पानिपतात शेतकऱ्यांवर पोलीस लाठीमार करत असतील तर त्यात काहीही चूक नाही. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या शेतकऱ्यांवर काय फुले उधळायची मग? मोदीद्वेष ठीक आहे. तो राजकीय असू शकेल पण म्हणून शत्रूदेश पाकिस्तानचा जयजयकार?
अश्या घोषणा देणाऱ्या हरामखोर शेतकऱ्यांना पोलिसांनी जागच्या जागी दांडके मारून त्यांचा पार्श्वभाग फुटेपर्यंत फोडले पाहिजे.
मुळात ते शेतकरी आहेत का? हा प्रश्न आहे. जो शेतकरी घाम गाळून ह्या भूमीचे संगोपन करतो तो ह्या भारतभूमीला त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू शकत नाही.
महाराष्ट्रात शेतकरी दुर्दैवाने आत्महत्या करतात पण राष्ट्रविरोधी घोषणा देत नाहीत. पानिपत दिल्ली येथे जमलेले बांडगुळ शेतकरी नसून ज्यांनी CAA विरोधात देश विरोधी घोषणा दिल्या, दिल्लीत उसळलेल्या दंगलीचे माध्यम बनले ते शेतकरी असूच शकत नाहीत.
म्हणूनच शेतकऱ्यांच्या वेशात दिल्ली पानिपतात अस्थिरता माजवू पाहणाऱ्या राष्ट्रद्वेष्ट्यांवर लाठ्यांनी नव्हे तर बंदुकीच्या गोळीने उत्तर दिले पाहिजे. आणि मला ह्याचे आश्चर्य वाटतंय की सामनाधीश व सध्या तेच शिवसेनाप्रमुख असल्याचे भासणारे संजय राऊत ह्या अश्या नकली शेतकऱ्यांसाठी -
केंद्र सरकारवर तोंडसुख घेतायत? खरेच कीव करावीशी वाटते त्यांची. मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्यांसोबत सत्तेत बसलेल्या शिवसेनेच्या संजय राऊत ह्यांनी तरी असे करू नये. पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणाऱ्या नकली शेतकऱ्यांना समर्थन देऊ नये.
|| जय हिंदुराष्ट्र ||
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
एक काळ होता जेव्हा युसूफ खान दिलीप कुमार होऊन काम करायचा, हामिद अली खान हा अजित नावाने काम करायचा तर महजबीन अलीबख्श ही मीना कुमारी होऊन काम करायची. आणि मुमताज बेगम जहाँ देहलवी ही मधुबाला नावाने काम करायची...
का?
तर त्यांना वाटायचं की आपण मुसलमान असल्याचे लोकांना कळले तर कदाचित आपले चित्रपट चालणार नाहीत..
असा काळ होता तो...
आणि आज?
आज शाहरुख खान 'माय नेम इज खान' होतो तर सलमान खान 'सुलतान'
कारण? बॉलिवूडचे झालेले दाऊदीकरण. ही चित्रपट सृष्टी दादासाहेब फाळके, भालजी पेंढारकर, व्ही शांताराम यांची होती. हे सत्य आहेच. ह्यात कोणतेही दुमत नाही. पण हा झाला गतकाळ. वर्तमान स्थितीत ही चित्रपट सृष्टी दाऊदच्या हस्तकांच्या हातात आहे. आणि हे वास्तव आहे..
काही पक्षीय गुलाम म्हणतायत की फिल्म इंडस्ट्री दादासाहेब फाळके यांची आहे. खानाची केव्हा झाली? त्यांच्यासाठी हा पोस्टप्रपंच ... मला सांगा... ह्या चित्रपट सृष्टीत हवस का पुजारीच का असतो? हवस का मुल्ला का नाही? हवस का पाद्री का नाही?
आता अजुन काही बघू..
शोले चित्रपटात ए. के. हंगल स्वतःच्या मुलाचे प्रेत सोडून नमाजाची वेळ झाली म्हणून निघून जातो. तर दुसरीकडे धर्मेंद्र हेमामालिनीला पटवण्यासाठी शिवमंदिरात जातो. दादासाहेब फाळकेंनी हे शिकवले का?
नास्तिक चित्रपटातला नट देव वगैरे अजिबात मानत नाही मात्र ७८६नंबरचा बिल्ला स्वतः जवळ नेहमी बाळगतो. दादासाहेब फाळकेंनी हे शिकवले का?
शान चित्रपटात अमिताभ, शशी कपूर साधूच्या वेष धारण करून जनतेला लुटतात मात्र अब्दुल नावाचा नट सच्चाईसाठी जीव देणारा दाखवलाय. दादासाहेबांनी हे शिकवले का?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय 'उद्धवसाहेब ठाकरे' असे नाव असलेल्या फेसबुक पेजवरून हे असे छायाचित्र पोस्ट व्हावे? खरोखर आश्चर्यकारक आहे.
