सध्या महाराष्ट्रात रोज पत्रकार परिषदा होत आहेत रोज मिडीया समोर नवीन नविन विधानं केली जात आहेत मेळावे झाले त्यात अनेक विधानं झाली आणि ह्या सगळयात विषय काय तर आर्यन खान वरील कारवाई महाराष्ट्रात सत्तेत असलेला प्रत्येक नेता हा फक्त ह्या ड्रग्स
+
प्रकरणाची बाजू घेताना दिसतो आहे खरं सांगायचं तर ड्रग्स चा मुददा ही शंभर टक्के राष्ट्रहित विरोधी व समाजविरोधी घटना आहे कुठलाही पक्ष सत्तेवर असला तरी ह्या गोष्टीचं समर्थन होउच शकत नाही राजकारण करताना कोणी कुठल्याही पक्षाचा असला तरी राष्ट्र प्रथम ही भावनाच असायलाच हवी तुम्ही भाजप
+
विरोधी आहात रोज मोदींना-फडणवीसांना शिव्या द्या, काय वाट्टेल ते करा, तो तुमचा राजकिय अजेंडा असु शकतो पण ड्रग्स सारख्या मुद्दयांवर तुम्ही ड्रग्स माफियांची पाठराखण करता? वनस्पती काय, हर्बल तंबाखू काय, तो गांजाच नव्हता काय? तुम्ही त्याचा तपास करणाऱ्या यंत्रणेवर आरोप करता हे ड्रग्स
+
मधून येणारे पैसे काय हॉस्पिटल बांधायला वापरतात का शाळा बांधायला वापरतात हा संपुर्ण पैसा तालिबान, पाकिस्तान फक्त आणि फक्त दहशतवादाकरताच वापरतात हे जगाला माहीत आहे तरीही तुम्ही ड्रग् माफियांची तळी उचलून धरता? आज शरद पवारांसारखा राष्ट्रीय नेता, किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्या
+
विरूद्ध एक शब्द उच्चारत नाहीत तेव्हा खरोखरच लाज वाटते! कीव येते ह्यांच्या राजकारणाची हेच चालू राहीलं तर साहेब तुमच्या माझ्या घरात मुलांच्या खिशात पुडया सापडायला वेळ लागणार नाही महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, सकाळ कुठल्याच वर्तमान पत्रात ह्या विरूद्ध एक लेख लिहीला जात नाही? मिडीया
+
छापतंय काय तर आर्यन खान रडला शरम वाटायला पाहीजे पत्रकारांना अशा बातम्या छापायला हा कसला घंटा लोकशाहीचा चौथा स्तंभ!
खरं तर राष्ट्रीय तपास यंत्रणांवर इतक प्रेशर आलं पाहिजे की काय वाट्टेल ते करा पण हे प्रकरण तडीस नेऊन गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहीजे
ड्रग्स, दहशतवाद हे
+
मुद्दे हे १०० टक्के राष्ट्र विरोधी मुद्दे आहेत ह्याची थोडी चाड ठेवा साहेब
भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना कोणीही असो सगळ्यांच्याच वर आपला देश आहे
प्रथम राष्ट्र मग राजकारण ह्याचं थोडं भान ठेवा एवढीच विनंती..... 🙏🚩
22 जानेवारीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात आपण अनेकांची उपस्थिती बघितली. परंतु या गर्दीत २ अशी व्यक्तिमत्व उपस्थित होते ज्यांची चर्चा कुठेही झाली नाही
श्रीरामलला सिंहासनावर विराजमान होत होते, तेव्हा छत्तीसगडच्या रामनामी संप्रदायाचे प्रमुखही तिथे उपस्थित होते... कधी काळी त्यांच्या
पूर्वजांना मंदिरात जाण्यापासून रोखले गेले... बाबरने राम मंदिर तोडले तेव्हा या समाजाच्या पूर्वजांनी राम मंदिर आमच्याकडून हिसकावले, पण तुम्ही आमचे राम कसे हिसकावून घ्याल? तेव्हा त्यांचे पूर्वज म्हणाले होते की, रामाला आमच्यापासून दूर कसे करतात तेच पाहतो, त्या नंतर या जमातीने पूर्ण
शरीरावर रामाचं नाव गोंदवायला सुरुवात केली... आणि कपडेही ते रामनाम असलेलेच धारण करतात
रामनामी संप्रदायाला प्राणप्रतिष्ठा महोत्सवासाठी आदरपूर्वक आमंत्रित करण्यात आले होते.. या रामोत्सवात केवळ या लोकांनीच नाही तर नवीन पिढीतील 50 जणांनी सहभाग घेतला.. त्यांच्या उपस्थितीमुळे कुठंतरी
ज्या सभ्यता आपल्या पूर्वजांवर झालेले क्रूर अत्याचार आणि जघन्य अपराध विसरतात, कालांतराने त्या सभ्यता नष्ट होतात.
