Bhausaheb Ajabe Profile picture
Congressman | @INCMaharashtra Joint-Incharge of NSUI |महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सहप्रभारी -एनएसयुआय |Advocate| RTs not endorsement
May 1, 2021 7 tweets 2 min read
कोरोनाची दुसरी लाट फक्त भारतात आली का तर नाही.

पहिल्या लाटेत जबर फटका बसलेले ब्रिटन,अमेरिका दुसऱ्या लाटेपासून का बचावले तर त्यांनी पूर्वतयारी चांगली केली, लसीकरण लवकर आणि वेगाने सुरु केले म्हणून..

1/7

थ्रेड त्यावेळी भारतात काय चालू होते?
1. लसींची पहिली ऑर्डर केंद्राने सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये नाही दिली तर 11 जानेवारीला दिली. तीही फक्त एक दीड कोटी लशींची.
आतपर्यंत फक्त 2% भारतीयांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. केंद्राने त्याआधी तब्बल 6 कोटी लसींची निर्यात केली.

2/7
Jun 10, 2020 9 tweets 2 min read
दिनेश भट्टाराइ हे नेपाळच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरणासंबंधी सल्लागार आहेत.तसेच युएन मधील राजदूत आहेत.
त्यांचा ‘इंडियन एक्सप्रेस’ मधे (10 जून) लेख आला आहे. नरेंद्र मोदींच्या अपयशाचा शिलालेख आहे तो.

1. नेपाळने लिंपियालेख,कालापानी,लिपुलेख हे भारताच्या ताब्यात असलेले भाग (1/9) नविन नकाशात नेपाळ चे भाग म्हणून दाखवले आहेत.
2.ऑगस्ट मधे नरेंद्र मोदींनी नेपाळ ला भेट दिली तेव्हा तत्कालीन पंतप्रधान सुशिल कोईराला यांनी या भागांसंबंधीचा विवाद त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता.
3.मे 2015 मधे मोदी चीन ला गेले. तेव्हा लिपु लेख पास मधून व्यापार (2/9)
May 28, 2020 7 tweets 2 min read
सर्वोच्च न्यायालायने केंद्र सरकारला प्रवासी मजुरांच्या अन्न,पाणी,तात्पुरती निवारा,आणि प्रवासाची मोफत सोय करण्याचा आदेश दिला आहे.

यावेळी खालील मुद्दे चर्चेत आले. ते आवर्जून पाहायला हवेत.👇
केंद्र सरकारने स्थलांतरित मजुरांविषयी सर्वोच न्यायालयात काय भुमीका मांडली पहा- (1/7) १. मजुरांच्या हाल झालेल्या घटना विरळ आहेत. (प्रत्यक्षात या घटना किती मोठ्या प्रमाणात आहेत हे फक्त बरखा दत्त चा रिपोर्ट पाहिला तर लक्षात येते)
२. रेल्वे प्रवाशांना रेल्वे ने मोफत जेवण दिले.(प्रत्यक्षात जेवण न मिळाल्यामुळे अनेक मृत्यू झाल्याचे आपण पाहिले आहे)
(2/7)
May 22, 2020 8 tweets 4 min read
#महाराष्ट्रद्रोहीभाजपा गुन्हेगार!
थ्रेड👇
१.पहिला कोरोना रुग्ण सापडला ३० जानेवारीला
राहुल गांधींनी वॉर्निंग दिली १२ फेब्रुवारीला
सक्तीचे विलगीकरण सुरु झाले १० मार्चला
आणि केंद्र सरकारला संकटाची चाहूल लागली २४ मार्चला
म्हणजे ५४ दिवस केंद्राने उशीर केला(1/8)
#महाराष्ट्रद्रोहीBJP #म जर वेळीच केंद्राने कृती केली असती तर या स्थितीला आपण पोचलो नसतो.
२.या ५४ दिवसांमध्ये केंद्राने टेस्ट आणि पीपीई किट चा साठा केला नाही.
परिणामी अपेक्षित वेगाने टेस्ट होऊ शकल्या नाहीत.म्हणून रुग्ण हि वाढत गेले.
हे किट देण्याची जबाबदारी केंद्राची आहे.(2/8)
#महाराष्ट्रद्रोहीBJP
May 14, 2020 4 tweets 2 min read
@prithvrj पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रस्ताव योग्यच आहे.
कारण-
१. केंद्र सरकारला अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अधिकची रक्कम खर्च करावी लागनार आहे.
२. त्यासाठी नवीन पैसे छापणे हा मार्ग आहे. पण तो अनिर्बंध छापला तर त्याचा सोव्हेरीन क्रेडिट रेटिंग वर नकारात्मक परिणाम होणार..(1/4) ३. यावर मार्ग म्हणजे नवीन पैसा कोलॅटरल/तारणासह छापणे. यासाठीचे कोलॅटरल म्हणजे परकीय चलन आणि सोने
४. सोने आरबीआय ने विकत घेऊन त्याबदल्यात पैसे दिल्यास सोने मोनेटाईज होणार.
५. सामान्य नागरिकांकडून अशा रीतीने सोने विकत घेण्याची योजना सरकारच्या विचाराधीन आहे असे वृत्त आहे..(2/4)
May 5, 2020 5 tweets 5 min read
चन्नी आनंद, दार यासिन, मुख्तार खान या पत्रकारांना या वर्षीचा जागतिक मानाचा पुल्तीझर पुरस्कार मिळाला आहे.
५ ऑगस्ट २०१९ ला ३७० कलम रद्दबादल केल्यानंतर काश्मीर मध्ये 'कम्युनिकेशन ब्लॅक आऊट' केल्यानंतर, तिथे नेमके काय चालू आहे याची आपल्याला खबरबात नव्हती..(1/5)
#PulitzerPrize अशा वेळी या पत्रकारांनी फोटोरूपी पुरावा मागे ठेवला आहे.