तुम्हीच बघा ना...
जेव्हा स्टॉक मार्केट मध्ये एखादा व्यक्ती काही नवीन बॉण्ड/स्टॉक लिस्ट करतो तेव्हा तसा फोटो काढायची प्रथा आहे. काल योगीजींनी BSE मध्ये जाऊन लखनौ नगर निगम म्युनिसिपल बॉण्डचे लॉन्चिंग केले आहे. जे अत्यंत धाडसी आणि स्वागतार्ह पाऊल आहे.
इंग्रजीमध्ये "Taking Bull By Its Horns" अशी म्हण आहे. म्हणजे कोणतंही संकट आलं तरी मी सामना करायला तयार आहे. मार्केटमध्ये कोणताही चढउतार आला तरी माझी रिस्क घ्यायची तयारी आहे असा येथे अर्थ होतो. आणि म्हणूनच त्याचे द्योतक ह्या अर्थाने असा फोटो काढायची प्रथा आहे.
योगीजी मुंबईतली फिल्मसिटी उत्तर प्रदेशात उचलून घेऊन जायला नाही आलेयत मूर्खांनो. ते इथल्या लोकांनी खानाच्या ताब्यात दिलेल्या फिल्म इंडस्ट्रीला मुक्ती द्यायला आलेयत.
ज्यांना खानाच्या बॉलिवूड मध्ये राहायचंय त्यांनी खुशाल इकडेच राहावे. तिकडे निर्मिती होणाऱ्या चित्रपट, मालिकेत अजिबात काम करू नये. योगीजींना त्यांच्या राज्यात तिथल्या लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यायचाय. तुमच्या सारखं इथल्या लोकांच्या डोक्यावर बाहेरचे नाही बसवायचेयत.
ते त्यांच्या राज्याचा त्यांच्या राज्यातील जनतेचा विचार करतायत तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या कुटुंबाचा..
आत्ताच्या मुंबईच्या फिल्मसिटीने काय दिले? हिंदु धर्मावर झोड घेणारे चित्रपट? देव, दैवत, संतांचे विडंबन करणारे चित्रपट?
#लव_जिहाद म्हणजे तुम्ही समजताय तसा आंतरधर्मीय विवाह अर्थात लव्ह मॅरेज नव्हे..!! जेव्हा मुलगा मुलगी तरुण वयात एकमेकांच्या 'खऱ्या' प्रेमात पडतात तेव्हा लग्नाआधी संस्कारित मुलगा व मुलगी दोघेही एकमेकांपासून काहीही लपवत नाहीत.
लव्ह जिहाद मध्ये मात्र मुलगा मुली पासून त्याचे नाव, त्याचा धर्म, त्याची सर्वच आयडेंटिटी लपवतो. खोटे नाव सांगतो. तो अहिंदू आहे हे लपवतो. आणि लग्न झाल्यानंतर मात्र तिला लगेच स्वतःची खरी ओळख दाखवतो. इतकंच नव्हे तर मुलीला धर्म बदलायला संगतो.
अश्यावेळेस घरून पळून गेलेल्या मुलींना धर्मांतर करण्याशिवाय पर्याय नसतो. शिवाय अनेक प्रकरणात अश्या लव्ह जिहादला बळी पडणारी हिंदू मुलगी त्या मुलाची दुसरी - तिसरी पत्नी असू शकते..
आज नरक चतुर्दशी. भगवान श्रीकृष्णांनी आपली पत्नी सत्यभामाच्या मदतीने अनन्वित अत्याचार करणाऱ्या नरकासुराचा वध केला, तो दिवस...
नरकासुराने आपल्या बंदीखान्यात हजारो स्त्री- पुरुष व बालकांना बंदिस्त करून ठेवले होते. असुरांतर्फे या सर्व लोकांवर प्रचंड अत्याचार सुरू होते. स्त्रियांचे शील भक्षण या असुरांमार्फत होत होते. त्यामुळे नरकासुराचा अत्याचार पाहून भगवान श्रीकृष्ण यांनी नरकासुराचा वध करण्याचे ठरवले.
पण त्याचा मृत्यू केवळ स्त्रीच्या हातानेच होऊ शकेल, अन्य कोणत्याही कारणास्तव त्याचा मृत्यू होणार नाही, असे वरदानही त्यास प्राप्त होते. म्हणून श्रीकृष्णांनी आपली पत्नी सत्यभामा हिला आपल्या रथाची सारथी बनवून तिच्या हस्ते नारकासुराचा वध करविला.