ज्यू जेव्हा निर्वासित जीवन जगत होते, तेव्हा ते तिथल्या नद्यांच्या काठावर बसून येरुसलेमच्या दिशेने तोंड करून विरह गीत म्हणायचे, येरुसलेम परत मिळेपर्यंत आम्ही कोणताही सण
साजरा करणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली होती.या वनवासाच्या जीवनात कोणताही आनंद नव्हता, गाणी नव्हती, संगीत नव्हते व केवळ आणि केवळ मातृभूमीचे दुःख होते
सुमारे 2500 वर्षांपूर्वी इस्रायलमधील ज्यूंचे शेवटचे राज्य ज्यूडिया संपले आणि ज्यू निर्वासित झाले आणि इतर देशांमध्ये भटकायला लागले
इस्लामच्या प्रसारामुळे येरुसलेम (ज्यू) आणि बैथेलहम (ख्रिश्चन) ही धार्मिक स्थळे मुस्लिमांच्या ताब्यात गेली
तुर्की राजवटीत (1098-1251) मुस्लिमांनी त्यांची धार्मिक स्थळे पाडून त्यावर मशिदी बांधल्या. ज्यूंचे उरलेले धार्मिक स्थळ 'रोनी (वेलिंग) वॉल' (रडणारी भिंत) ही काही मीटर लांबीची
इस्त्रायल आणि पँलेस्टाईन ही दोन वेगवेगळी राष्ट्र घोषित करून ते परस्परांचे शेजारी म्हणून राहू शकत नाहीत का ? प्रेमळ नाही पण मानवी नाते ठेवून राहू शकत नाहीत का?
हा पण प्रश्न सगळ्यांना पडला होता..
याची उत्तरे..
दोन वेगळी राष्ट्रे होऊया, सीमा ठरवून घेऊ.. वादग्रस्त भागावर चर्चा करू हा प्रस्ताव इस्त्रायल ने २०१४ ला दिला होता.. उत्तरादाखल हमास ने एक मोठा हल्ला केला .. आणि विषय स्थगित झाला
२०२१ मध्ये हमास ने प्रस्ताव दिला.. या युध्दजन्य परिस्थितीचा शेवट करूया.. आपण शांती आणूया गाझा पट्टीतील
पँलेस्टीनी नागरिकांना इस्त्रायल मध्ये रोजगारासाठी येऊ द्या... वगैरे
इस्त्रायल ने प्रस्ताव स्वीकारला... सैन्याच्या नियंत्रणात का होईना पण गाझापट्टीतील नागरिक इकडे रोजगारासाठी येऊ लागले. इस्त्रायल मध्ये या लोकांना मिळत असलेले वेतन हे गाझा मधील वेतनाच्या ८ ते १० पट जास्त होते कारण
डोकं शांत ठेवून... पुढे पन्नास वर्षं देश प्रगतीपथावर...
जाॅर्ज सोरोस : जन्म १९३०
मुळ नाव : जाॅर्ज श्वार्ट्झ, ज्यू (हिटलरनी ज्यूंना त्रास द्यायला सुरवात केल्यावर या तालेवार ज्यू कुटूंबानी आडनाव बदलून 'सोरोस' केलं)
जन्मानी हंगेरीयन, कर्मानी अमेरीकन,
जगातला एकोणतीसावा सर्वाधिक
श्रीमंत,
शेअरमार्केट मधे हेजफंड स्वरूपात गुंतवणुक करत पैसा कमावणारा अब्जाधीश आहे..
