गेल्या काही दिवसापासुन हाथरस मधील मुलीची धिंड ह्या मुर्ख मिडियावाल्यांनी व गाणी गात हसत खेळत राजकिय पर्यटन करणाऱ्या नेत्यांनी काढली आहे. व ही लाजिरवाणी दृष्य जबरदस्ती पहावी लागत आहेत.
हे येवढे मोठे पत्रकार आहेत पण FIR दाखल करायला गेलेली
मुलगी व तिच्या भावाने लिहुन दिलेली जबानी पाहायचे कष्ट कोणी घेतले नाहीत. तेथुन अलीगड येथील हॉस्पिटलचा मेडिकल रिपोर्ट कोणी पाहिला नाही. पाहिला नाही हे खरे नाही ह्यांना पहिल्या दिवसापासुन हे माहित होते पण तेंव्हा ती मुलगी चांगली होती त्यामुळे घटना घडली
ती 14 तारखे पासुन ती मुलगी क्रिटिकल झाली नाही तो पर्यंत हे सगळे गप्प बसले होते.
अलिगडहुन मुलगी जास्त क्रिटिकल झाली म्हणुन तिला सफदरजंग हॉस्पिटल दिल्ली येथे हलवले. तेंव्हा रक्ताचा वास यावा तसा ह्या राजकारणी लोकांना वास आला. व हल्ली सगळी मिडिया ही पक्षीय पातळीवर पोहचली आहे.
प्रत्येक पक्षाचे समर्थक चँनल आहे. मालकांना हुकुम सुटले व चँनलची पोरटोर दांडकी घेऊन कँमेरा घेऊन पळायला लागली त्या आगोदर पिडिताचा व्हिडियो येऊन गेला तिने गळा दाबल्याबद्दल सांगितले. पण बलात्कार झाल्याचे सांगितले नाही.
ती पिडिता जशी क्रिटिकल झाली तसे तिच्यावर पाशवी गँगरेप सुरु झाला
तिची जिभ कापली गेली, तिचे मणके तोडले गेले. हे सगळे आरोपीनी नाही केले गुन्हा घडल्यापासुन 15 दिवसांनी नेते व पत्रकारांनी हे केले सोबत तमाशात जसा ढोलकीवाला लागतो तसा कँमेरामन नाचु लागला.
तो पर्यंत राजकिय पक्षानी पोळ्या लाटुन ठेवल्या होत्या फक्त भाजायच्या होत्या नेहमी प्रमाणे
आपवाले सर्वात पुढे धावले मग भीमआर्मीवाले उतरले व सर्वात शेवटी कॉग्रेस उतरली. सपा व बसपावाल्यांचा वांदा झाला युपीत पिडिता असती तर त्यांना ह्या वगनाट्यात कंबर हलवायला मिळाली असती पण दिल्लीत ह्यांना भाड्यानी ही माणसे मिळायची मारामार झाली दिल्ली पोलिसांनी कठोर वागत ह्यांना चाप लावला.
तो पर्यंत ती पिडिता गेली. व मग नाट्य सुरु झाले.
दोन हॉस्पिटलचे रिपोर्ट होते पण बलात्कार ओरडायला सुरवात झाली. मेसेज गेले व पिडितेचा मुडदा मिरवायची तयारी ह्या सर्वांनी केली.
पिडित परिवार ही नाट्यात सामिल झाला. युपीत मुख्यमंत्री अलर्ट झाले व त्यांनी रात्री जसे प्रेत गांवात आणले
तशीच अत्यंत तत्परतेने अंत्यसंस्कारांची तयारी केली.
तो पर्यंत पिडिताचा परिवार ह्या खेळात सामिल झाला होता. त्यांना सांगितले होते आम्ही पोहचे पर्यंत अंत्यसंस्कार लांबवा. त्यांनी गाडीपुढे झोपुन पाहिले घरात कोंडुन घेतले त्या वेळी DM नी निर्णायक भुमिका बजावली.व युपी प्रशासनाला पर्याय
राहिला नाही. घटनेचे राजनितीकरण झाले होते त्याला प्रशासकिय उत्तर द्यावे लागणार होते.
परिवाराने उगाच ताणुन धरले होते आरोपी गजाआड होते पोलिसांना सहकार्य करुन अंत्यसंस्कार करायचे होते. पण त्यांना दाखवलेली लालुच मोठी होती. त्यांनी आडमुठेपणा दाखवला व प्रशासनाने हिसका
दाखवत रात्री 2.30 वाजता अंत्यसंस्कार उरकुन टाकले.
