How to get URL link on X (Twitter) App
साथीदार मित्रहो,
! तुमच्या बाबाच्या दिव्य दृष्टीवर तुमचा विश्वास नाही का? गंमत म्हणजे तो बाबाही भक्तांना मदत करायची सोडून निघून का गेला?
सध्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात रंगतेय. या स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करत सिंकदरने सर्वांची मने जिंकली आहेत. महाराष्ट्रसह देशातील प्रत्येक प्रतिस्पर्धी मल्लांला त्याने आस्मान दाखवत देशातील आघाडीचा मल्ल तो बनला आहे.
गर्दीचा गैरफायदा घेत
किंवा ओपन केली गेली नाही त्याचा boss स्वतः अतिशय टेक्नो फ्रेंडली आहे पण कुठूनच मार्ग कळत नव्हता की इतकी अमाऊंट उडवली कशी सायबर क्राईमचें एलीट ऑफिसर्स केसवर होते पण समजत नव्हत....
ईथे उपस्थित सर्वाना माझा नमस्कार. स्टेजवर उपस्थित दिग्विजय सिन्घ जी,पी चिदंबरम जी, दिनेश गुंटुराव जी,सेलवा पेरुंतगाई जी, शेलाकुमारजी , माणिक टागोर जी, विजय वसंत जी, ज्योतिमनी जी,काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते,पक्षाचे कार्यकर्ते,माध्यमांमधील मित्र

परंतु त्यांचा दिवस अतिशय व्यस्त होता,रात्री घरी यायला दहा वाजले आणि नेहरू लिहायला बसणार एवढ्यात घरातील लोकांनी आग्रह करून जेवायला बसवले.नेहरू जेवायला बसले ,तेवढ्यात लाहोर येथून एक फोन आला. लाहोर मधल्या दंगली,रक्तपात,जाळपोळ या बद्दलचा तो फोन होता.हा फोन जवळपास अर्धा तास चालू होता
'सरदार पटेलांनी भारत अखंड ठेवला असता ' ही उजव्या विचारसरणीच्या लोकानी नव्वदच्या दशकात जन्माला घातलेली वास्तवाशी प्रतारणा करणारी दंतकथा आहे.पटेल हे १९४६ मध्येच फाळणीसाठी संमत असणार्या पहिल्या काही कॉंग्रेस नेत्यांपैकी एक होते,