१९९२ ला 'बँक ऑफ इंग्लंड' वर सट्टाहल्ला करत ब्रिटीश पौंडाच्या किमती पाडून एक अब्ज डाॅलर छापले याने...
१९९७ ला असाच हल्ला थायलंड आणि मलेशिया च्या चलनावर करून सट्टा लावत त्या देशांची इकाॅनाॅमीच बरबाद
करून टाकली याने
बालपणी घेतलेल्या 'हिटलरशाहीच्या' अनुभवामुळे हा कुठल्याही देशातल्या 'राईटविंग' सरकारचा कट्टर विरोधक...
त्यामुळेच,
आपल्या 'ओपन सोसायटी फाऊंडेशन' द्वारे
'समतेचं राज्य यावं यासाठी कट्टर उजवी विचारसरणी मोडण्याचा कार्यक्रम' या भंपक समाजसेवेच्या पडद्याआडून लिब्रांडूजचा
नरेंद्र मोदी पत्रकारांना का टाळतात?
एका मानसतज्ज्ञाने एक व्यक्ती म्हणून केलेले पंतप्रधान मोदींचे विश्लेषण
आवर्जून वाचावी अशी पोस्ट विशेष म्हणजे मोदींच्या राजकारणाशीच दुरान्वयानेही संबंध नसलेली
“सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र”
(एका मानसोपचार तज्ज्ञाने केलेले प्रदीर्घ विश्लेषण)
सव्वाशे कोटी लोकसंख्येचा देश नुसता राखायचा म्हटलं तरी ते सोपं काम नाही... प्रत्येक राज्य वेगळं, तिथले प्रश्न वेगळे, नैसर्गिक-भौगोलिक समस्या वेगळ्या, तिथल्या नागरिकांच्या गरजा वेगळ्या... प्रत्येक राज्यनिहाय ही अशी यादी करायची म्हटली तरी आपलं डोकं हलेल, अशी स्थिती त्यात पुन्हा
विरोधकांनी तोफा डागायला केलेली सुरूवात आणि दररोज एक नवा विषय काढून माजवलेलं रणकंदन...! ह्या सगळ्या जंजाळात नुसतं टिकून राहिलं तरी खूप झालं असतं..!
आपणच जरा विचार करून पाहू. आपल्या परिचयातली किंवा नात्यातली व्यक्ती, आपला मित्र-मैत्रिण किंवा आँफिसमधला सहकारी आपल्याविषयी एखादा शब्द
नाव: श्री.संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी
वय: 89
शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist)
पूर्वाश्रमीचे काम: फर्ग्युसन महाविद्यालयात फिजिक्स चे प्राध्यापक
पूर्वाश्रमीची सांपत्तिक परिस्थिती: सातारा जिल्ह्यातील वारुगड किल्ल्याचे वंशपरंपरागत सबनीस (पायथ्याच्या शेकडो एकर
जमीनी आजही नावावर)
पुण्यात आज अब्जात मूल्य असलेला भूखंड नोकरीत असताना आईचे नावावर घेतलेला
सध्याचे काम: श्री शिवप्रतिष्ठानहिंदुस्थानच्या माध्यमातून समर्थांना अपेक्षित महंत व शिवपाईक घडविण्याच्या कामात गेली ६ दशके पूर्णवेळकार्यरत
संपत्ती: एक धोतर-सदरा-टोपी अंगावर, एक दोरीवर, एक
सतरंजी, १०x१० ची एक खोली, भेट मिळालेली पुस्तके आणि यांच्या एका हाकेवर धाऊन येण्यास सिद्ध असलेले १० लाख सत्शील, सद्विचारी, सदाचरणी, सद्वर्तनी, निर्व्यसनी तरुण
दिनचर्या: आजही रोज १५० जोर, १५० बैठका आणि १५० सूर्यनमस्कार स्वत: घालतात, केवळ सायकल व लाल बसने प्रवास, अखंड भ्रमंती,