तो पर्यंत पत्रकारांची कोल्हेकुई गांवात सुरु झाली होती. व आता सर्वाचे राजकारण होणार हे ओळखुन युपी पोलिसांनी परिवाराला आयसोलेट केले.
हा तर प्रशासनाचा ट्रँप होता. परिवार बोलला नाही कोणाशी तर टेलीफोनवरुन बोलणे होणार व इलेक्ट्रोनिक
इव्हिडन्स तयार होणार. तिकडे दिल्लीतुन युवराज व युवराज्ञी निघाली व कॉंग्रेसवाले ट्रँप मध्ये अडकले. सरकारने देऊ केलेली मदत घेऊ नका ते 25 देतात तर आम्ही 50 देऊ सुरु झाले हे फोनवरुन कारण परिवार आयसोलेट होता फोनवर बोलण्याशिवाय गत्यंतर नव्हते. व ते मग बोलावे लागले. तो पर्यंत पोलिस
नेते तसेच पत्रकारांचे शिव्याशाप ऐकत होते पण त्यांनी चिटपाखरु ही फिरकु दिले नाही परिवारा पर्यंत तेथे मुख्यमंत्री भारी पडले इकडे राजपुत्राने स्वतःच पडुन हासे करुन घेतले पोलिसांनी अटक केली व पार्सल परत पाठवले गेले. तो पर्यंत SIT ची घोषणा केली होती. त्यांनी चौकशी सुरु केले सरकार
समर्थक चँनल वरुन कॉंग्रेसवाल्यांची सौदेबाजी जाहिर झाली व मुख्यमंत्र्यांनी जाहिर केले. दोषी पोलिस आधिकारी व परिवाराची नार्को टेस्ट करायची घोषणा झाली कॉग्रेसची इतकी फाटली की घाईघाईत परिवाराच्या नार्को टेस्टला विरोधाची याचिकाच त्यांनी दाखल करुन टाकली.
पप्पुला येडे बनवण्यात यश आले
होते त्यातच बलरामपूरला ही दोन मुलींचा रेप झाला एक मेली पण हे दांडेकर व कॉंग्रेसी गप्प बसले कारण मतपेढीची मंडळी गुंतली होती. पण युपी पोलिस निडर आहे त्यांनी सर्वच ठिकाणचे आरोपी झटक्यात पकडले. कारण गुन्हा दाखल झाला व आरोपी अटक झाला नाही तर त्याचा दुबे करायची नविन पध्दत योगीनी
आणली आहे. तिकडे राजस्थान व इकडे महाराष्ट्रात ही बलात्कार झाले पण पप्पु पप्पी त्यावर चकार शब्द काढायला तयार झाले नाहीत. आज सकाळी UP पोलिसांनी बंदी उठवली व सगळी मिडियाची टोळधाड आली मग परिवारला विचारले गेले सरकार तुमची नार्को करणार तेंव्हा परिवाराला धोका कळला व काही पत्रकारांना
कळला त्यांनी नार्कोला विरोध करायला परिवाराला सांगितले परिवाराचे खोटे उघडे पडले. आता पत्रकारांना हे प्रकरण अंगाशी येणार हे कळायला लागले रिपब्लिक इतर चँनल परिवार व कॉंग्रेसच्या दलालांचे ऑडियो वाजवु लागले. तेंव्हा पुरोगामी पत्रकारांची पँन्ट निघाली TRP रिपब्लिक कडे परत गेला आता
आपण नागडे नाचलो तर रिपब्लिक सोडणार नाही हे कळल्यावर त्यांनी आपली बोली बदलायला सुरवात केली तो पर्यंत राहुलची गोची झाली तो वरात काढुन निघाला पण नेहमीपणे पप्पुगिरी केलीच गाडीत गाणी लावली गेली हास्यविनोद करत प्रवास करत होता जणु काही पिकनिकला निघाला आहे. व कॉंग्रेसकडुन अनावधानाने
तो व्हिडियो प्रसिध्द झाला मग रिपब्लिकला तर खाद्य मिळाले तेच दाखवुन पप्पुच्या पिकनिकची हवा काढली गेली. तो गांवात पोहचे पर्यंत डँमेज पार झाले होते. 1 तास पप्पु व पप्पी बसले मिठ्या मारल्या किती मदत मिळाली ते कळले नाही. दुपारी परिवाराने जाऊन अस्थी गोळा केल्या ते जे बोलत होते की प्रेत
