Bhagyashri Patwardhan Profile picture
जय श्रीराम 🚩 🕉️ नमः शिवाय 🚩जय परशुराम🚩 Engineer | Travel Photographer 📸 | Wildlife Illustrator🎨 | Doodler💁🏻‍♀️ | Known as ' Sambaarwadi' |
May 30, 2023 14 tweets 3 min read
एक दुर्दैवी पंतप्रधान !!!

कुठल्याही देशाचा पंतप्रधान हा त्या त्या देशाचा अभिमान असतो पण अपवाद आहे तो भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचा. कुठल्याही माणसाची अवहेलना झाली नसेल, एवढी निंदा नालस्ती आपल्याच देशातील लोकांनी मोदीजींची केली आहे. देशातील अनेक पुढारी अत्यंत गरिबीतून उच्च स्थानी पोचले पण मोदी चहा विकत होते याचे मात्र पुरावे मागितले गेले.
'ए मेरे वतनके लोगो' या गाण्याच्या वेळी नेहरू रडले तर ते किती हळव्या मनाचे असे कौतुक पण एखाद्या ठिकाणी मोदींचे
Apr 27, 2023 5 tweets 2 min read
ही आहे जगातली सर्वात मोठी ऑइल रिफायनरी जी जामगनर,गुजरात मध्ये आहे.
प्रतिदवस ईथे 12,40,000 बॅरल्स ऑइल रिफाइन केलं जातं.
ऐवढी क्षमता जगातल्या कुठल्याही दूसऱ्या रिफायनरी मध्ये नाही.
ही एकटी रिलायन्स रिफायनरी गुजरात मध्ये 70,000 पेक्षा जास्त रोजगार देते.

हे तर काहीच नाही, Image आश्चर्यचकित करणारी गोष्ट तर अत्ता आहे.

जगातली सर्वात मोठी अंब्याची बाग माहितीये कुठे आहे ?

जामगनर,गुजरात मध्येच.

रिलायन्सची जामनगरमध्येच 600 एक्कर मध्ये अंब्याची बाग आहे जिथे 127 प्रकारच्या अंब्यांच्या झाडांची 1.3 लाख झाडे आहेत.
ज्यांचे दरवर्षाचे उत्पादन 600 टन आहे.
Jan 7, 2023 11 tweets 3 min read
*छत्रपती संभाजी महाराजांना मृत्यदंड का देण्यात आला ? - मआसिर-ई-आलमगिरी

ज्यांना इतिहासातला इ देखील समजत नाही असे राजकारणी आणि त्यांची तळी उचलणारे नट वगैरे इतर महाभाग हल्ली छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्ये मध्ये धर्माचा काहीही संबंध नव्हता अशी बाष्कळ आणि धादांत खोटी विधानं करून समाजाची आणि विशेष करून हिंदूंची दिशाभूल करत असतात. खरं काय आहे ते समकालीन पुरावा दाखवून सांगणे हे माझे आद्य कर्तव्य आहे म्हणून हा थ्रेड पुन्हा लिहितेय !

मुकर्रबखानाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांना कोणत्या कारणासाठी मृत्युदंड सुनावण्यात आला
Jul 2, 2022 9 tweets 3 min read
#thread
मुंबई मेट्रो ३ संदर्भात किंवा आरे मध्ये कार शेड च्या संदर्भात उध्दव ठाकरे gov ने एक उच्च स्तरीय समिती बनवली होती , त्या समितीने आणि SC ने सुद्धा कार शेड साठी आरेचीच जागा योग्य आहे असे सांगितले होते!
मेट्रो ३ ही एक underground
मेट्रो असून त्यासाठीचे जे काही बोगदे बनवले आहेत ते सगळे २०५३ च्या पीक लोड प्रमाणे बनवण्यात आले आहेत . आणि त्याला जेवढ्या गाड्या लागतात त्या अकोमोडेत करणारा डेपो आरे मध्ये बनतोय . एकूण प्रकल्पाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी किंमत कार शेड ची आहे. २०२१ मध्येच त्याचं उद्घाटन होणार होतं पण UT gov ने त्यावर स्थगिती आणली
Sep 4, 2021 5 tweets 5 min read
They defy science.
They defy gravity.
They make insane movies.
They are larger than life.
Their movies are ridiculed for their action and stunts.
Most of their stars don't work in Hindi movies and they are least bothered about it. Many people in central and northern India don't like their movies.

But

I like their movies. And more than the movies, I like the fact that they are not at all apologetic about their religious beliefs. They strongly and aggressively practice the religion.
Sep 4, 2021 4 tweets 3 min read
शिव सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे समर्थक पत्रकार उघड उघड त्या त्या पक्षाची आणि नेत्याची बाजू घेऊन समाज माध्यमांवर लिहितात. ते त्यांच्या बतमीदारीत सुद्धा दिसून येतं.

मात्र....

ते सगळे निष्पक्ष आणि निर्भीड.

आणि

बाकीचे सगळे भक्त!! पीएफच्या व्याजावर कर लागणार या बातमीवरून सर्व चहा बिस्कीट पत्रकार जी अक्कल पाजळत आहेत, ते बघता एकच गोष्ट लक्षात येते, खाल्या मिठाला जगणे म्हणजे काय, ते हेच!

बाकी, खोटा रिपोर्ट क्लीन चीट म्हणून नाचत जो काही तमाशा केला तो तर कहर होता. सही-शिक्का नसलेला कागद खरा मानणारे हे महाभाग,
Sep 4, 2021 10 tweets 5 min read
नालायक माणूस आहे हा. याचा दिवार चा नायक श्री शंकर भगवानच्या मंदिराच्या पायरीवर जाऊन सुद्धा देवाला नमस्कार करत नाही, पण हातावर 786 चा बिल्ला मात्र आवर्जून लावतो, आणि तोच बिल्ला त्याचे प्राण देखील वाचवतो. रहीम चाचा एक अत्यंत सज्जन माणूस असतो.
Aug 25, 2021 9 tweets 5 min read
कालच्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे पडसाद राज्यभर उमटले. आज दुपारी मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारने 17 सप्टेंबर 2021 पर्यंत राणे यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याची हमी दिली आहे. राणे यांच्या अटकेवर काल राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया बघितली. खूप मंडळींना असे वाटते की जादूची कांडी फिरल्या प्रमाणे राज्यातील सरकार फडणवीस यांनी पाडावे किंव्हा स्वतः फडणवीस यांनी मातोश्री च्या बाहेर उभे राहून घोषणा द्याव्यात. तर त्या सर्व लोकांना एवढेच सांगणे आहे अश्या घटना या फक्त चित्रपटात होतात. देवेंद्र फडणवीस