#गांधीविचार ह्या विषयावर व्याख्यान असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करून @DrAbhayBang साहेब तुम्ही काय मिळवले कोणास ठाऊक ?
संघाने कधीही गांधींना कमी लेखलं नाही, मग हे #विषयांतर कशाला ?

@RSSorg
@DrAbhayBang साहेब, तुम्हाला जर असे वाटत असेल की संघाने समाजात धार्मिक द्वेषभावना रुजवण्यासाठी एका शतकाची रणनीती आखली असावी , तर आज तुम्ही संघाच्या प्रगती कडे बघा. गेले ९७ वर्षांपासून संघावर दोनदा बंदी आणून सुध्दा संघ वाढतच जात आहे..तो वाढतच जाईल. कारण , संघाची प्रार्थमिकाता +
ही आपला देश ,आपले देशबांधव आणि आपली सनातन संस्कृतीचे जतन करणे आहे.
तुम्ही म्हणता की त्यांनी स्वातंत्र्य लढा आणि इतर कोणत्याही आंदोलनात भाग घेतला नाही. या काळात ते माणसांची मने घडवण्याचे काम करीत होते..
तर स्वातंत्र्यासाठी कणखर मन , आणि तेव्हढेच मजबूत मनगट आवश्यक होते असे +
तुम्हाला वाटत नाही का ? स्वातंत्र्यप्राप्ती आधी आणि नंतर काँग्रेसने गांधीजींचा व त्यांच्या नावाचा फायदा करून घेतला असे तुम्हाला अजिबात वाटू नये , ही आश्चर्याची गोष्ट आहे ?त्यांच्या नावाचा उपयोग तर ते आत्ताही करत आहेत, मग त्यांना तुम्ही काहीच कसे बोलत नाही ?
हा तुमचा selective +
Agenda आहे, असे आम्ही म्हणायचे का ?
बरं, पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही हे जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही संघाच्या शाखेत न जाता ,काठावर बसून संघावर टीका का करता?
मी एक स्वयंसेवक म्हणून तुम्हाला आमच्या शाखेवर बोलवतो..त्यानंतर संघाच्या वर्गांना पण बोलवतो , याल का ?

@RSS

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with समीर कुलकर्णी

समीर कुलकर्णी Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @paramvaibhav

Apr 12
#Thread

सुजात मित्रा ,
तुला खरं सांगू का ? ब्राह्मण समाजाला जगातील काहीही काम नसले तरीही ते असले काही करणार नाहीत.
अरे, त्यांनी ठरवलय की अभ्यास करायचा आणि मोठं व्हायचे. नोकरी धंदा करायचा , बाहेरच्या देशात जायचे , लग्न करून बायको व मुला बाळांसोबत सुखी राहायचे आहे.
तुला माहितीये + Image
खूप ब्राह्मण मुलांचे आयुष्य ते स्वतः राजकारणात नसल्यामुळे सुखी आहे. त्यांना कशाचीच घेणे देणे नाही. शिक्षण ईमानदारीत घेऊन आणि संपवून लगेच पोटा पाण्याचे बघतात. देशात असतील काय नसतील काय, कमावलेल्या पैशाचा tax ते न चुकता भरतात. घर घेतात म्हणून home loan फेडतात. सुखाने फिरायचे +
म्हणून गाडी घेतात. जमल्यास weekend ला फिरायला जातात. हॉटेल्स मध्ये जेवतात आणि परत सोमवारी आपल्या कामाला लागतात. बऱ्याच अंशी कमाईतील काही हिस्सा स्वतःहून समाजकार्यात ही देतात. ते , आपले समाजाप्रती एक कर्तव्य आहे असे समजतात. आई वडिलांची सेवा, औषधपाणी, मुलांची फि... ह्यातून हे +
Read 7 tweets
May 24, 2021
सुप्रभात

#Thread

इतिहासातील ३ महान व्यक्तींचे जीवन आपण जर नीट अभ्यासले तर राजकारण कसे करावे हे खूप चांगले समजते.

१. भगवान श्रीकृष्ण - महाभारतात श्रीकृष्णाचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. जन्म झाल्यापासून ते कौरव पांडवांचे युद्ध संपे पर्यंत त्याने सत्य आणि धर्म

विजयी व्हावा ह्या साठी अतिशय सुरेख चाली खेळल्या. त्यात शेवट पर्यंत कौरवांना समजून सांगण्याचा प्रयत्न असो किंवा अर्जुनाला गीता सांगून त्याला धर्मयुद्ध का गरजेचे आहे हे समजावणे असो. भीमा कडून जरासंधाला मारून युधिष्ठिराला चक्रवर्ती राजा बनवणे असो किंवा दुर्योधनाला गांधारी समोर

विवस्त्र जाण्यापासून थांबविणे असो.
स्वतः युद्धातून पळून जाऊन द्वारका स्थापन करणे असो वा युधिष्ठिराला इंद्रप्रस्थ बनवायला मदत करणे असो. तो जेवढा कृपाळू होता तेवढाच मोठा राजकारणी होता. त्याच्याशिवाय पांडवांना युद्ध जिंकणे अवघड होते. त्याने प्रत्येक डावपेच बरोबर वेळेस खेळले.

