How to get URL link on X (Twitter) App
१) वेदोक्तबंदी, २) व्यवसायबंदी, ३) स्पर्शबंदी, ४)सिंधुबंदी, ५) शुद्धीबंदी, ६) रोटीबंदी, व ७) बेटीबंदी, हे सगळे हेरून या अनिष्ट रूढी प्रथांना तोडण्यासाठी प्रयत्न करणारे कृती करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. सर्व जातींसाठी सहभोजनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले. २/११
यांची भंपक वक्तव्य सार्या पुरोगाम्यांनी मम म्हणून स्वीकारली आहेत .डाव्या विचारात घटना महत्वाच्या नसतात सत्य महत्वाचे नसतात - त्यांच्या फालतू थेअर्या महत्वाच्या असतात. २/३
तर, उरलेल्या दिवसांचा उपभोग घेण्यासाठी. आपण किती आनंदी आहोत या पेक्षा आपण इतरांना किती आनंदी ठेवू शकलो हे महत्त्वाचे. जसे एखाद्या गोड पदार्थ मध्ये गोडी साठी घातलेली साखर, गूळ, पदार्थ तयार झाल्यावर जसा दिसत नाही तसचं तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा. ++
त्याचा विवाह झाला. जालंधर क्रूर होता, मदमस्त झालेला राक्षसराजा, त्याचा अत्याचार, वाढतच जात होता. पण त्याची पत्नी वृंदा ही भगवान विष्णूंची भक्त होती. जेव्हा देव आणि दानवांच्या मध्ये युद्ध झाले, वृंदेने पतीला सांगितले की जोपर्यंत तुम्ही युद्ध संपवून येत नाही. ++
ख्रिस्तपूर्व ३००० ( bc )मध्ये संतांनी वेद लिहिले. वेदांमध्ये आपल्या शरीरातील सात चक्रांचे विस्तृत वर्णन आहे. ही चक्रे आपल्या शरीरातील उर्जेच्या प्रवाहाशी संबंधित आहेत. ७ चक्रे थेट अंतःस्राव (एन्डोक्राईन) ग्रंथीला जोडून शरीराची सर्व तंत्रे सांभाळतात ++ 
उडी घेतली हे पाहून बहिण यमी ने ही यज्ञात उडी घेतली, संतुष्ट इष्ट देवांनी वर दिला, की लोक हा दिवस नेहमी लक्षात ठेवतील यमव्दितीया म्हणून साजरा करतील. यम दिसायला सुंदर होता आहे, मृत्यू नसेल तर जग काय असेल याचा विचार न केलेला बरा, जीवनचक्र संतुलित राखण्यासाठी तो आवश्यक आहे. ++
पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच असतो. कोणाला काय, केव्हा आणि कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे अन् तो शास्त्रात आणि गीतेत सांगितला आहे.सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ नये. अपात्र माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते मदोन्मत्त होऊन वाटेल तसे वागू लागतात.++
श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व स्त्रियांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. ++