ते फोटो पहा,त्यातील भावना पहा...
सुनसान रस्ते..
उध्वस्त घरं..
रस्त्यावर उतरलेल्या, संतप्त झालेल्या,प्रतिकार करत असलेल्या, महिला.. (2/5)
Apr 22, 2020 7 tweets 6 min read
अर्णब गोस्वामी रेडिओ रवांडा चा भारतीय चेहरा
Thread 👇
१. २६ वर्षांपूर्वी एप्रिल च्या महिन्यात आफ्रिकेतील रवांडा या देशात नरसंहार (Genocide) झाला. अंदाजे १० लाख लोकांचा हत्या झाली.
२. हुतु वंशीयांती तुत्सु वंशीयांवर हल्ला केला. हुतु वंशीयांचा कडवा राजकीय पक्ष सत्तेत होता..(1/6) यात तुत्सु नागरिकांबरोबर उदारमतवादी हुतु नागिरकांचीही हत्या केली गेली.
३. यात त्या कडव्या जमातवादी पक्षाला मदत केली RTLM/रेडिओ रवांडाने. हे खाजगी रेडिओ स्टेशन द्वेषमूलक प्रचार आणि हिंसा प्रसारित करण्यासाठी कडव्या हुतु 'परिवाराने' स्थापन केले होते. तुत्सुविरोधी द्वेषाची..(2/6)
Apr 14, 2020 8 tweets 2 min read
#AnandTeltumbde
आनंद तेलतुंबडे यांना अटक-काय आहे वास्तव?
१. आनंद तेलतुंबडे यांना केलेल्या अटकेला कोरेगाव भीमा चा संदर्भ आहे.कोरेगाव भीमा मधील हिंसेला भिडे-एकबोटे जबाबदार होते असा आरोप झाला पण त्याची काडीचीही चौकशी भाजप सरकारने केली नाही
२.एल्गार परिषद,जी वर्णवर्चस्ववादी..(1/8) पेशवाई पराभूत होण्याचा, २०० वा सोहळा साजरा करण्यासाठी आयोजित केली होती. तिला भाजप सरकारने हिंसेसाठी दोषी धरले.
३. आनंद तेलतुंबडे या परिषदेशी संबंधित नव्हते. उलट त्यांनी त्यावर एक टीकात्मक लेख लिहला होता.
४. कोरेगाव भीमा हिंसा आणि पंतप्रधानांचा हत्या करण्याचा कट,..(2/8)
Apr 12, 2020 7 tweets 4 min read
सीएसआर फंडाचे राजकारण
1.5 कोटी नफा किंवा 1000 कोटी टर्नओवर किंवा 500 कोटी नेट वर्थ असणाऱ्या कंपन्यांना, नफाच्या 2% रक्कम 'कॉर्पोरेट सामाजिक निधी' म्हणुन खर्च करावा लागतो.
2.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निधी या वर्षी सरकारला देता येईल असा तर्क होता.
3. #PMReliefFund असतानाही..(1/7) केंद्र सरकारने #PMCaresFunds ची स्थापना केली.हा फंड पारदर्शीपणा,उत्तरदायित्व आणि ऑडिट यापासून मुक्त आहे.
4.कॉर्पोरेट मंत्रालयाने जे स्पष्टीकरण दिले आहे त्यात #PMCaresFunds ला निधी दिला तर त्याची सीएसआर म्हणून गणना होईल आणि #CMReliefFund किंवा तात्पुरता #PMCaresFund सारखा..(2/7)