दाखवले नाही पोलिसांनी तिलाच जाळली का दुसरेच कोणी जाळले ते माहित नाही म्हणणारे प्रशासनाचे सर्वोच्च आधिकारी व महासंचालक पप्पुच्या आधीच येऊन भेटुन गेले परिवाराचे खोटे उघडे होत गेले त्यांनी निमुटपणे अस्थी गोळा केल्या व ते पप्पुला भेटले.
पण त्यांनी विचित्र मागणी केली सुप्रीम कोर्टाच्या निगराणीत तपास व्हावा अशी परिवाराची मागणी आहे. पण पप्पु गांवात गाडीत बसुन निघताना टायमिंग साधुन योगीनी केस CBI ला देऊन टाकली.आता परिवाराची सुप्रीम कोर्ट निगराणीतील तपासाची मागणी पप्पुने लावून धरायला पाहिजे
मग त्या परिवाराच्या ऑडियो बद्दल गुन्हा दाखल करुन CBI तपास करायला लागेल व ते कॉंग्रेसला किती परवडेल.
परिवाराला कळत नाही पण आता भक्त मंडळानी न्यायिक चौकशीची मागणी केली पाहिजे पप्पु कसा लगेच थायलंडला जाऊन लपुन बसेल ते पहा.
CBI चौकशी झाली तर न्यायिक निगराणीत तपास हे दोन्ही
भाजपाला हवे असलेले मुद्दे आहेत आता पाहु पप्पु किती टिकतो.
पत्रकार उद्या पासुन सुर बदलतील. DM व SDM ने कणखर भुमिका घेऊन न्याय भुमिका घेत प्रशासनाची ताकद दाखवुन दिली. पत्रकार त्यांच्यावर आरोप करत आहेत पण ह्या दोघांनी परिवाराला चुका करायला लावल्या व लालची परिवाराकडुन आता असत्य
बोलायची संधी ठेवली नाही.
परिवाराची घटनेचे राजकियीकरण करुन आर्थिक लाभाची गणिते बिघडवण्याचे बहुमोल काम DM नी चोख बजावले.
अत्यंत तल्लख बुध्दी दाखवुन समोर मांडलेला राजकिय बुध्दीबळाच्या पटाचा वापर करत प्याद्याकडुन कॉंग्रेसच्या युवराजाला योगीनी चेकमेट केले.
त्यामानाने अखिलेश फक्त
पत्रक काढुन बोलत राहिला हाथरसला जाणे म्हणजे पटावरिल प्यादे बनणे हे त्यांने ओळखले तो जवळपास गप्प बसला. बहेनजीने CBI ची मागणी करत योगीना मदत केली.
ही आहे हाथरसची संपुर्ण घटना पण राजू परुळेकर काहीही वकणार नाही
तांदूळ घेऊन गप्प बसेल किंवा मला ब्लॉक करेल
सध्या मिडिया हा काही चौथा स्तंभ वगैरे राहिला नाही ह्यातले काही विरोधकांचे तर काही सत्ताधाऱ्यांचे कुत्रे आहेत मालकांनी छु म्हंटले की येडी बागडी पोर फिरवायची त्यांना बडबडु द्यायचे त्यात तथ्य किती हे पाहायचे नाही.
राजुसारख्या पत्रकारांचे वस्त्रहरण करण्याचा मोह का सोडू?
जसे योगीनी परिवाराला मिडियाला भेटायला मुक्तता दिली तसे सगळे वेडे घराकडे येड्यासारखे धावले व जाताना प्रत्येक जण म्हणत होते की तीन दिवसाचा मी व माझ्या चँनलने दिलेला लढा आम्ही जिंकलो आहोत. व आता आम्ही परिवाराशी बोलतो. तो पर्यंत तीन दिवसात परिवाराचे खोटे उघडे पाडत
परिवाराची खोटी नखं योगीनी उखडून टाकली होती ते काय बोलणार ह्याचा अंदाज योगीना होता त्या पेक्षा जास्त न बोलता परिवाराने धुर्तपणा दाखवला.सगळ्या नेते व पत्रकारांना येडे बनवत युपीतील राजकारणात तयार परिवाराने भाषा बदलली व पत्रकारांना शेवटी घटनेच्या राजकियकरणावर बोलावे लागले.
हा पत्रकारांचा दारुण पराभव आहे.
आणि राजू! अरे पराभव होण्यासाठी मैदानात उतरावे लागते
तू मैदानात न उतरता पाकिटे घेऊन ,तांदूळ घेऊन जे भ्रमिष्ट झाल्यासारखा बरळतोस
त्यावरून तुला पत्रकार म्हणणे म्हणजे पत्रकारितेचाच घोर अपमान आहे रे
राईस बॅग
चल ब्लॉक कर मला
लगेचच

