापैकी दान पारमिता
ही सुद्धा महत्वपूर्णच
सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐🙏🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
तू म्हणतोस ना ?
संविधान तुझं आहे,
बरं ठीक आहे ,
माझं तर माझं ,
पण, माझ्या संविधानात,
तूला ही मान आहे ,
पण ,तूझ्या धर्मग्रंथात ,
मला कुठे स्थान आहे , ??
मंदिर तुझं , देव तूझा ,
आणि पुजारी ही तूझाच ,
माझं फक्त पेटीत दान आहे ,
तूझ्या त्या ग्रंथात, --------
महाराच्या घरात महार,
मांगाच्या घरात पोतराज मांग,
चांभाराच्या घरात चांभार,
भंग्याच्या घरात भंगी,
कुंभाराच्या घरात कुंभार,
न्हाव्याच्या घरात न्हावीच ,
जन्म घ्यायचा ,
बरं का मित्रा ----------,
आता ,
माझ्या संविधानात, -----------,
महार, मांग, चांभार,
कुंभार, भंगी,
*बुध्द धम्माबद्दल प्रबोधनकार ठाकरे ( बाळ ठाकरे-वडील ) काय म्हणतात ? *हे पुर्ण नक्की वाचा...!
:-हिंदूधर्मात स्वत:चे म्हणावे असे महान,उच्च,उदात्त काहीही नाही.
जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत:अन्य प्रवाहांचे आहे. आज निसर्गाशी संबंधित अनेक सणवार
आपण साजरे करतो,
त्यापैकी जवळपास सगळे सण बौद्ध परंपरेतून आलेले आहेत.
अनेक अर्थपूर्ण प्रतिकं ही याच संस्कृतीने समाजमनात रुजविलेली आहेत.
खरेतर बौद्ध धर्म हाच भारतीय मातीतला पहिला आणि खरा मानवधर्म होय. हाच धर्म भारतीय संस्कृतीवरचा आद्य आणि सखोल ठसा आहे!
*बौद्धधर्माचे चेहरे तरी किती लपवणार?*
ज्या पुरी, शृंगेरी, बद्रीनाथ, द्वारका याठिकाणी शंकराचार्यानी चार हिंदू धर्मपीठे स्थापन केली, ती ठिकाणे मूळची बौद्ध चळवळीचीच महान केंद्रे होती!