राजश्री Profile picture
Born to read , music addicted , Lazy ;)
Dec 4, 2020 5 tweets 2 min read
@LetsReadIndia
#वाचन
आजच #कृष्णायन ही पुस्तक वाचली.
"माणूस होऊन जगलेल्या, ईश्वराची भावकथा!"
हे लेखिकेने (काजल ओझा वैद्य) एका वाक्यात केलेलं वर्णन आहे.
देव सुद्धा जेव्हा माणसाचा जन्म घेतात तेव्हा त्यांना ही सगळेच सुख-दुःख भोगावे लागतात मग ती त्यांची इच्छा असो वा नसो. असं म्हणतात की मृत्यूच्यावेळी आपल्याला आपण केलेल्या सर्वच गोष्टी आठवत राहतात आणि त्याच बरोबर काही ठराविक माणसांना भेटायची इच्छा पण असतेच आणि हेच सगळं श्रीकृष्णाच्या बाबतीत पण होतंय.
त्याला पण भेट आणि मुक्ती हवीये राधा, रूक्मिणी आणि द्रोपदी कडून.