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with कट्टर हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व

कट्टर हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MilindG11975687

5 Oct
वक्त रहते सुधर जावो मित्रो Image
यूपी के सीएम योगी जी का वो सच, जो बहुत कम लोग जानते हैं???
भयंकर रुप, जिसने पूरी भाजपा को हिलकर रख दिया????
बात अक्टूबर 2005 की है, एक UP का माफिया था। जिसका नाम मुख़्तार अंसारी था।वो खुली जीप में हथियार लहराते.महू में साम्प्रदायिक दंगा करवा रहा था।
3 दिन तक मौत का तांडव महू में मुख्तार करता रहा,उस वक़्त UP का CM मुलायम सिंह यादव था।और वो कई दफ़ा ये भी बोल चुका था कि
"मुझसे बड़ा गुंडा इस UP में नही है..." ये बात वो सिंर्फ़ योगी जी के लिये बोलता था।
जब दंगे को का तीसरा दिन था तो प्रशासन
Read 18 tweets
5 Oct
काँग्रेस सत्तेवर आली की कृषीविषयक कायदे केराच्या टोपलीत टाकू..राहुल गांधी..

याला निवडणूक जिंकायचीच नाहीये. इतका बिनडोक माणूस काँग्रेसचा नंबर वन नेता आहे ही देशाच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे.
त्याहूनही चांगली गोष्ट ही आहे की इतर विरोधी पक्ष दरवर्षी हा सुधारेल म्हणून लाळ गाळत याच्या मागे फिरत असतात.त्यात आता शिवसेनेची भर पडली आहे ही महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे. चार चोंगे उठून सोशल मीडियावर दंगा करतात म्हणून परसेप्शन तयार होत नसते.
फायदा झालेले शेतकरी निवडणुकीत कोणाला मत देणार ते मोदींना माहितीय. गरीब जनतेची नस कळते त्यांना.२०१९ च्या निवडणुकीतसुद्धा हेच घडले होते...लोकांना चक्कर आली जेंव्हा भाजपला ३०३ सीट्स मिळाल्या..@sachin_inc
Read 4 tweets
4 Oct
*'राणी पद्मिनी(पद्मावती)चा खरा इतिहास'* सुलतानी परंपरेप्रमाणे आपला काका, सासरा आणि दिल्लीच्या गादीवरील खिलजी वंशाचा संस्थापक असणार्‍या जलालुद्दिन खिलजीचा कपटाने आणि अतिशय क्रूरपणे खून करुन,त्याचे मुंडके भाल्याच्या टोकात खूपसून पूर्ण सैन्यातून मिरवून,त्यानंतर आपले भाऊ व साल्यांचे
मुडदे पाडून 21/10/1296 रोजी अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीपति झाला.सत्तेसाठीचा रक्तपात आटोपून अल्लाउद्दिनने भारतातील इतर राज्यांवर आक्रमण करुन लूट मिळवण्याचे सत्र सुरु केले.चित्तोड(इ.स1303) ,गुजरात(1304), रणथंबोर(1305),मालवा(1305),सिवाना
1308,देवगिरी(1308),वारंगल(1310), जलोर(1311),
द्वारसमुद्र(1311)आदि राज्यांवर आक्रमणे करुन अल्लाउद्दिनने परमार, वाघेला, चामहान(चौहान) ,यादव,काकाटीय,होयसाळ,पांड्य आदि साम्राज्ये उद्ध्वस्त केली. हजारोंचा नरसंहार केला,लाखोंचे धर्मपरिवर्तन केले,कोट्यवधींच्या संपत्ती व हत्ती-घोड्यांची लूट केली आणि आमच्या अगणित माताभगिनींचा
Read 27 tweets
4 Oct