Read 11 tweets
May 24, 2021
🌿🌹🌿 || श्रीराम समर्थ || 🌿🌹🌿

हाचि सुबोध गुरूंचा

नाम सदा बोलावे, गावे भावे, जनांसि सांगावे ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, नामापरते न सत्य मानावे ॥१॥

नामात रंगुनीया व्यवहारी सर्व भोग सेवावे ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भोगासंगे कुठे न गुंतावे ॥२॥

+
आंनदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे ॥३॥

गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्वलोकप्रिय व्हावे ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भक्तीने रघुपतीस आळवावे ॥४॥

+
स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, मन कोणाचे कधी न दुखवावे ॥५॥

’माझा राम सखा, मी रामाचा दास’ नित्य बोलावे ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, रामपाशी अनन्य वागावे ॥६॥

+
Read 7 tweets
May 23, 2021
१३ मे २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ह्यांना मी खालील email केले होते..त्यावर २ दिवसानंतर मी पुन्हा एकदा त्यावर पोच पावती / उत्तर देण्याची विनंती केली.

आज पर्यंत उत्तर आलेले नाही...🙏

+
माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेब 🙏
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks

विषय - एक दिवसाआड इतर सगळी दुकाने चालू करणे बाबत.

माननीय महोदय ,

आज आपल्या देशावर आणि आपल्या महाराष्ट्र राज्यावर कोरोनाचे खूप मोठे संकट आले आहे. ह्या महामारितून बाहेर पडण्यासाठी आपण सर्वच जण
खूप प्रयत्न करत आहोत.

आपल्या डॉक्टरांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांनी आपण corona वर नक्की विजय मिळवू अशी मला आशा आहे.

सरकार म्हणून आपण ह्या काळात corona चे रुग्ण अजून वाढू नयेत म्हणून काही कडक निर्बंध लावले आहेत.

सकाळी ७ :०० ते ११:०० , आपण
+
Read 8 tweets
May 22, 2021
प्रति,
शिक्षण मंत्री
महाराष्ट्र राज्य

विषय - दहावीची परीक्षा न घेण्याच्या आपल्या निर्णयाला उच्च न्यायालयाने मान्यता न दिल्या बद्दल.

माननीय,
आपल्या राज्यात शिक्षणाचा अधिकार असलेल्या सर्वांना शिक्षण देणे हे सरकारचे धोरण असले पाहिजे. कदाचित तुमचे सुद्धा असेल.

+ Image
पण गेल्या वर्षभरात corona मुळे ह्या धोरणाच्या अनुषंगाने आपल्याला कोणालाच फार काही करता आले नाही.

तरी खूप शाळांनी online शाळा घेऊन शिक्षण देण्याचे कर्तव्य केले.त्यात प्रामुख्याने १०वी चे वर्ग ही होते.
१०वी आणि १२वी ह्या आपल्याकडील अतिशय महत्वाच्या परीक्षा मानल्या जातात. +
१०वी ही तर शालांत परीक्षा असते. म्हणजे शाळे बाहेरील पहिली परीक्षा देण्याची पहिली संधी मुलांना मिळते. महाराष्ट्र सरकारने त्यांना ही संधी corona चे कारण देऊन दिली नाही. असे काहीही नव्हते की परीक्षा घेता आली नसती. कित्येक शाळा कित्येक कॉलेजेस ह्या दरम्यान बंदच होते. +
Read 9 tweets
May 4, 2021
@VishwambharMule @MatruBhakt @HearMeRoar21 @malhar_pandey @patilji_speaks @Shona__RS @AkshatLahane @Nik_Pandharikar प्रत्येक मनुष्य (इथे हिंदू) हा स्वतः एक भगवान रुपी अंश आहे. पण , त्याला त्याची जाणीव नसते. कोणी तरी सूक्ष्म रूपाने किंवा विराट रूपाने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षवृत्तीने त्याची त्याला जाणीव करून देत असतो.
आपल्या स्वतःला , स्वतः मधील "मी" आणि "तो" (भगवंत) हे जेव्हा लक्षात
+
@VishwambharMule @MatruBhakt @HearMeRoar21 @malhar_pandey @patilji_speaks @Shona__RS @AkshatLahane @Nik_Pandharikar येते , तेव्हा स्वतःतील विराट शक्तीची त्या व्यक्तीला अनुभूती येते.

आपली एकता म्हणशील तर ती हवीच. कायम हवी.

मला सहजच त्या म्हाताऱ्या माणसाची गोष्ट आठवली जिथे तो आपल्या मुलांना काड्या देतो आणि मोडायला लावतो ..मग नंतर काड्यांची मुळी बनवतो...जी त्यांना मोडता येत नाही.

+
@VishwambharMule @MatruBhakt @HearMeRoar21 @malhar_pandey @patilji_speaks @Shona__RS @AkshatLahane @Nik_Pandharikar ती मुळी ज्या धाग्याने बांधली आहे तो धागा म्हणजे आपल्या हिंदूंसाठी हिंदुत्व आहे.

विषय निघालाच म्हणून...सांगतो की खूप वर्षांपूर्वी मी एक कविता केली होती...
श्रीराम मंदिर करावे म्हणून...जी त्या वेळी मी तत्कालीन सरसंघचालक पूजनीय सुदर्शनजी ह्यांना दिली होती..त्यावर त्यांची

+
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(