How to get URL link on X (Twitter) App

शिवसमर्थ संबंधांवर वाद सुरु झाला की आजकाल एक नवीनंच गोष्ट ऐकायला मिळेत. ती म्हणजे औरंगाबाद उच्चन्यायालयाने या संबंधांवर दिलेल्या निकालाची.
होय. कारण रत्नागिरी ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जन्मभूमि आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जात्युच्छेदक कार्याची समरभूमि.


शिवछत्रपतींनी मशिदी पाडल्या, भ्रष्ट केल्या, त्यांची धान्य कोठारे केल्याचे समकालीन पुरावे:
https://twitter.com/liberal_india1/status/1588142518151303170गंगाधर यशवंत आणि राघोबादादा यांचे कारस्थान - ही मालेराव होळकर यांच्या मृत्यूनंतर घडलेल्या सत्तासंघर्षाची एक बाजू आहे.
https://twitter.com/kingsmant11/status/1583473804231479297हे माझे कालचे ट्वीट. ज्यामुळे तू आणि तुझी टोळी सैरभैर झाली आहे.
https://twitter.com/AjaatShatrruu/status/1583337891035779072
मानाचा पहिला - श्री कसबा गणपती


अनेक शतकांपासून भक्ती मार्गाने चालत आलेल्या वारकरी संप्रदायासाठी काल खूप विशेष दिवस होता.
…तस्करादी आन्याई यांचे नांव राज्यांत नाहींसें केलें. देश-दुर्गादि सैन्याचे बंद नवेच निर्माण करुन येकरुप अव्याहत शासन चालविलें. केवळ नूतन सृष्टिच निर्माण केली”.
नुपूर शर्मा यांनी केलेलं विधान काही संदर्भहीन नाही.
गागाभट्टकृत श्रीशिवराजाभिषेकप्रयोगः असो वा अनेक बखरी, राज्याभिषेकाची अनेक स्वकीय साधने आपल्याकडे उपलब्ध आहेत.
येवढंच काय तर भाजपतर्फे निवडणूक लढवणार असल्यापासून निवडणूकीचा निकाल येईपर्यंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर वयक्तिक पातळीवर गलिच्छ टीका ही करण्यात आली.
सर्वप्रथम, अफजल खानाच्या कबरी चा उल्लेख एकाही शिवकालीन कागदपत्रात येत नाही.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1520999034907168769
शिवसमाधी ची चळवळ १८९६-९७ मध्ये लोकमान्य टिळकांनी केली ही गोष्ट तर महात्मा फु्ले यांचे अनुयायी आणि थोर सत्यशोधक विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहून ठेवलेलं आहेच.
महाराष्ट्रातल्या शेकडो गड-किल्ल्यांवरील तसेच भारतभरातल्या नामांकित तीर्थक्षेत्रांच, नद्यांचे जल शेकडो कार्यकर्त्यांशी पत्रांनी संपर्क करून रायगडावर आणले आणी महाराजांच्या समाधीला त्यांचा अभिषेक करविला.
१६८० साली पुण्यश्लोक शिवछत्रपतींच्या कैलासवासानंतर स्वराज्याची जबाबदारी संभाजीराजेंनी “राजेश्री आबासाहेबांचें जें संकल्पित तेंच करणें आम्हांस अगत्य” असं म्हणत उत्तमरित्या सांभाळली.
…महाराजाचे पुण्य मस्तकी असतां दुरानीचा (अब्दालीचा) तमा तो काये? मारून गर्दीस मेलवितो. भाऊसाहेब तुम्ही काही चिंता न करणे.”
https://twitter.com/prempawar28/status/1481155286039621632रियासतकारांनी शाहूंना ‘पुण्यश्लोक’ म्हटलं तर जयसिंगराव पवारांनी शाहूंना ‘शिवाजी कधी कळलाच नाही’ अशी टिपण्णी केली.
१७४९ मध्ये पुण्यश्लोक शाहूछत्रपतींनी २ याद्यांद्वारे मराठा साम्राज्याची सगळी जबाबदारी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांवर सोपवली हे तर सर्वश्रुत आहे.
फेसबूक वर सक्रिय असणाऱ्यांपैकी बहुतांश लोकांसाठी सचिन खोपडे-देशमुख हे नाव काही नवीन नाही.


“…काळ सदैव सारखा असतो असा अर्थ नाहीं…”