How to get URL link on X (Twitter) App
आपण हे लक्षात घ्यायला हवे की प्रत्येक पंतप्रधान त्याच्या किंवा तिच्या कार्यकाळात देशासाठी व देशवासीयांच्या सुरक्षेसाठी आर्मी भक्कम करण्यासाठी सर्वतोपरी योगदान देत असतो. पंतप्रधान असताना काही विषयात नेहरु हे मात्र अपवाद ठरतात. ते कशाप्रकारे हे बघूया.
"सिंगापूर मध्ये आलेल्या कोरोनाचा नवा "स्ट्रेन" हा लहान मुलांसाठी खुप घातक आहे आणि भारतात तो तिसऱ्या लाटेच्या स्वरूपात येण्याची शक्यता आहे.
न्यायालयीन लढाईत बाबरी मशिदीचे मुस्लिम पक्षकार हे भूमीपूजनास निमंत्रित होते. राम मंदिर एका धर्माचा विषय नसून तो आस्था आणि श्रद्धेचा विषय आहे याचे उदाहरण धर्मनिरपेक्ष भारताच्या वहीत लिहिले गेले. हिंदू,मुस्लिम,शीख,जैन,बौद्ध अशा विविध धर्मियांनी भूमिपूजनास साश्रुनयनांनी दाद दिली.


या मिशनमध्ये दुबई, फिलिपिन्स, अमेरिका, मलेशिया, बांग्लादेश, कुवैत, सौदी अरेबिया, सिंगापूर इत्यादी देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप आणण्याची जबाबदारी Air India Limited या भारत सरकारच्या कंपनीकडे दिली गेली. या मिशन अंतर्गत आता पर्यंत ६लाख ८७हजार लोकं सुखरूप घरी परतले.
https://twitter.com/Drjotiba1/status/1279837959651381248पण भारताच्या आधी आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, त्याचा विचार केलेला बरा. भारताला कसं रिकव्हर करायचं याच उत्तर निश्चित भारताच्या कार्यक्षम नेतृत्वाकडे आहे यात शंकाच नाही बिलकुल. महाराष्ट्राचा कसा बट्ट्याबोळ या सत्तापिपासू लोकांमुळे झाला याची खूप खंत वाटते.
https://twitter.com/ameytirodkar/status/1278746655018217472
म्हणजे हिच्या वडिलांनी ही सिरीज नको बघायला अस हिला वाटत आणि इतर तरुण वर्गावर काय परिणाम होतील याची नाही हिला चिंता. म्हणूनच तुमच्या सारखे तरुण वाहत चाललेत तिरोडकर तिकडे. फॅन्टसी आणि डिझायर या गोष्टींचा आणि भक्तांचा काही संबंध नाही.