How to get URL link on X (Twitter) App
पण मग मुद्दा हा येतो की उद्धव ठाकरेंनी राजीनामा का दिला? म्हणजे राजीनामा दिल्यानंतर एवढे महिन्यांची न्यायालयीन लढाई ते लढलेच की! ती राजीनामा न देताही लढता आली असती. कदाचित त्याने ते फायद्यातच राहिले असते. मग तरिही राज्यपालांनी बहुमत सिद्ध करायला सांगितल्यावर ठाकरे का घाबरले?
याचे एक कारण म्हणजे बाळासाहेब कधीही 'हे मी बोललोच नाही' अशा पद्धतीचा घुमजाव करत नाहीत. ते बोलण्याच्या आधी किंवा नंतर नाही तर बोलतानाच विचार करत बोलतात. बाळासाहेबांची ही एक खरंच खासीयत होती.