सेकुलर लिबरल गैंग की घ्राण शक्ति बहुत मजबूत है । वे आसन्न खतरों को पहचान लेते हैं । सोनिया -अहमद पटेल -येचुरी- राजदीप सरदेसाई- सागरिका घोष ने वर्ष 2000 में भांप लिया था कि उनके सत्तर साल पुराने इको सिस्टम को नरेन्द्र मोदी ध्वस्त कर देगा
क्योंकि वह स्थापित राजनैतिक धारा के विपरित चलने वाला है । वह परिवार से दूर है ,घोर हिंदूवादी है ,प्रचंड इमानदार है‌। उसे रोकने का मौका मिला 2002 के दंगों में ।क्या क्या कुचक्र नहीं रचे गए , तत्कालीन गृहमंत्री को तो जेल में बंद किया ही गया ,इशरत जहां एनकाउंटर केस में
IPS बंजारा सहित SIT की सारी टीम को सस्पेंड कर दिया गया। और CBI ने तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी को दिल्ली में सात सात घंटे बेंच पर बिठा कर रखा गया । राणा अय्यूब ने वाशिंगटन पोस्ट में Butcher of Gujarat नामक लेख लिखा और गुजरात फाइल्स नामक किताब लिखी।
Read 7 tweets
27 Sep
मी अलीकडेच 'भारतीय ज्ञानाचा खजिना' नावाचं प्रशांत पोळ ह्यांनी लिहिलेलं अतिशय महत्वपूर्ण पुस्तक वाचलं. सदर पुस्तकाचं प्रकाशन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी केलंय आणि पुस्तकाला मा. मोहन भागवतांची प्रस्तावना आहे. सदर पुस्तकातून मुस्लिम आक्रमक भारतात येण्या आधीच्या
संपूर्ण कालखंडात सर्व जगात आपला कसा दबदबा होता, आपण ज्ञानाच्या, संपत्तीच्या आणि समृद्धीच्या बाबतीत जगात कसे सर्वश्रेष्ठ होतो ह्यावर संशोधन करून प्रशांत पोळ ह्यांनी अभ्यासपूर्णपणे मांडलेलं आहे. पुस्तकातून उलगडलेली काही अद्भुत माहिती अशी -
१. पेशावर/रावळपिंडीपासून ते जावा-सुमात्रा (इंडोनेशिया) पर्यंतच्या भूभागावर सन २०० BC ते सन १००० अशी सुमारे १२०० वर्ष संस्कृत ही भाषा बोलली जायची.

२. 'तक्षशीला' विद्यापीठात जगभरातून विद्यार्थी शिकायला यायचे. चाणक्य, पाणिनी ही काही तिथली विद्यार्थ्यांची नावे.
Read 16 tweets
27 Sep
क्या ऐसा ग्रंथ किसी अन्य धर्म मैं है ?
इसे तो सात आश्चर्यों में से पहला आश्चर्य माना जाना चाहिए ---

यह है दक्षिण भारत का एक ग्रन्थ

क्या ऐसा संभव है कि जब आप किताब को सीधा पढ़े तो रामायण की कथा पढ़ी जाए और जब उसी किताब में लिखे शब्दों को उल्टा करके पढ़े
तो कृष्ण भागवत की कथा सुनाई दे।

जी हां, कांचीपुरम के 17वीं शदी के कवि वेंकटाध्वरि रचित ग्रन्थ "राघवयादवीयम्" ऐसा ही एक अद्भुत ग्रन्थ है।

इस ग्रन्थ को
‘अनुलोम-विलोम काव्य’ भी कहा जाता है। पूरे ग्रन्थ में केवल 30 श्लोक हैं। इन श्लोकों को सीधे-सीधे
पढ़ते जाएँ, तो रामकथा बनती है और
विपरीत (उल्टा) क्रम में पढ़ने पर कृष्णकथा। इस प्रकार हैं तो केवल 30 श्लोक, लेकिन कृष्णकथा के भी 30 श्लोक जोड़ लिए जाएँ तो बनते हैं 60 श्लोक।

पुस्तक के नाम से भी यह प्रदर्शित होता है, राघव (राम) + यादव (कृष्ण) के चरित को बताने वाली गाथा है ~
Read 25 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!